19 April 2024 3:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

दिल्लीत किसान क्रांती यात्रेचा मोर्चा उधळून लावण्यासाठी पॅरामिलिटरी तैनात

नवी दिल्ली : दिल्ली सध्या किसान क्रांती यात्रेने तापली आहे. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी भारतीय किसान युनियनच्या आंदोलकांना भाजप सरकारच्या जुलमी कारवाईला सामोरे जावं लागत आहे. मोर्चेकऱ्यांनी उत्तराखंडच्या हरिद्वारमधून या यात्रेला सुरुवात केली होती. दरम्यान त्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यात आलं असून पोलिसांकडून तुफान पाण्याचा मारा करण्यात येत आहे.

पोलिसांसोबत आरपीएफ आणि पॅरामिलिटरी तैनात करून पूर्व दिल्लीच्या अनेक भागात कलम १४४ लागू करून जमावबंदीला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक शेतकरी ट्रॅक्टर्स घेऊन आंदोलनात सहभागी झाले आहेत. यूपीच्या सीमेवर सर्व शेतकरी आंदोलक एकत्रं येताच सरकारने जमावबंदी करायला सुरुवात केली आणि मोर्चा दाबण्याचा प्रयत्नं केला.

शेतकऱ्यांचा मोर्चा उलथून लावण्यासाठी यूपीचे सीमेवर इतका पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे की, शेतकरी काय दहशदवादी आहेत काय असा थेट प्रश्न शेतकरी नेते नरेश टीकेत यांनी उपस्थित केला आहे. मागील तीस वर्षापूर्वी म्हणजे १९८९ मध्ये महेंद्रसिंह टीकेत यांनी शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढून दिल्ली सरकार हलवलं होत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x