25 April 2024 5:37 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-118

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राज्यात सर्वाधिक आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
2
खालीलपैकी ‘अनुशीलन समिती’ संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली?
प्रश्न
3
खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी आहे?
प्रश्न
4
जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आली?
प्रश्न
5
महाराष्ट्रात सर्वात जास्त अरण्याचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
6
महाराष्ट्राला लागून किती जिल्ह्याच्या सीमा आहेत?
प्रश्न
7
नर्मदा नदी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रवेश करते?
प्रश्न
8
रवींद्रनाथ टागोर यांनी कोणती धार्मिक व सामाजिक संघटना स्थापन केली?
प्रश्न
9
नवेगावबांध राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
10
महाराष्ट्रात ज्योतिर्लिंगांची एकूण किती ठिकाणे आहेत?
प्रश्न
11
धुळे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?
प्रश्न
12
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कोठे आहे?
प्रश्न
13
राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
14
हरिजन सेवा संघ या संघटनेचे संस्थापक कोण खालीलपैकी आहेत?
प्रश्न
15
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
प्रश्न
16
गटात न बसणारी नदी ओळखा?
प्रश्न
17
नवजवान सभा संघटना कोठे स्थापना करण्यात आली?
प्रश्न
18
‘विश्व भारती’ हि आधुनिक भारतातील धार्मिक व सामाजिक संघटना कोठे आहे?
प्रश्न
19
खालीलपैकी पुणे येथे कोणती धार्मिक व सामाजिक संघटना स्थापन करण्यात आली आहे?
प्रश्न
20
‘अभिनव भारत’ या संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली?
प्रश्न
21
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
22
‘मित्रमेळा’ या संघटनेचे संस्थापक कोण आहेत?
प्रश्न
23
भिरा अवजल प्रवाह हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
24
‘अनुशासन समिती’ संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली?
प्रश्न
25
‘नवजवान सभा संघटनेची’ स्थापना केव्हा झाली?

राहुन गेलेल्या बातम्या

x