महत्वाच्या बातम्या
-
IND vs ENG | भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय
टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी सामन्यात 317 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मोईल अलीने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर लोकल बॉय आर अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Ind Vs Eng 2nd Test | अश्विनने ५ बळी टिपले | दुसऱ्या दिवसअखेर भारत १ बाद ५४
पहिल्या डावात भारताने ३२९ धावा केल्यानंतर इंग्लंडचा डाव अवघ्या १३४ धावांमध्ये आटोपला. रविचंद्रन अश्विनने पाच बळी घेत पहिल्या डावाअखेर भारताला १९५ धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताचा सलामीवीर शुबमन गिल (१४) लवकर बाद झाला. पण रोहित शर्मा (२५*) आणि चेतेश्वर पुजारा (७*) या दोघांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत फलंदाजी केली आणि भारताला २४९ धावांची आघाडी मिळवून दिली.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मित्रासोबत ‘या’ क्रिकेटपटूच्या पत्नीचा भन्नाट डान्स
प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने आपल्या डान्सने समाज माध्यमांवर धुमाकूळ घातला आहे. धनश्री आपल्या इन्स्टाग्रांम अकाऊंटवर अनेक व्हिडिओ पोस्ट करत असते. पण यावेळीचा व्हिडिओ खास आहे. कारण क्रिकेटविश्वातून पहिल्यांदाच तिला डान्समध्ये टक्कर मिळाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णाधार श्रेयस अय्यरने धनश्रीसोबत भन्नाट डान्स केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
....ते म्हणतील भारतीय टीम खराब खेलतेय, कारण क्रिकेटर्स ट्विट कॉपी-पेस्ट'मध्ये व्यस्त होते
शेतकरी आंदोलनावरुन सुरु झालेलं सोशल वॉर थांबायचं नाव घेताना दिसत नाही. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याचा इशारा दिल्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पोस्टरद्वारे सवाल
केंद्राने लागू केलेल्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे दिल्लीत २ महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला तरी आंदोलन सुरु आहे. दरम्यान, या मुद्यावरुन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ट्विट केले होते. यावरुन सचिनच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी सचिन तेंडूलकरच्या घराबाहेर पोस्टरबाजी केली आहे. आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून स्वाभिमानीच्या रणजित बागल याने उपस्थित केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सचिनच्या त्या ट्विटनंतर अर्णबने त्याला थेट राष्ट्रविरोधी लेबल लावलं होतं | भाजप नेते शांत होते
पॉप स्टार गायिका रिहाना हिने केलेल्या ट्विटला अप्रत्यक्षपणे उत्तरच सचिनने आपल्या ट्टिटमधून दिलं होत. त्यानंतर, इतरही दिग्गज क्रिकेटर्सं आणि सेलिब्रिटींनी इंडिया टुगेदर म्हणत सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले. त्यानंतर, सचिनला ट्विटरवर ट्रोल करण्यात आलंय. विशेष म्हणजे केरळमधील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिनच्या पोस्टरला काळे तेल वाहून त्याचा निषेध नोंदवला. त्यामुळे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सरकार चीन-पाकिस्तानला घाबरत नसल्याचा अभिमान होता | पण हे तर रिहानाच्या ट्विटला घाबरले
रिहानाच्या ट्विटनंतर भारतातील वातावरण ढवळून निघालं असून जगभरात शेतकरी आंदोलन चर्चेचा विषय बनला आहे. त्यात २ महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन सुरु असताना देखील भारतातील सेलिब्रेटी शांत असल्याचं पाहायला मिळालं. त्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे आंदोलनात ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू होऊन देखील प्रतिष्ठित व्यक्ती तोंड उघडत नव्हते. मात्र मोदी सरकारवर आंतरराष्ट्रीय स्तरातून टीका होताच बॉलिवूड सहित अनेक क्रिकेटर्स झोपेतून जागे झाल्याचं पाहायला मिळालं. एकानेही शेतकऱ्यांची बाजू न घेता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मोदी सरकारची तळी उचलल्याचे पाहायला मिळले. त्यानंतर देशभरातुन संबंधित क्रिकेटर्सवर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यात सचिन तेंडुलकर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यासाठी जुने संदर्भ देखील दिले जात आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता | पण यापुढे सगळं वेगळं असेल | मराठी दिग्दर्शकाची प्रतिक्रिया
रिहानाच्या ट्विटनंतर भारतातील वातावरण ढवळून निघालं असून जगभरात शेतकरी आंदोलन चर्चेचा विषय बनला आहे. त्यात २ महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन सुरु असताना देखील भारतातील सेलिब्रेटी शांत असल्याचं पाहायला मिळालं. त्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे आंदोलनात ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू होऊन देखील प्रतिष्ठित व्यक्ती तोंड उघडत नव्हते. मात्र मोदी सरकारवर आंतरराष्ट्रीय स्तरातून टीका होताच बॉलिवूड सहित अनेक क्रिकेटर्स झोपेतून जागे झाल्याचं पाहायला मिळालं. एकानेही शेतकऱ्यांची बाजू न घेता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मोदी सरकारची तळी उचलल्याचे पाहायला मिळले. त्यानंतर देशभरातुन संबंधित क्रिकेटर्सवर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यात सचिन तेंडुलकर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यासाठी जुने संदर्भ देखील दिले जात आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मारिया तुझ्या दूरदृष्टीला सलाम | आम्हाला माफ कर | व्यक्ती म्हणून आम्ही सचिनला ओळखलंच नाही
रिहानाच्या ट्विटनंतर भारतातील वातावरण ढवळून निघालं असून जगभरात शेतकरी आंदोलन चर्चेचा विषय बनला आहे. त्यात २ महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन सुरु असताना देखील भारतातील सेलिब्रेटी शांत असल्याचं पाहायला मिळालं. त्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे आंदोलनात ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू होऊन देखील प्रतिष्ठित व्यक्ती तोंड उघडत नव्हते. मात्र मोदी सरकारवर आंतरराष्ट्रीय स्तरातून टीका होताच बॉलिवूड सहित अनेक क्रिकेटर्स झोपेतून जागे झाल्याचं पाहायला मिळालं. एकानेही शेतकऱ्यांची बाजू न घेता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मोदी सरकारची तळी उचलल्याचे पाहायला मिळले. त्यानंतर देशभरातुन संबंधित क्रिकेटर्सवर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यात सचिन तेंडुलकर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यासाठी जुने संदर्भ देखील दिले जात आहेत.
4 वर्षांपूर्वी -
क्रिकेटर्स ट्विटचा सपाटा | संदीप शर्माचं ट्विट डिलीट | जय शहा ट्रेंडिंग | राजकीय दबावाची चर्चा
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, सरकार आणि शेतकऱ्यांच्या आतापर्यंत ११ चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु कृषी विधेयक मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. यातच आता शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सर्व क्रिकेटर्स म्हणजे ‘धोबी का कुत्ता, घर का ना घाट का’ | कंगना रोहित शर्मावर भडकली
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, सरकार आणि शेतकऱ्यांच्या आतापर्यंत ११ चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु कृषी विधेयक मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. यातच आता शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालकडून अक्षयच्या ट्विटची 'फुल'कॉपी पेस्ट
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, सरकार आणि शेतकऱ्यांच्या आतापर्यंत ११ चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु कृषी विधेयक मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. यातच आता शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.
4 वर्षांपूर्वी -
BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची प्रकृती पुन्हा बिघडली
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. काल रात्रीपासून त्याला अस्वस्थ वाटत होतं. दरम्यान आज (२७ जानेवारी) दुपारी त्यांच्या छातीत थोडं दुखू लागलं. प्रकृती बिघडल्याने कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात गांगुलीला दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांच्या उपचारानंतर गांगुली घरी परतले होते. मात्र आज पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक पराभव | पंत-गिलची दमदार फलंदाजी
रिषभ पंतने केलेल्या तडाखेदार अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने रंगतदार झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने मालिकाही जिंकली आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सलग तिसरा म्हणजेच हॅटट्रिक मालिका विजय ठरला आहे. टीम इंडियाकडून शुभमन गिलने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने निर्णायक क्षणी फटकेबाजी करत म्हत्वाची भूमिका बजावली. पंतने निर्णायक 89 धावांची नाबाद खेळी केली.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पंतचं ढिसाळ क्षेत्ररक्षण | पुकोव्हस्कीला 2 जीवनदान
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया यांच्यात सिडनीत तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाचा विकेटकीपर असलेला रिषभ पंत पुन्हा एकदा ट्रोल झाला आहे. नेटीझन्सने पंतला पुन्हा एकदा निशाण्यावर धरलं आहे. पंतने कीपींग करताना ढिसाळ क्षेत्ररक्षण केलं. यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोव्हस्कीला तब्बल 2 जीवनदान दिले. म्हणजेच पुकोव्हस्कीच्या दोनदा कॅच सोडल्या. यामुळे पंत चांगलाच ट्रोल होत आहे. #Pant ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुढच्या 48 तासात गांगुलीवर आणखी एक एन्जियोप्लास्टी | प्रकृती स्थिर
भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्या तब्येतीबाबत वूडलॅन्ड्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढच्या 48 तासात गांगुलीवर आणखी एक एन्जियोप्लास्टी करण्यात येईल. याबाबतचा निर्णय डॉक्टर देतील. पुढच्या आठवड्यामध्ये गांगुलीला डिस्चार्ज मिळू शकतो, तसंच त्याची बायपास सर्जरी करण्याची बहुतेक गरज पडणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसंच डिस्चार्ज मिळाल्यानंतर गांगुलीला एक महिना विश्रांती घ्यावी लागेल, त्यानंतरच तो नेहमीप्रमाणे आयुष्य जगू शकतो, असं वूडलॅन्ड्स रुग्णायलाच्या सीईओ रुपाली बसू यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
भारतीय क्रिकेटर बीफ खातात | रोहित शाकाहारी असल्याने शंका
मेलबर्नमधील हॉटेलमध्ये जेवण करणं टीम इंडियाच्या 5 खेळाडूंना चांगलंच अंगाशी आलं आहे. टीम इंडियाचे एकूण 5 खेळाडू मेलबर्नमधील हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. यामध्ये रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, नवदीप सैनी आणि शुभमन गिलचा समावेश होता. या खेळाडूंनी हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला. यामध्ये त्यांनी बीफही खाल्ल्याचा दावा केला जातोय. यामुळे खेळाडूंना चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन | नेहरूंनी केला होता गौरव
एकेकाळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गौरविलेले आणि थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर चमलेले देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचे सोमवारी सकाळी साडे आठ वाजता वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. अनेक दिग्ग्जांना आस्मान दाखवणाऱ्या या मल्लाच्या निधनामुळे कोल्हापूरची लाल माती देखील अश्रूनी न्हावून निघाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आपल्या देशाची लाईफलाइन | आंदोलनामुळे वाढदिवस साजरा करणार नाही - युवराज सिंह
केंद्र सरकारच्या तीन तृषी कायद्याविरोधात (New Agriculture Laws) आंदोलन करणारे शेतकरी (Kisan Andolan) आता आपला लढा आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. भारत बंदनंतर आता शेतकरी आंदोलन आणखी पेटणार असल्याचं दिसत आह. कारण मिळालेल्या माहितीनुसार, बलबीर, भारतीय किसान युनियनचे (Bharatiya Kisan Union) अध्यक्ष बलबीर. एस. राजेवाल (Balbir S Rajewal) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर रोजी दिल्ली-जयपूर रस्ता रोखण्यात येणार आहे. इतकंच नाही तर उपजिल्हाधिकारी कार्यालये, भाजपा नेत्यांच्या घरांसमोर निदर्शनंदेखील करण्यात येणार आहे. यावेळी टोल प्लाझादेखील रोखण्यात येईल. यामध्ये केएमएससी नेत्यांच्या अंदाजाप्रमाणे सुमारे 30,000 शेतकरी ट्रॅक-ट्रॉलीसह दाखल होणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
IND Vs AUS T20 | सलग दुसरा T-२० सामना जिंकत भारताची मालिकेत बाजी
शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने टी 20 मालिकाही जिंकली आहे. टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून 2 चेंडूआधी पूर्ण केलं.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER