RattanIndia e-Bike | फिचर की व्यावसायिक आत्महत्या? या ई-बाईकचा EMI भरला नाही तर बाईक रस्त्यात बंद पडणार
RattanIndia e-Bike | बाजारात ई-बाइकची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. बहुतांश लोकांचा विश्वास ई-बाईक बनला आहे. विशेषत: ईएमआयवर ई-बाईक खरेदी करणाऱ्यांपैकी तुम्हीही एक असाल तर. त्या लोकांसाठी हे एक महत्वाचे अपडेट आहे. रतन इंडियाच्या ई-बाइक कंपनीने रिव्होल्ट मोटर्सचा वापर करून नवे तंत्रज्ञान सादर केले आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जर एखाद्याने आपल्या ई-बाइकचा ईएमआय भरला नसेल तर कंपनी ती वाटेतच रिमोटने बंद करेल. जाणून घेऊया हे फिचर कसं काम करतं.
1 वर्षांपूर्वी