मुंबई, २३ ऑगस्ट | भारतीय जनता पक्षाच्या जन आर्शीवाद यात्रेवरुन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. ‘भारतीय जनता पक्षाची जन आशीर्वाद यात्रा ही फसवणुकीची यात्रा आहे. भारतीय जनता पक्ष काय करत आहे याची लोक साक्ष देत आहे. ते योग्य वेळी त्यांचा आर्शीवाद देतील, अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

भाजपच्या जन आर्शीवाद यात्रेवरुन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली (Mumbai mayor Kishori Pednekar criticized BJP’s Jan Ashirwad Yatra) :

‘त्यांना खरोखर काम करायचे असे तर त्यांनी लोकांसाठी कोविड लस द्यावी’असेही मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी यांनी म्हटले आहे. राज्यात आज अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा आहे, परिणामी लसीकरण मोहीम मंदावली आहे तर अनेक ठिकाणि पूर्णपणे ठप्प झाली असल्याने महापौरांनी हे विधान केलं आहे. (Kishori Pednekar criticized Jan Ashirwad Yatra)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai mayor Kishori Pednekar criticized BJP’s Jan Ashirwad Yatra news updates.

जनता पाहतेय, योग्य वेळी आशीर्वाद देईल | त्यांना खरंच काम करायचे असे तर लोकांसाठी कोविड लस द्यावी – महापौर