Family First | या चुकांमुळे नाती दुरावतात, अशी चूक करू नये - वाचा सविस्तर

मुंबई, ११ जून | नाते तेव्हा तुटते किंवा दुरावते, जेव्हा नकारात्मक बाजूंवर आपले लक्ष केंद्रित होते. कालपर्यंत जीवश्च कंठश्च वाटणारी व्यक्ती एकएक डोळ्यासमोरही नकोशी वाटू लागते. या गोष्टी एका रात्रीत घडतात का? तर नाही. वाईट गोष्टी एकाशी एक जमा होत जातात आणि त्याचा डोंगर एवढा वाढतो, की पलीकडचे चांगले काही दिसेनासे होते. म्हणून नाते तोडण्याआधी एक क्षण थांबून स्वतःला विचारा, की इतके दिवस आपण हे नाते का जपले? तरीही उत्तर मिळत नाहीत.
नाती बनविणे खूप सोपे आहेत पण त्यांना जपून ठेवणं खूपच कठीण आहे. जर आपल्याकडून कधी काही चूक झाली असेल तर ती स्वीकारून शक्य असल्यास तशी चूक करू नका. जेणे करून नातींमध्ये गोडवा टिकून राहील.परंतु काही लहान लहान चुका अशा असतात ज्यांच्या मुळे नाती दुरावतात किंवा तुटतात.चला तर मग जाणून घेऊ या की कोणत्या आहे त्या चुका ज्यांच्या मुळे नाती दुरावतात.
1. दबाब आणणे:
आपण आपल्या जोडीदारावर पुन्हा -पुन्हा बोलण्यासाठी दबाब आणता . ती किंवा तो कामात असल्यावर त्यांना वारंवार बोलण्यासाठी बाध्य केले जाते ज्या मुळे ते वैतागतात. असं करणं अजिबात योग्य नाही. सगळ्यांची आपापली कामे असतात ज्यामुळे प्रत्येक जण व्यस्त असतो अशा कामाच्या वेळी त्याला त्रास देणं चांगले नाही तो किंवा ती काम संपल्यावर आपल्याशी बोलेलच परंतु कामात असताना त्रास देणं आणि त्यांना पुन्हा पुन्हा बोलण्यासाठी दबाब देणं चुकीचं आहे या मुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.
2. संशय घेणं:
संशय करणं म्हणजे प्रेमात मीठ पडणं . जर आपल्या जोडीदाराचा फोन बिझी येत असेल तर असा विचार करू नका की तो किंवा ती इतर कोणाशी बोलत आहे. फोन ऑफिसचा किंवा कामाचा देखील असू शकतो. अशा परिस्थितीत त्यांच्या वर संशय घेऊन जाणीव करून देऊ नका की त्याच्या वर किंवा तिच्यावर आपला विश्वास नाही.
3. भूतकाळावर बोलणं:
आपण आपल्या जोडीदाराला वारंवार भूतकाळाची आठवण करून दिल्यावर भविष्यात समस्या उदभवू शकते. असं करू नका जर भूतकाळात घडलेल्या चुकीचे वारंवार बोलले गेले आणि त्यामुळे भागीदाराला खाली बघत असाल तर हे चुकीचे आहे असं करू नका. या मुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.
4. रागावणे:
जर आपल्या जोडीदाराला आपली गरज आहे आणि आपण उगाच रागावता किंवा चिडचिड करता तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. राग आणि चिडचिड कोणाला ही होऊ शकते. अशा परिस्थितीत जेव्हा त्याला किंवा तिला सर्वात जास्त आपली गरज आहे तेव्हा त्याला किंवा तिला समजून घ्या आणि प्रेमाची वागणूक द्या. अशा वेळी जर आपण राग करता तर असं करू नका हे चुकीचं आहे. या मुळे जोडीदारास त्रास होऊ शकतो.
5.सकारात्मक बाजू पहा:
एखाद्यावर दोषारोप करताना आपल्याकडे समोरच्याच्या चुकांची पूर्ण यादीच तयार असते. परंतु म्हणतात ना, कोणतीही व्यक्ती पूर्ण चूक आणि पूर्ण बरोबर असूच शकत नाही. म्हणून काही काळ चुकांची यादी बाजूला ठेवून गुणांवर लक्ष केंद्रित करा आणि चक्क लिहून काढा. एखादी व्यक्ती आवडते तेव्हा आपल्याला फक्त तिचे गुण दिसतात आणि नावडते तेव्हा फक्त दोष! परंतु एखाद्याला आपले मानल्यावर गुण दोषांसह त्या व्यक्तीचा स्वीकार करता यायला हवा.
News Summary: Relationships break up or fall apart when you focus on the negative. Till yesterday, a person who seems to have a life-threatening voice starts to feel disgusted even in front of one’s eyes. Do these things happen overnight? If not. The bad things accumulate one by one and its mountain grows so much that some of the good things on the other side disappear. So before you break up, stop for a moment and ask yourself, why have you been in this relationship for so long? Still no answers. It is very easy to make grandchildren but it is very difficult to take care of them.
News Title: Relationship matter in personal life family first news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल