महत्वाच्या बातम्या
-
Job Alert | भारती सहकारी बँक (पुणे) | क्लार्क ते मॅनेजर पोस्टसाठी भरती | ऑनलाईन अर्ज
भारती सहकारी बँक लिमिटेड पुणे भरती २०२१. भारती सहकारी बँक लिमिटेड, पुणे यांनी अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून व्यवस्थापक, लिपिक आणि अधिकारी पदांसाठी अर्ज मागविले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार बीएसबी लिमिटेड पुणे भरती 2021 वर 30 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
5 जिल्हा परिषदा, 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
सर्वोच्य न्यायालयाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापले आहे. दरम्यान खासदार संभाजीराजे, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि सर्व मराठा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. संभाजीराजेंनी कोल्हापुरात विविध मागण्यांसह मुक मोर्चा काढला होता. यानंतर राज्य सरकारने लवकरच आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करु असे आश्वासन दिले होते. आज राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
उद्योग कर्ज योजना ९० टक्के कर्ज मिळणार | असा करा ऑनलाईन अर्ज - वाचा आणि शेअर करा
जाणून घेवूयात उद्योग कर्ज योजना संदर्भात. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्य शासनाला १५ हजार कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. ज्या व्यक्ती शेळी पालन किंवा दुग्धव्यवसाय करतात त्यांना या व्यवसायाबरोबर दुध आणि प्रक्रिया उद्योग, सलग्न पशुखाद्य, मास निर्मिती, मुरघास उद्योग देखील सुरु करावा असा या योजनेचा उद्देश आहे. ९० टक्के कर्ज आणि 3 टक्के व्याज सवलतीची योजना नुकतीच पशुसंवर्धन विभागाद्वारे जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे उद्योग कर्ज योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. कारण अर्ज स्वीकारणं देखील सुरु झालंय.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक कीटकनाशक | असे तयार करा - वाचा सविस्तर
सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय. शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते. हरितक्रांतीच्या अगोदर शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत. बियाणे सरळवाण म्हणजेच कोणत्याही प्रकारची प्रकिया न केलेले वापरत. यामुळे पिकांची गुणवत्ता वाढत असे. जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकाची वाढ योग्य होऊन उच्च प्रतीच्या व आरोग्यास पोषक असण्याऱ्या उत्पादनाची निर्मिती होत होती.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारमुळेच ओबीसींचं राजकीय अस्तित्व धोक्यात | ठाण्यात शुक्रवारी ओबीसींचा आक्रोश मोर्चा
सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यापूर्वी केंद्राकडे ओबीसींची आकडेवारी मागितली होती. पण सरकारने ती दिली नाही. त्यामुळेच ओबीसींचं राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ठाणे-पालघर प्रमुख सुभाष देवरे यांनी केला आहे. केंद्र सरकारने ओबीसींची आकडेवारी द्यावी आणि आरक्षणाचा मार्ग सुकर व्हावा या मागणीसाठी ओबीसी समाजाच्या वतीने शुक्रवार 25 जून रोजी ठाण्यात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याचं देखील देवरे यांनी जाहीर केलं.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकार पाडणार नाही, पण पडेल त्या दिवशी पर्याय देऊ - फडणवीस
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होत आहे. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवसेना-भाजप युती होणार का ही चर्चा केवळ माध्यमात आहे. देशाच्या लोकशाहीमध्ये महाविकास आघाडीसारखी सरकारं जास्तकाळ टिकत नाहीत, हे सरकार ज्यावेळी पडेल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
अमरनाथ यात्रा रद्द करणारी भाजपा पंढरपूरच्या वारीसाठी आग्रही | त्यांना वारकऱ्यांच्या जीवाशी घेणंदेणं नाही - काँग्रेस
देशात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. ही यात्रा 28 जून ते 22 ऑगस्टपर्यंत होणार होती. मधल्या काळात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे श्राइन बोर्डाने अमरनाथ यात्रेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. 1 एप्रिलपासून यात्रेचे अॅडवांस रजिस्ट्रेशनदेखील सुरू झाले होते. पण, कोरोनाची दुसरी लाट आली आणि यामुळे यात्रा रद्द करावी लागली. पण, भाविकांना ऑनलाइन दर्शन करता येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | MAHATRANSCO मध्ये तब्बल 8500 जागांसाठी होणार भरती
कोरोनामुळे सरकारी नोकरीच्या जागाही निघत नसल्यानं तरुणाईमध्ये नाराजीचं वातावरण आहे. मात्र आता MSEB च्या महापारेषण विभागात लवकरच तब्बल 8500 जागांसाठी पदभरती होणार आहे. यामध्ये येणारे सर्व अडथळे दूर झाले आहेत आणि पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊतांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यातील भाजप नगरसेवकाच्या छळाला कंटाळून एकाची आत्महत्या | गुन्हा दाखल
पुण्यातील दत्तवाडी परिसरातील भाजप नगरसेवक आनंद रिठे यांनी एका नागरिकाला आता इमारतीवरील मोबाईल टॉवर देखील काढून टाकले आहेत. आता घरे देखील पाडणार असल्याची धमकी दिली. या व्यक्तीने या धमकीमुळे वैतागून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून भाजप नगरसेवकाविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुखांच्या कथित वसुलीप्रकरणात राज्य सरकारचं सहकार्य नाही | CBI चा हायकोर्टात दावा
भ्रष्टाचार प्रकरणी करण्यात येणारा तपास केवळ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापुरताच मर्यादित नाही. त्यात सचिन वाझे, परमवीर सिंह व सर्व संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येणार आहे. मात्र, राज्य सरकार आवश्यक ती कागदपत्रे देण्यास नकार देत आहे, असे सीबीआयने काल (२१ जून) उच्च न्यायालयाला सांगितले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नोंदवलेल्या एफआयआरमधील काही परिच्छेद वगळण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
विरोधकांची नव्हे, ती बैठक राष्ट्रमंचच्या नेत्यांची | काँग्रेस-शिवसेनेशिवाय तिसरी आघाडी शक्य नाही - संजय राऊत
पवारांचे दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थान हे सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. दुपारी ४ वाजता १५ राजकीय पक्षांची बैठक होणार आहे. तृणमूलचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी ११ जून रोजी मुंबईत पवारांची भेट घेतली होती. त्याच वेळी भाजपविरोधात विरोधकांची तिसरी आघाडी उभारण्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. त्यापाठोपाठ मंगळवारी प्रशांत किशोर यांनी पुन्हा पवारांची भेट घेतली. ही खासगी भेट होती, राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा किशोर यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
दोन दिवसांपूर्वी बावनकुळेंचं शिवसेनेला संपवण्यावर भाष्य | आज सेना-भाजप एकत्र येण्यावर पुड्या
मागील काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक शनिवारी माध्यमांसमोर आले. सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून त्यात आपलं मत मांडलं आहे. यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत जुळवून घेण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिलाय. सरनाईकांनी लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाला मोठं खिंडार | तब्बल १० विद्यमान नगरसेवक आणि २ माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बाँम्बमुळे पुन्हा एकदा राज्यात शिवसेना आणि भाजपा युती होणार का याची चर्चा सुरू झालीय. शिवसेनेनं मात्र पक्ष बळकट करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरूच ठेवलीय. आज भाजपच्या बालेकिल्ल्यातील नगरसेवक फोडून शिवसेनेनं भाजपला उघड आव्हानच दिलंय. गेली काही वर्षे सातत्याने विदर्भ भाजपचा बालेकिल्ला म्हणून पुढे आला आहे. आज याच विदर्भातील हिंगणघाट नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह भाजपचे विद्यमान 10 नगरसेवक आणि 2 माजी नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत. हिंगणघाट नगरपालिकेवर सध्या भाजपचीच सत्ता आहे. असं असतानाही भाजपचे 10 विद्यमान नगरसेवक शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मराठा मूक आंदोलन महिनाभरासाठी स्थगित | सरकारलाही १ महिन्याची डेडलाईन - संभाजीराजे छत्रपती
मराठा आरक्षणासाठी पुणे ते विधानभवन लाँगमार्च काढावा अशी आमची इच्छा नाही. सरकारने एक महिन्यात आमच्या मागण्या मार्गी लावाव्या. आमची आंदोलने थांबली नाहीत. बैठकाही सुरूच राहणार आहेत. परंतु, सरकार 21 दिवसात प्रश्न मार्गी लावत असल्याने एक महिना मराठा मूक आंदोलन पुढे ढकलत आहोत, असं जाहीर करतानाच या महिन्याभरात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा इशारा खासदार संभाजी छत्रपती यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची उद्या दिल्लीत बैठक | जोरदार राजकीय हालचाली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक उद्या मंगळवारी (22 जून) दिल्लीत होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. या बैठकीला सर्व निमंत्रित सदस्य आणि परमनंट सदस्य सहभागी होणार आहेत. या बैठकीत विविध अजेंड्यावर चर्चा होणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांबद्दल ‘त्यांना’ किती आदर हे समोर आलं | शिवसेनेची तिखट प्रतिक्रिया
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराचा वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विमानतळाच्या नावाबाबत मनसेची भूमिका स्पष्ट केली. ‘नवी मुंबईत होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई विमानतळाचेच तेएक्स्टेंशन आहे, त्यामुळे विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव असेल,’ असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
Job Alert | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 106 पदांची भरती | शिक्षण ८वी पास
पीसीएमसी भरती 2021. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांनी अधिसूचना जारी केली असून 106 आशा स्वयंसेवक पदांसाठी अर्ज मागविला आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदार पीसीएमसी भरती 2021 साठी 22 ते 25 जून 2021 पर्यंत अर्ज सादर करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना | कसं मिळवाल व्यावसायिक कर्ज ? - वाचा सविस्तर
राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात निरनिराळ्या क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारांनी CMEGP या योजनेची सुरवात गेली.
4 वर्षांपूर्वी -
सरनाईकांच्या पत्रानंतर भाजप नेत्यांना प्रेमाच्या उकळ्या | आधी सोनिया सेना टीका, आता हिंदुत्व पुढे
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत जुळवून घेण्याबाबतचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिल्यानंतर, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षासोबत युती होऊ शकते, आता शिवसेनेनं हा निर्णय घ्यायचा आहे, असं रोखठोक भाष्य भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी केलं आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER