महत्वाच्या बातम्या
-
त्या करारामुळे जवानांनी लडाखमध्ये शस्त्रांचा वापर केला नाही - केंद्राचं उत्तर
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. आपल्या जवानांना विनाशस्त्र शहीद होण्यासाठी का पाठवले होते ? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुरक्षा यंत्रणांकडून सुरक्षेसाठी धोकादायक ५२ चिनी अॅप्सची यादी सरकारकडे
चिनी मोबाईल अँप सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक असल्याचं वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. भारतापासून ते अमेरिकेपर्यंत सगळ्याच गुप्तचर संस्थांनी प्रत्येकवेळी चिनी अँप विरोधात आगपाखड केली आहे. आता भारतीय गुप्तचर संस्थेनेही भारत सरकारला ५२ चिनी अँप ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच, हे अँप तत्काळ डिलेट मारण्याचे आवाहन वापरकर्त्यांना करण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
गैरसमजांत राहू नये, चीनची लष्करी ताकद भारताच्या कितीतरी पटीने अधिक - ग्लोबल टाईम्स
लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, गालवान खोऱ्या जवळ चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. या संघर्षात चीनचं ही मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारताच्या उत्तर सीमेवर चीनच्या मोठ्याप्रमाणावर सैन्य हालचाली, अमेरिकेकडून संताप
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी चीनने भारताच्या उत्तर सीमेवर सैन्य आणि शस्त्रास्त्रे आणून उभी केल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, आधी या हुकूमशहा चीनने संपूर्ण जगापासून कोरोना व्हायरस महामारी लपविली आणि संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटात लोटले. त्यानंतर चीन हॉंगकॉंगमधील लोकांच्या स्वातंत्र्याचा गळा घोटत आहे.
4 वर्षांपूर्वी -
चीनच्या लष्कराकडून तैवानला थेट युद्धाची धमकी
एकीकडे कोरोना व्हायरस जागतीक महामारी बनला आहे. यामुळे जगातील सर्वच देश चीनला लक्ष्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी, युरोपीय युनियनने कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव डब्ल्यूएचओच्या बैठकीत मांडला होता. त्यावेळी चीनने या प्रस्तावाला कडाडून विरोध केला.
4 वर्षांपूर्वी -
जगाची अर्थव्यवस्था ढासळणार पण चीनची ३.३ टक्क्यांनी वाढणार; मूडीजचा अंदाज
कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने पसरु नये म्हणून देशभरात २१ दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण या लॉकडाऊनचा आता देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे भारताच्या विकासदरात मोठी घसरण होण्याचा अंदाज बार्कलेजने आपल्या अहवालात नोंदवला आहे. तीन आठवड्याच्या लॉकडाऊनमुळे २०२० च्या कॅलेंडर वर्षात भारताचा जीडीपी विकासदर २.५ टक्क्यांपर्यंत घसरु शकतो असे म्हटले आहे. सुरुवातीला भारताने २०२० मध्ये ४.५ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला होता.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Dhani Share Price | 41 रुपयाच्या शेअरने 2 दिवसात 22 टक्के परतावा दिला, स्टॉक रोज अप्पर सर्किट हीट करतोय
- Reliance Power Share Price | 26 रुपयाच्या रिलायन्स पॉवर शेअर्सची खरेदी वाढली, कंपनीकडून सकारात्मक अपडेट वाढल्या
- Penny Stocks | चिल्लर प्राईस शेअर्समधून बंपर परतावा मिळवा! टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, पैसा गुणाकारात वाढवा
- JBM Auto Share Price | अल्पावधीत 1711% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, ऑर्डरबुक मजबूत झाली
- Numerology Horoscope | 23 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल
- Arham Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर्सवर फ्री शेअर्स मिळतील, कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, वेगाने परतावा मिळतोय
- RITES Share Price | राईट्स कंपनी शेअर्स ऑर्डर मिळताच तेजीत, अत्यंत फायद्याचा आहे हा शेअर
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवतोय, सकारात्मक अपडेटने स्टॉक तेजीत
- RailTel Share Price | कमाईची संधी! अवघ्या 3 दिवसांत 20% परतावा आणि 7 दिवसात कंपनीला 3 कॉन्ट्रॅक्ट मिळाले