Maharashtra Police Bharti | राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलिस भरती तरुणाची स्वप्नं-आयुष्य उध्वस्त करणार? राज्यात 'प्रती अग्निवीर' आंदोनल पेटणार?
Maharashtra Police Bharti | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ११ महिन्यांच्या कालावधीसाठी मुंबईसाठी तीन हजार पोलिसांची भरती करण्याच्या एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयावर विरोधी पक्ष महाविकास आघाडीने टीका केली आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. महाविकास आघाडीने या कारवाईची तुलना रशियाच्या खासगी लष्कर वॅगनरशी केली असून त्याचे परिणाम रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासारखेच असू शकतात, असे म्हटले आहे.
10 महिन्यांपूर्वी