Vibrant Gujarat | गुजरात हे आधुनिक भारताच्या विकासाचे प्रवेशद्वार, रिलायन्स ही नेहमीच गुजरातची कंपनी राहील - मुकेश अंबानी
Vibrant Gujarat | व्हायब्रंट गुजरात समिटच्या 10 व्या आवृत्तीत बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले की, गुजरात हे आधुनिक भारताच्या विकासाचे प्रवेशद्वार आहे. ‘मी आज पुन्हा सांगतो की, रिलायन्स ही नेहमीच गुजरातची कंपनी राहील. रिलायन्सने भारतात १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून त्यातील एक तृतीयांश गुंतवणूक गुजरातमध्ये झाली आहे. मी २०२४ सालाच्या उत्तरार्धात गुजरातमध्ये गिगा फॅक्टरी सुरू करण्यास तयार आहे.
4 महिन्यांपूर्वी