हे काय सुरु आहे? मुंबई-ठाण्यात स्थानिक मराठी माणूस बेघर केला जातो आहे. तर युपी-बिहारींना शिवसेनेकडून थेट बिल्डिंग’मध्ये फुकट घरांच्या चाव्या. उघड्या डोळ्याने मराठी माणूस हे केवळ पाहू शकतो, पण काही करू शकतो का?

Shivsena with Uttar Bharatiya and not with Marathi Manus?