29 April 2024 4:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

Chanakya Niti | चांगल्या आणि वाईट व्यक्तीची पारख करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Chanakya Niti

मुंबई, ०२ मार्च | आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रामध्ये जीवनाशी संबंधित सर्व पैलू सांगितले आहेत. आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करणाऱ्या व्यक्तीला पराभवाचा सामना करावा लागत नाही, असे म्हटले जाते. महान अर्थतज्ञ आणि मुत्सद्दी आचार्य चाणक्य यांनी एका संदेशाद्वारे सांगितले आहे की चांगल्या आणि वाईट व्यक्तीचे परीक्षण करताना काय लक्षात (Chankya Niti) ठेवले पाहिजे.

Chankya Niti the great economist and diplomat, has told through a verse that what should be kept in mind while examining a good and bad person :

माणसाचे चारित्र्य :
आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीची ओळख त्याच्या रोजच्या सवयीवरून होते. माणसाच्या सवयीच त्याची ओळख करून देतात. तुमच्या जवळच्या व्यक्तीचे सवयी अशा असतील की लोक त्याचे कौतुक करतात, मग याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे. ज्याच्या सवयीबद्दल लोक वाईट बोलतात अशा व्यक्तीच्या सहवासापासून दूर राहावे.

मानवतेची भावना :
आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीमध्ये माणुसकीची भावना असणे अत्यंत आवश्यक आहे. माणुसकीची भावना असणारे लोक इतरांना आवडतात आणि त्यांना सन्मान मिळतो. ज्या लोकांमध्ये माणुसकी नसते, ते इतरांच्या सुखाने सुद्धा त्रस्त असतात आणि कारण दिसायला वरून अशी लोकं इतर व्यक्तीप्रमाणे असले तरी त्यांच्यात एक वाईट प्रवृत्ती दडलेली असते.

व्यक्तीच्या सवयी:
चाणक्य म्हणतात की वाईट लोक आतून आळशी असतात आणि ते नेहमी शिस्तबद्ध खोटे बोलतात. अशा लोकांपासून दूर राहणे चांगले. कारण असे लोक संकट आणण्याशिवाय काहीही करू शकत नाहीत. तसेच एखाद्याची प्रतिमा जवळच्या व्यक्तींच्या मनात मलीन करणे हेच त्यांचे अंतिम ध्येय असते.

माणसाची कृत्ये :
नैतिकतेनुसार, ही एखाद्या व्यक्तीची ओळख त्यांच्या चांगल्या आणि वाईट अनुभवातून घेता येतो. जर एखादी व्यक्ती नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असेल तर याचा अर्थ असा होतो की तो चांगल्या कर्माचा आहे. मात्र इतरांना मदत न करणाऱ्यांपासून दूर राहावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Chanakya Niti keep these things in mind while examining good or bad peoples.

हॅशटॅग्स

#ChanakyaNiti(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x