4 May 2024 11:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट
x

कृषी कायदे मागे घ्या | अन्यथा.... NDA'चे घटक पक्ष संतापले

RLP threatens, Quit NDA, Farm bills

नवी दिल्ली, १ डिसेंबर: कृषी कायद्यावरून (Agriculture Bills) सध्या देशभर वातावरण तापलं आहे. हरयाणा आणि पंजाबमधून होतं असलेला विरोध सध्या देशभर पसरू लागला असून मोदी सरकार देखील पेचात अडकलं आहे. लाखो शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन दिल्ली गाठल्याने भारतीय जनता पक्षाच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. केंद्राने चर्चेची तयारी दाखवली असली तरी त्यापूर्वी गुंता वाढताना दिसत आहे.

कृषी कायद्यावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुन्हा एकदा एका नव्या अडचणीला सामोरं जावं लागतंय. शिरोमणी अकाली दलानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) काढता पाय घेतल्यानंतर आता आणखी एका पक्षानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (BJP) थेट धमकीवजा इशाराच दिला आहे.

आरएलपीचे संस्थापक आणि नागौरचे खासदार असणाऱ्या हनुमान बेनीवाल यांनी सोमवारी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करुन ट्विट केलं. यामध्ये त्यांनी, “अमित शाहजी, देशात सध्या सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवीन कृषी कायद्यांना होणारा विरोध पाहता तिन्ही नवीन कायदे मागे घेण्यात यावेत. स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात. शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या इच्छेनुसार दिल्लीमध्ये चर्चेसाठी आमंत्रित करुन त्यांना योग्य तो मान द्यावा, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं” असं म्हटलं आहे.

 

News English Summary: RLP founder and Nagaur MP Hanuman Beniwal on Monday tagged Union Home Minister Amit Shah in this regard. In it, he said, “Amit Shahaji, in view of the ongoing agitation in the country against the new agricultural laws, the three new laws should be withdrawn. All the recommendations of the Swaminathan Commission should be implemented. The farmers should be invited to Delhi for discussion as soon as they want and they should be given due respect and their views should be heard, ”he said.

News English Title: RLP threatens to quit NDA over farm bills writes to home minister Amit Shah News updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x