छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं कधी लोकांना मारत नसतात.
एका मुस्लिम कुटुंबाने मराठा आंदोलना दरम्यान रेल रोको वर आपल्या लहान मुलांना आश्वस्त केले
हीच आपल्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि ती विसरता कामा नये हीच अपेक्षा

Chhatrapati Shivaji Maharaj mans never hit innocent peoples