महत्वाच्या बातम्या
-
आम्ही संभाजीराजेंच्या भूमिकेशी सहमत | राज्यातील सर्व नेते भेटले आता मोदींनी भेट द्यायला हवी - संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या हातात टोलवला आहे. मराठा आरक्षणाची हुकूमी पानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती आहेत. त्यांनीच ही पानं टाकावीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | मुंबई उच्च न्यायालयात 49 पदांची भरती
मुंबई उच्च न्यायालय भरती २०२१. मुंबई उच्च न्यायालयाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून वरिष्ठ सिस्टम अधिकारी आणि सिस्टम ऑफिस पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार 03 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिक माहिती जसे की वय मर्यादा, पात्रता आणि मुंबई उच्च न्यायालय भरती 2021 साठी अर्ज कसा करावा हे खाली नमूद करण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोठा दिलासा | महाराष्ट्रात रिकव्हरी रेट वाढून ९३.२४ टक्क्यांवर | रुग्णसंख्या पुन्हा घटली
राज्यात सध्या फक्त २ लाख ८९ हजार ०८८ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या राज्यात करोनाचे उपचार घेत आहेत. तर ५३ लाख ०७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी दिवसभरात ३१ हजार ६७१ रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट कालपेक्षा किंचित वाढून ९३.२४ टक्के इतका झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
काहींना फक्त राजकारण करायचंय, संभाजी राजेंना नाही | ९ दिवसात चांगला निर्णय घेता येईल - उपमुख्यमंत्री
आजच्या पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, “7 जूनपर्यंत जर सरकारनं मी सांगितलेल्या पाच गोष्टींवर निर्णय घेतला नाही, तर आम्ही कोविड वगैरे काही बघणार नाही, असा इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी दिलाय. 6 जूनपर्यंत मी अल्टिमेटम देत आहे. त्यानंतर रायगडावरून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा निर्धारही संभाजीराजे छत्रपतींनी बोलून दाखवलाय.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | सरकारनं त्या ५ गोष्टींवर निर्णय घ्यावा | अन्यथा ७ जूनला रायगडावरून आंदोलनाला सुरुवात
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजातून नाराजी प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयानंतर भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी राज्यातील प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्वपक्षांच्या नेत्यांची दिल्लीत गोलमेज परिषद आयोजित करणार, तसेच आता अॅक्शन घेण्याची वेळ आली आहे, असे म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | संभाजीराजेंनी सुचवलेले ते ३ पर्याय सत्ताधारी-विरोधकांना मान्य | काय आहेत पर्याय?
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजातून नाराजी प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयानंतर भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी राज्यातील प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्वपक्षांच्या नेत्यांची दिल्लीत गोलमेज परिषद आयोजित करणार, तसेच आता अॅक्शन घेण्याची वेळ आली आहे, असे म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | सर्वपक्षांच्या नेत्यांची दिल्लीत गोलमेज परिषद आयोजित करणार - संभाजीराजेंची गर्जना
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजातून नाराजी प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयानंतर भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी राज्यातील प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्वपक्षांच्या नेत्यांची दिल्लीत गोलमेज परिषद आयोजित करणार, तसेच आता अॅक्शन घेण्याची वेळ आलीये, असे म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला | बैठकीला अशोक चव्हाणही उपस्थित
मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याचा धक्कादायक निर्णय दिला. त्यानंतर मराठा समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली. दरम्यान, मराठा आरक्षणाचा हा तोडगा सोडवण्यासाठी खासदार संभाजीराजे सध्या महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. आज (२८ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संभाजीराजे यांनी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे देखिल उपस्थितीत होते. त्यांच्यात चर्चा झाल्यानंतर संभाजीराजे पत्रकार परिषद घेणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदी यांच्यात देखील अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे की नाही? - जयंत पाटील
महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल आहे. पण आता चंद्रकांत पाटील यांनाच स्वप्ने बघण्याचा छंद आहे, त्यावर मी काय बोलणार?,अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. “महाराष्ट्र झोपेत असतानाच महाविकास आघाडी सरकार जाईल. कळणारचं नाही, कधी गेलं,” असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला डिवचलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
FYJC Class Maharashtra | अकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार | कशी असेल संपूर्ण प्रक्रिया
मागील अनेक दिवस १०वी आणि १२वीच्या परीक्षेवरुन त्यानंतर त्याच्या निकालावरुन सावाळा गोंधळ उडाला होता. पालक, विद्यार्थी यांच्यातही संभ्रम निर्माण झाला होता. या सगळ्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आज (२८ मे) पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
दहावीच्या विद्यार्थ्यांचे होणार मूल्याकंन | अकरावी प्रवेशाबाबत राज्य सरकारने दिली माहिती
मागील अनेक दिवस १०वी आणि १२वीच्या परीक्षेवरुन त्यानंतर त्याच्या निकालावरुन सावाळा गोंधळ उडाला होता. पालक, विद्यार्थी यांच्यातही संभ्रम निर्माण झाला होता. या सगळ्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आज (२८ मे) पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गौप्यस्फोट | मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात लढाई लढणाऱ्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशनचा संस्थापक अनुप मरार भाजपचा सदस्य
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापवण्यासाठी भाजपचे नेते पुढे सरसावले आहेत. विशेष म्हणजे कोरोना आपत्तीत राज्य सरकारच्या अडचणी वाढविण्यासाठी मराठा समाजाला भडकावून भाजप नेते मोर्चे काढण्याच्या तयारीत आहेत. केंद्रा सर्व विषय शक्य असताना देखील राज्यातील भाजप नेते मूळ मुद्द्याला बगल देत केवळ समाज कसा पेटेल याची काळजी घेताना दिसत आहेत. यात समाजाच्या संविधानिक आणि न्यायिक मार्गाने आरक्षण देण्याच्या विषयाला पूर्णपणे दुर्लक्षित करून राज्यातील वातावरण बिघडविण्याचा हेतू असल्याचं म्हटलं जातंय.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रपूर दारूबंदी | दारू राज्यातून हद्दपार करण्याचा भाजप आमदाराचा प्रस्ताव तेव्हा फडणवीसांनी धुडकावलेला
राज्य सरकारने गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झा समितीच्या अहवालातील निष्कर्षांवर चर्चा करून त्यासंदर्भात चंद्रपूरमधली दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. गेल्या ६ वर्षांपासून म्हणजेच २०१५ सालापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू आहे. मात्र, ही दारूबंदी उठवण्यात यावी, अशी मागणी करणारी तब्बल अडीच लाख निवेदने सरकार दरबारी पाठवण्यात आली आहे. तर दारूबंदी कायम ठेवावी, यासाठी ३० हजार निवेदनं आल्याचं सरकारी आकडेवारी सांगते. यामध्ये दारूबंदी का उठवली जावी, या कारणांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप नगरसेवकाचा पराक्रम, बनावट कागदपत्रांनी नवनगर विकास प्राधिकरणाची जमीन विक्री
पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र त्यामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत आला आहे आणि त्याला कारण ठरला आहे पिंपरीतील भाजप नगरसेवक. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजेंद्र लांडगे यांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा परस्पर विक्री केल्याचा ठपका लांडगेंवर ठेवण्यात आला आहे. लांडगेंसह एका जमीन खरेदीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे, तर एकाचा शोध सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍपवर बंदी घातली तर भक्तमंडळ आनंदसोहळा कसे साजरा करणार? - शिवसेना
देशातील कोरोना मृतांचे खरे आकडे लपवले जात असल्याची बोंब जागतिक पातळीवर मारली जात आहे. ही बोंब मारण्यासाठी कुणीतरी ‘ट्विटर’चे माध्यम वापरले म्हणून मध्यरात्री दिल्लीच्या ‘ट्विटर’ मुख्यालयावरच पोलिसांनी धाडी घातल्या. आता या समाज माध्यमांवरही बंदी घालण्याचे विचार सुरू आहेत. आम्हाला वाटते, थोडे थांबायला हवे. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍपवर अशी घाईघाईने बंदी घातली तर मेहुल चोक्सीला पकडल्याचा व हिंदुस्थानात आणल्याचा आनंदसोहळा भक्तमंडळ कसे साजरा करणार? असा टोला शिवसेनेने आजच्या (२८ मे) सामना संपादकीयमधून लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीची भरपाई वाढीव दराने देण्याचा निर्णय | तर चंद्रपुरातील दारुबंदी उठवली
मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी कोकणाचा दौरा केला होता. यामध्ये त्यांनी तौक्ते चक्रीवादळात झालेल्या हाणीची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच नुकसान भरपाई, मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची भरपाई वाढीव दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
उजनी पाणीसंघर्ष शांत झाला | उजनीतून इंदापूरला पाणी नेण्याचा निर्णय अखेर रद्द
उजनी पाणी प्रश्नावरून वातावरण कालपर्यंत अधिकच तापल्याचं पाहायला मिळालं होतं. या धरणाच्या पाणी वाटपावरून काल सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमधील गोविंदबाग या निवास्थानासमोर आंदोलनाच्या तयारीत असलेल्या नागेश वनकळसे व महेश पवार या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर शरद पवार यांच्या गोविंदबागतील निवासस्थासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीतील घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
संभाजीराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली | उद्या मुख्यमंत्री, फडणवीस आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट झाली. यावेळी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे मित्र होते. राज ठाकरे आणि माझाही कॉमन पॉईंट असल्याचं संभाजीराजे म्हणाले. तसंच उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचं संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशन संस्थेचे भाजप व नागपूर कनेक्शन उघड
मराठा आरक्षणासाठी समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी कोल्हापूर येथे दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला भाजपा पाठिंबा देईल या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रकांतदादा म्हणाले, मराठा समाज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल | कोरोना आपत्तीत समाजाला भडकविण्याचा प्रयत्न?
मराठा आरक्षणासाठी समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी कोल्हापूर येथे दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला भाजपा पाठिंबा देईल या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER