महत्वाच्या बातम्या
-
पुन्हा कोणी विचारलं की 'मादी नाही तर कोण'? | तर त्यांना ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर घरी ठेवायला सांगा.. गरज पडेल
देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 3.5 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी म्हणजे 2.14 लाख असून यासोबतच देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.42 कोटी झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 66,161 नवे रुग्ण आढळले तर 61,450 बरे झाले. छत्तीसगडमध्ये 12,666 नवे रुग्ण आढळले तर 11,065 कोरोनामुक्त झाले.
4 वर्षांपूर्वी -
जे बोलघेवडे लोक सातत्याने केंद्रावर बोलतात त्यांना इतकंच सांगू इच्छितो की.... काय म्हणाले फडणवीस
एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दुसरीकडे मुंबईतील नवीन रुग्णांचा आकडा सातत्याने कमी होताना दिसत आहे. दुसरी चांगली बातमी ही की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाने देशात लाखो लोकांचा मृत्यू | पत्रकाराच्या टीकेला उत्तर देताना अनुपम खेर म्हणाले ‘घाबरु नका, येणार तर मोदीच
ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता आणि दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांच्यामध्ये ट्विटरवर खडाजंगी झाली. कोरोना काळातील गैरव्यवस्थापनाला केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप शेखर गुप्ता यांनी केला. त्यावर उत्तर देताना अनुपम खेर यांनी ‘घाबरु नका, येणार तर मोदीच’ असं उत्तर दिलं. अनुपम खेर हे समाज माध्यमांवर अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचं उघडपणे समर्थन करताना दिसतात. वास्तविक ते मोदी भक्त असल्याचं सर्वश्रुत असून, कोणत्याही परिस्थित मोदी समर्थन हेच त्यांचं अंतिम लक्ष असल्याचं अनेकदा समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना त्सुनामीत मोदी सरकार हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | लोकांचे मृत्यू त्यांच्यासाठी केवळ आकडे - केंद्रीय अर्थमंत्र्यांचे पती
देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 3.5 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी म्हणजे 2.14 लाख असून यासोबतच देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.42 कोटी झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 66,161 नवे रुग्ण आढळले तर 61,450 बरे झाले. छत्तीसगडमध्ये 12,666 नवे रुग्ण आढळले तर 11,065 कोरोनामुक्त झाले.
4 वर्षांपूर्वी -
वर्षभरात १ लाख नागरिकांच्या मृत्यूनंतर PM केअर निधीचा वापर केल्याबद्दल मोदींचे धन्यवाद - काँग्रेस
देशात वाढत असलेल्या ऑक्सीजनच्या मागणीमुळे नरेंद्र मोदी सरकारने एक मोठा निर्मय घेतला आहे. या निर्णयानुसार, देभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये 551 ऑक्सीजन प्लांट लावले जाणार आहेत. हे ऑक्सीजन प्लांट लावण्यासाठी PM केअर्स फंडचा वापर केला जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले की, रुग्णालयातील ऑक्सीजन वाढवण्यासाठी PM केअर्स फंडने सार्वजनिक आरोग्य सुविधेत 551 डेडिकेटेड प्रेशर स्विंग अँड्सॉर्प्शन मेडिकल ऑक्सीजन जेनरेशन प्लांट लावण्यासाठी फंडला मंजुरी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मतदारसंघातील कोरोना रुग्णांचे हाल बघवले नाही | बाळासाहेबांच्या शिवसैनिक आमदाराने ९० लाखाची एफडी मोडली आणि...
कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेमुळे देशात नवीन रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात 3 लाख 48 हजार 979 रुग्ण आढळून आले आहे. हा आकडा कोरोना महामारी सुरु झाल्यापासूनचा सर्वात मोठा आकडा असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, देशात सक्रीय रुग्णांचा आकडादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु, यामध्ये दिलासा देणारी बातमी म्हणजे सक्रीय रुग्णांसोबत कोरोनापासून मुक्त होणार्यांचे प्रमाणदेखील वाढतच आहे. विशेष म्हणजे सक्रीय रुग्णांमधील 2 लाख 15 हजार 803 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात गेल्या 100 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम सुरु असून येत्या 1 मेपासून 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग म्हणालेले वाझेला सांगितले पण त्याने ते ऐकले नाही, जर अपराधच घडला नाही तर धाडी कसल्या? - काँग्रेस
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर सीबीआयने टाकलेल्या छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या कारवाईवरून मोदी सरकारवर संशय व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टाने केवळ प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मग गुन्हा आणि धाडी का टाकल्या असा भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस सध्या मुख्यमंत्रीपदासाठी उतावीळ झाल्याने ते चुकीची पावलं टाकत आहेत - माजी पोलीस आयुक्त
राज्यात एकीकडे कोरोनाने धुमाकूळ घातला आहे तर दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले आहेत. राज्यातील या सर्व विषयांवर पण प्रामुख्याने कोरोना संकटात विरोधी पक्षाने घातलेल्या गोंधळवाल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री होते. मात्र सध्या मुख्यमंत्रीपदासाठी ते उतावीळ झाले असून, त्यांच्याकडून चुकीची पावलं टाकली जात आहेत. माजी मुख्यमंत्री, आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कार्यकाळात गृहमंत्री म्हणून लागू केलेल्या कायद्याचा भंग करू नये, असं ज्युलिओ रिबेरो म्हणालेत. रिबेरो यांनी ‘ द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी कायदा दाखवत त्यांना सुनावले आहे.
4 वर्षांपूर्वी -
अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय? - शिवसेना
मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांना देशाचा स्वर्गच बनवायचा होता. त्यासाठीच त्यांनी मते मागितली, पण आता देशाचे स्मशान आणि कब्रस्तान होताना दिसत आहे. कोठे सामुदायिक चिता पेटत आहेत, कोठे इस्पितळे स्वतःच रुग्णांसह पेट घेत आहेत! अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय? असाच प्रश्न देशाची सध्याची भयावह स्थिती पाहिल्यावर पडतो, असा सवाल शिवसेनेने केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या जीवनरक्षक औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांनो, जरा या चोराकडून शिका - जयंत पाटील
बुधवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास शासकीय रुग्णालयातून कोरोना लसीचे अनेक डोस चोरी झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त जितेंद्र खटकर यांनी दिली. परंतु, गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास चोर सिव्हील लाईन पोलीस ठाण्याबाहेर असलेल्या चहाच्या दुकानाच्या वयोवृद्ध मालकाकडे गेला आणि त्याच्याकडे एक पिशवी दिली. त्याने त्या चहावाल्याला सांगितले की, हे एका पोलिसांचे जेवण आहे. बॅग ताब्यात देवून चोर लगेच तेथून गायब झाला.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | मुंबई काँग्रेसकडून कोविड टास्क फोर्स टीमची स्थापना | संपर्क क्रमांक जाहीर
राज्यात गुरुवारी कोरोनाचे ६७,०१३ नवे रुग्ण आढळले. यातील १५,७३२ विदर्भातील तर मराठवाड्यातील ७८०० रुग्णांचा समावेश आहे. राज्यात एकूण ५६८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून यात विदर्भाचे २५९ आणि मराठवाड्याचे १६६ रुग्ण आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ऑक्सिजनची पातळी कमी होण्यास कोरोना कारणीभूत, परंतु ऑक्सिजनच्या तुटवड्याला मोदी सरकारच जवाबदार - राहुल गांधी
देशात करोनाचा कहर वाढत असून गेल्या २४ तासांत तीन लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे.
4 वर्षांपूर्वी -
रोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी दररोज बिनबुडाचे आरोप करतात - उपमुख्यमंत्री
अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. कोरोनाच्या संकटकाळात अजित पवार उपलब्ध नाहीत. ते सध्या आहेत तरी कुठे, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता.
4 वर्षांपूर्वी -
ज्या अदर पूनावालांनी लस बनवून नागरिकांमध्ये एक आशा निर्माण केली | त्यांना भाजप आमदार डाकू म्हणाला
देशात 18 आणि यापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या व्हॅक्सीनेशनसाठी रजिस्ट्रेशन 24 एप्रिलपासून सुरू होणार आहे. व्हॅक्सीनचा डोस घेण्यासाठी Co-Win पोर्टलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते. एक मेपासून या एज ग्रुपच्या लोकांचे लसीकरण करण्यास सुरुवात होईल. Co-Win चीफ आर शर्मा यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
'मोदी भाषण रोको आक्सीजन नहीं' ट्विटर ट्रेंड नंतर मोदींचा उद्याचा प. बंगला दौरा रद्द
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ऑक्सीजन पुरवठ्याबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. यात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिली की राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यात कोणताही अडथळा येऊ नये. देशाची सद्यस्थिती लक्षात घेऊन उत्पादन आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याच्या पध्दतींवरही ते बोलले. देशातील 6 उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयातही ऑक्सिजनच्या विषयावर सुनावणी होत आहे. दरम्यान, ऑक्सिजन पुरवठा करणारी वाहने न थांबवण्याचे आदेश गृह मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आम्हाला काय दोष-शिविगाळ करायची ती करा, पण सत्ता गेल्याची सजा निष्पाप जनतेला देऊ नका - काँग्रेस
देशभरामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडली आहे. असं असतानाच दिल्ली उच्च न्यायालयानेही बुधवारी केंद्र सरकारला चांगलंच फेलावर घेत, “भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, असं उद्वेगाने सुनावलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राला छत्तीसगड'मधून येणारा ऑक्सिजनचा पुरवठा 110MT वरून 60MT केला - काँग्रेसचा आरोप
देशभरामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडली आहे. असं असतानाच दिल्ली उच्च न्यायालयानेही बुधवारी केंद्र सरकारला चांगलंच फेलावर घेत, “भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, असं उद्वेगाने सुनावलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
इथे माणसच नाही राहीली, सगळं स्मशान झालं तर निवडणुकीचा काय फायदा? | भाजप प्रवक्त्याने मोदी-शहांना झापलं
देशात बुधवारी ३.१४ लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. १५ महिन्यांच्या कोरोना काळात एखाद्या देशात एक दिवसात आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या सर्वात मोठी आहे. एवढेच नव्हे, बुधवारी देशात २,१०१ रुग्णांचा मृत्यू झाला. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असली तरी अमेरिकेच्या तुलनेत ती निम्मी आहे. देशात नव्या रुग्णांची संख्या १ वरून ३ लाख होण्यासाठी फक्त १५ दिवस लागले. या काळात महाराष्ट्रासह इतर राज्यांतही संसर्ग वेगाने वाढला. ६ एप्रिलला देशात १ लाख रुग्ण आढळले तेव्हा त्यात महाराष्ट्रातील ४८% रुग्ण होते. देशातील इस्पितळांमध्ये आणि इस्पितळांबाहेर, स्मशान भूमी बाहेर असं सर्वत्र रुग्णांच्या नातेवाईकांना हतबल झाल्याचं चित्रं आहे.
4 वर्षांपूर्वी -
ही 'मोदी मेड आपत्ती' असहाय्यपणे बघत राहण्यापलीकडे भारतीयांच्या हातात काहीच शिल्लक नाही - महुआ मोईत्रा
देशात कोरोना महामारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात 3 लाखांवर सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे. देशात ऑक्सिजन, बेड्स, अत्यावश्यक औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवायला लागत आहे. गेल्या आठवड्यांपासून देशात दररोज अडीच लाखांवर लोक कोरोनाच्या विळ्याख्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांना संवाद साधला होता. मात्र तोपर्यंत देशातील स्थिती कोरोनामुळे प्रचंड बिघडल्याच तज्ज्ञांनी म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानांनी आरोग्य सेवांचा तुटवडा होणार नाही असं म्हटलेलं पण लस, रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुडवडा होतोय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही राज्याला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन्स कमी पडून दिली जाणार नाहीत, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या मनात कोणत्याही राज्याविषयी आकस नाही. पण भाजपमधील काही राजकीय शुक्राचार्य महाराष्ट्रापर्यंत मदत पोहोचवण्यात अडथळे निर्माण करत आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER