2 May 2024 10:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या
x

दिल्लीत किसान क्रांती यात्रेचा मोर्चा उधळून लावण्यासाठी पॅरामिलिटरी तैनात

नवी दिल्ली : दिल्ली सध्या किसान क्रांती यात्रेने तापली आहे. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी भारतीय किसान युनियनच्या आंदोलकांना भाजप सरकारच्या जुलमी कारवाईला सामोरे जावं लागत आहे. मोर्चेकऱ्यांनी उत्तराखंडच्या हरिद्वारमधून या यात्रेला सुरुवात केली होती. दरम्यान त्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यात आलं असून पोलिसांकडून तुफान पाण्याचा मारा करण्यात येत आहे.

पोलिसांसोबत आरपीएफ आणि पॅरामिलिटरी तैनात करून पूर्व दिल्लीच्या अनेक भागात कलम १४४ लागू करून जमावबंदीला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक शेतकरी ट्रॅक्टर्स घेऊन आंदोलनात सहभागी झाले आहेत. यूपीच्या सीमेवर सर्व शेतकरी आंदोलक एकत्रं येताच सरकारने जमावबंदी करायला सुरुवात केली आणि मोर्चा दाबण्याचा प्रयत्नं केला.

शेतकऱ्यांचा मोर्चा उलथून लावण्यासाठी यूपीचे सीमेवर इतका पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे की, शेतकरी काय दहशदवादी आहेत काय असा थेट प्रश्न शेतकरी नेते नरेश टीकेत यांनी उपस्थित केला आहे. मागील तीस वर्षापूर्वी म्हणजे १९८९ मध्ये महेंद्रसिंह टीकेत यांनी शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढून दिल्ली सरकार हलवलं होत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x