2 May 2024 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार?
x

युपी, बिहार, एमपी आणि छत्तीसगढ मुळे देश मागास: नीति आयोग सीईओं

मुंबई : नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भारताच्या विकासासंबंधी बोलताना त्यांनी देशाच्या पुर्वेकडील राज्यांमुळे देश मागास राहिल्याचे विधान केलं आहे.

भारत मानवी विकास निर्देशांकात एकूण १८८ देशांच्या यादीत १३३व्या स्थानावर आहे. परंतु देश मागास असण्याला युपी, बिहार, एमपी आणि छत्तीसगढ ही राज्य जवाबदार आहेत असं त्यांनी मत मांडलं. परंतु अमिताभ कांत यांच्या या विधानाने वाद होण्याची चिन्हं आहेत.

युपी, बिहार, एमपी, छत्तीसगढ आणि राज्यस्थान या राज्यांमुळे आपला देश सामाजिक दृष्ट्या मागास राहिला आहे. उद्योग – व्यावसायात सोपेपणा आणण्यात आपण वेगाने सुधारणा करत आहोत. परंतु मानवी विकास निर्देशांकात मात्र देश खूप मागे असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळेच मानवी विकास निर्देशांकात एकूण १८८ देशांच्या यादीत भारत १३३व्या स्थानावर आहे.

पुढे दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील राज्य उत्तम कामगिरी करत असून त्यांचा विकास वेगाने पुढे जाताना दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x