3 May 2025 4:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Health First | पावसाळ्यात या भाज्या खाऊ नका, नाही तर आरोग्याला धोका? - नक्की वाचा

Avoid eating these vegetables in monsoon

मुंबई, ११ जुलै | सध्या देशात सर्वत्र पाऊस पडत आहे. वातावरणात गारवा आहे. तसेच निसर्गाचे वातावरण आल्हादायक आहे. पावसामुळे वातावरण दमट राहते. पावसाचे थेंब केवळ गर्मीतून सुटका करत असले तरी काही आजारांना निमंत्रण देणारे असतात. पावसाळ्यात खान्यात थोडी तरी ढिलाई केली तर ती आरोग्याला घातक ठरते.

पावसाळ्याच्या दिवसात चटपटीत खाण्याची इच्छा असते. यामुळेच अनेकजण कांदा भजी, मेथी भजी, पालक भजी असे पदार्थ खाणे पसंत करतात. पण लक्षात ठेवा पावसाळ्याच्या दिवसांत इन्फेक्शनचा तसेच अनेक प्रकारच्या आजारांचा मोठा धोका असतो. पावसाने वातावरण प्रसन्न होते पण याच दिवसांत तब्येतीची जास्त काळजी घेणे आवश्यक असते.

पावसाळ्यात आपली पचन क्रिया खूप कमजोर होते. त्यामुळे पचन क्रिया कमजोर असेल तर खल्लेले पचन्यास जड जाते. त्यामुळे आरोग्याचे काही प्रश्न निर्माण होतात. या कारणामुळे आपल्या आहारात बटाटा, कणिक, भेंडी, फुलकोबी यांना स्थान देऊ नका.

पत्ता कोबी:
पावसाळ्याच्या सिजनमध्ये घरामध्ये पालकचे पकोडे किंवा पालकचे पराठे बनविले जातात. पत्ता कोबीचाही वापर केला जातो. मात्र, पानाच्या भाज्यांमध्ये छोटे छोटे किडे असतात. त्यामुळे अशा भाज्या खाने आरोग्यासाठी हानिकारक असते.

मशरुमची भाजी:
भारतात पावसाळ्याच्या दिवसात मशरुमची भाजी अनेक लोक खान्यासाठी पसंत करतात. काही वेळा पकोडेही तयार केले जातात. मात्र, मशरुम खाण्यामुळे इंफेक्शनचा धोका जास्त असतो. त्यामुळे मशरुम खाणे टाळावे.

हिरवी काकडी:
हिरवी काकडी आरोग्यासाठी चांगली असते. गर्मीमध्ये काकडीची कोशिंबीर खाल्ली जाते. सलाड म्हणून याचा उपयोग केला जातो. मात्र, पावसाळ्याच्या हंगामात काकडीमध्ये बारीक किडे असण्याची जास्त शकता असते.

जंक फूड:
घरात खाण्यापेक्षा पावसाळ्यात बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाण्यावर आपण भर देतो. जंक फूड पावसाळ्यात आरोग्यासाठी धोकादायक असते. त्यामुळे तेलकट, तिखट पदार्थ टाळा. अन्यथा पावसाळ्यात यामुळे आरोग्य बिघडण्याचा जास्त धोका असतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Avoid eating these vegetables in monsoon season article in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या