महत्वाच्या बातम्या
-
Bihar Govt | भाजप अजून एका सहकारी पक्षाला संपवण्याच्या तयारीत?, नितीश कुमारांनी JDU आमदार-खासदारांची बैठक बोलावली
आरसीपी सिंह यांनी जेडीयूमधून राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये राजकीय उलथापालथ झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जेडीयू खासदारांची बैठक बोलावली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत पक्षाच्या सर्व खासदारांना पाटण्यात येण्यास सांगण्यात आले आहे. या बैठकीला जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंहही उपस्थित राहणार आहेत. सभेचा विषय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यात भाजपशी युतीच्या भवितव्याबाबत चर्चा होऊ शकते.
6 महिन्यांपूर्वी -
बँक खात्यात चुकून ५ लाख रुपये आले | पैसे मोदींनी दिल्याचं सांगत परत करण्यास नकार | पोलिसांकडून अटक
बिहारमध्ये बँकेच्या चुकीमुळे एका व्यक्तीच्या खात्यात साडेपाच लाख रुपये जमा झाले. पण हे पैसे परत करण्यास तो तयार नव्हता, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि आता तो तुरुंगात आहे. या व्यक्तीचे म्हणणे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे पैसे त्याच्या खात्यावर पाठवले आहेत, मग मी का परत करावे?
1 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये तालिबानी कायदा ? | कॅम्पसमध्ये मुलींना बुरखा घालण्याचे आदेश
बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात असलेल्या मुलींच्या वसतिगृहात खूप गोंधळ झालेला पाहायला मिळाला आहे. भागलपूर येथील मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या अल्पसंख्यांक समाजाच्या मुलींनी शनिवारी दुपारी वसतिगृह अधीक्षकांनी कॅम्पसमध्ये बुरखा घालण्याचे निर्देश दिल्यानंतर गोंधळ निर्माण झाला. या दरम्यान विद्यार्थिनींनी वसतिगृहाच्या गेटवर दगडफेक केली. त्यांनी आरोप केला की वसतिगृह अधीक्षक कॅम्पसमध्ये तालिबानचा शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
वडिलांचा घरात कोरोनाने मृत्यू | चिमुकली १६ तास बाबा किती झोपशील असं विचारात वडिलांच्या डोक्यावर हात फिरवत बसली
कोरोनाने बर्याच जणांचे जीव घेतले आहेत. देशात आज मोठ्या प्रमाणावर लोकं कोरोनाने मृत्युमुखी पडले असून कोणताही राज्य त्यापासून सुटलेलं नाही. इतर राज्यांप्रमाणे बिहार राज्यात देखील कोरोनाने धुमाकूळ घातलं आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. मात्र अनेक ठिकाणी मन सुन्न करणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार | जेडीयू महागठबंधनच्या संपर्कात?
बिहारमध्ये पडद्याआड सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून त्यात देशातील मोठ्या राजकीय व्यक्ती उतरल्या आहेत. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आणि स्वतः लालूप्रसाद यादव यांनी देखील यामध्ये लक्ष घातलं आहे. या संदर्भात तेजस्वी यादव मोठी राजकीय योजना आखात आहेत ज्याचा थेट २०२४ मधील निवडणुकीशी संबंध आहे.
2 वर्षांपूर्वी -
बिहार | आमदार फुटणार जेडीयूचे | पण ऑपरेशन होणार लोटसचं | १७ आमदार संपर्कात
बिहारच्या विधानसभा निवडणुका संपल्या आणि भाजप-जेडीयूची सत्ता पुन्हा आली. त्यानंतर इच्छा नसतानाही नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र निवडणुकीच्या निकालाअंती सर्वात मोठा पक्ष ठरला तो लालूप्रसाद यादव यांचा आरजेडी पक्ष.
2 वर्षांपूर्वी -
अरुणाचल प्रदेशात भाजपकडून दगा | जेडीयूची बैठक | बिहारमध्ये महाराष्ट्र फॉर्म्युला?
भारतीय जनता पक्षाने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूचे अरुणाचल प्रदेशातील सहा आमदार फोडले. भारतीय जनता पक्षाने जेडीयूला एवढं मोठं खिंडार पाडलं तरी नितीशकुमार शांत आहेत. आमदार फोडल्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही, असं नितीशकुमार यांनी सांगितलं. तर, जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी भारतीय जनता पक्षाच्या या राजकारणावर टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाचं हे राजकारण मैत्रीसाठी योग्य नाही, असं सांगतानाच पण त्यामुळे बिहारमध्ये या घटनेचा काही परिणाम होणार नसल्याचंही त्याागी यांनी स्पष्ट केलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
भ्रष्टाचाराचे आरोप | सरकार स्थापनेच्या तिसऱ्याच दिवशी बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा
नितीश कुमार मंत्रिमंडळात नुकताच पार पडलेल्या शपथविधीत जबाबदारी स्वीकारणाऱ्या बिहारच्या शिक्षणमंत्र्यांना ( Education Minister) अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. ६३ वर्षीय जेडीयू नेते डॉ. मेवालाल चौधरी (JDU Education Minister Mewalal Chaudhary Resign) यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | बिहारचं शिक्षण मंत्री पद | राष्ट्रगीत सुद्धा माहित नसलेल्या आमदाराची वर्णी
बिहारमध्ये निकालाअंती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन झाले आहे. या सरकारचे नैतृत्व नितीश कुमार हेच मुख्यमंत्री म्हणून पुढील पाच वर्ष करतील हे देखील स्पष्ट झालं आहे. परंतु, या सरकारमध्ये शिक्षण मंत्री म्हणून ज्यांची वर्णी लागली आहे, त्या मोवालाल चौधरी यांना देशाचे राष्ट्रगीत देखील म्हणता येत नाही. यासंदर्भातील एक जुना व्हिडिओ आरजेडीने समाज माध्यमांवर शेअर केला होता.
2 वर्षांपूर्वी -
त्यांचा पचका वर्षभरापूर्वी झाला | ते दु:ख विसरायलाच सध्या ते बिहारमध्ये असतात – शिवसेना
महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला नव्हता असे महाराष्ट्रातील फडणवीसांचे पंटर पचकले आहेत. त्यांचा पचका आजपासून वर्षभरापूर्वी झाला व ते दुःख विसरायलाच महाराष्ट्राचे नेते सध्या बिहारला असतात, असे म्हणत शिवसेनेनं भाजपला जोरदार टोला लगावला आहे. महाराष्ट्रातही सगळय़ात मोठा पक्ष विरोधात बसला आहे. त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले, पण महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेत्याला बिहारातील विजयाचे श्रेय दिले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
बिहार हे मोठं राज्य असल्यामुळं भाजपने तसा निर्णय घेतला | दरेकरांचं वक्तव्य
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाअंती एनडीएला सर्वाधिक जागा मिळाल्या होता. राज्यात आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरून भारतीय जनता पक्ष द्वितीय स्थानी तर नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. मात्र त्यानंतर भारतीय जनता पक्ष कोणता निर्णय यावर सर्वांचं लक्ष होतं. मात्र एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं. मात्र त्यानंतर भाजपवर उलटी टीका होऊ लागली असून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबत आडमुठी भूमिका घेतल्याचं म्हटलं जाऊ लागलं आहे. परिणामी भाजपच्या नेत्यांकडून यावर स्पष्टीकरण येण्यास सुरुवात झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाला फारसे गांभीर्य नाही | कपिल सिब्बल यांची टीका
बिहारमधील एनडीएच्या यशानंतर आणि बिहार मध्ये जेडीयूला (Bihar Assembly Election 2020 Result) नुकसान होऊन देखील सत्ता गमावावी लागल्याने महागठबंधनमध्ये (Bihar Assembly Election 2020 Congress RJD MahagathBandhan) आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसमुळे थोडक्यात सत्ता हातची गेल्याने आरजेडीचा संताप होतं असल्याचं वारंवार दिसत आहे. आता राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी (RJ Senior Leader Shivanand Tiwari ) यांनी थेट कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या (Congress MP Rahul Gandhi ) कार्यशैलीमुळे भारतीय जनता पक्षाला मदत मिळतेय, असा गंभीर आरोप शिवानंद तिवारी यांनी केला.
2 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी शिमल्यात पिकनिकमध्ये व्यस्त होते | आरजेडीचं टीकास्त्र
बिहारमधील एनडीएच्या यशानंतर आणि बिहार मध्ये जेडीयूला (Bihar Assembly Election 2020 Result) नुकसान होऊन देखील सत्ता गमावावी लागल्याने महागठबंधनमध्ये (Bihar Assembly Election 2020 Congress RJD MahagathBandhan) आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसमुळे थोडक्यात सत्ता हातची गेल्याने आरजेडीचा संताप होतं असल्याचं वारंवार दिसत आहे. आता राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी (RJ Senior Leader Shivanand Tiwari ) यांनी थेट कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या (Congress MP Rahul Gandhi ) कार्यशैलीमुळे भारतीय जनता पक्षाला मदत मिळतेय, असा गंभीर आरोप शिवानंद तिवारी यांनी केला.
2 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये आज एनडीएची बैठक | नीतीशकुमारांची निवड होणार की?
बिहार निवडणुकीचा निकाल (Bihar Assembly Election 2020 Result) लागल्यानंतर नवीन सरकार स्थापनेच्या दिशेने आज (रविवार) महत्वाचा दिवस आहे. आज बिहारमध्ये एनडीए विधिमंडळ पक्षाची (NDA Meeting) बैठक होणार आहे. दुपारी 12:30 वाजता नितीशकुमार यांच्या अधिकृत निवासस्थानी बैठक होणार आहे. विधिमंडळ पक्षाच्या या बैठकीत नितीशकुमार यांना एनडीएचे नेते (Selecting Nitish Kumar as leader of NDA) म्हणून निवडले जाऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
नितीशकुमारांनी अनेकांना दगा दिला आहे | त्यामुळे बिहारमध्ये राजकीय भूकंप शक्य
नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीनंतर (Bihar Assembly Election 2020) मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवलाय. मंत्रीमंडळाच्या बैठकीत विधानसभा भंग करण्याची शिफारस करण्यात आल्यानंतर नितीशकुमार यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवलाय.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | दोन हाणा पण नेता म्हणा | बिहार काँग्रेसमध्ये नेतेपदावरून हाणामारी
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आयडीएला बहुमत मिळालं आहे. दुसऱ्या बाजूला आरजेडी राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे आणि त्यांच्यासोबत आघाडी केलेल्या काँग्रेसला केवळ 19 जागा जिंकता आल्या आहेत. मात्र तरीही काँग्रेसमध्ये अजून अस्थिरता असल्याचं दिसत अजून निवडून आलेल्या आमदारांमध्ये देखील एकी नसल्याचं समोर आलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
तेजस्वी यादव महागठबंधन सरकार स्थापनाच्या तयारीत | आमदारांना पाटण्यातच थांबण्याचा आदेश
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपप्रणीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु केली आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पदी बसविण्याच्या हालचाली भाजपच्या गोटातून सुरु झाल्या आहेत. एकाबाजूल बिहारमध्ये एनडीएच सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु असताना दुसऱ्याबाजूला तेजस्वी यादव यांनी महागठबंधन सरकार स्थापन होईल असं सांगत आमदारांच्या आशा पल्लवित केल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
३१ वर्षांच्या तेजस्वीने संपूर्ण भाजपा-जेडीयूला घाम फोडला | RJD सर्वात मोठा पक्ष
बिहार विधानसभेच्या प्रचारात देशातील दिग्गज नेत्यांना केवळ ३१ वर्षांचा तरुणाने घाम फोडला. निवडणुच्या प्रचारात देशभरातील भाजपा नेत्यांची फळी बिहारमध्ये पाहायला मिळाली होती. भाजपचे अनेक राज्यातील मुख्यमंत्री, आमदार आणि खासदार सुद्धा भाजपच्या प्रचारासाठी बिहारमध्ये तळ ठोकून होते. मात्र तेजस्वी यादव या तरुण नेत्यानेच खरी छाप सोडली आणि ती भविष्यात देखील कायम राहतील यात शंका नाही.
2 वर्षांपूर्वी -
आमच्या विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं | RJD चा गंभीर आरोप
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Bihar Assembly Election 2020 vote counting) सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी बढत घेतली होती. मात्र, नंतर हे चित्र बदललं. दुपारी तीनपर्यंत एनडीएने महाआघाडीला पिछाडीवर टाकत १२८ जागांवर आघाडी घेतली. यात ७३ ठिकाणी भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. तर JDU ४९, व्हीआयपी ५ व हम एका जागेवर आघाडीवर आहे. दुसरीकडे महाआघाडी (MahagathBandhan) सध्या १०५ जागांवर आघाडी आहे. RJD’चे ६७ उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसने २०, तर डाव्यांनी १८ जागांवर आघाडी घेतली आहे. बसपा आणि एमआयएमचे प्रत्येकी दोन उमेदवार आघाडीवर आहेत.
2 वर्षांपूर्वी -
BREAKING | आरजेडीने भाजपाला मागे टाकलं | एनडीएची डोकेदुखी वाढली
बिहार निवडणुकीचे अंतिम निकाल (Bihar Assembly Election 2020 vote counting) हाती येण्यासाठी रात्र होणार असून सध्याची आकडेवारी पाहता बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु असली तरी आता RJD’ने पुन्हा झेप घेत भारतीय जनता पक्षाला मागे टाकत सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दिशेने कूच केली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Gold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या
-
Olatech Solutions Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 5 महिन्यांत 300% पेक्षा अधिक परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा का?
-
Stocks To Buy | बँक FD वार्षिक व्याजापेक्षा चौपट परतावा देतील हे 4 शेअर्स, येथे पैसा वाढवा
-
Global Capital Markets Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 6 महिन्यांत 635% परतावा, प्लस आता फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट, डिटेल्स तपासा
-
Shukra Rashi Parivartan | 15 फेब्रुवारीपर्यंत या 7 राशींच्या लोकांवर शुक्राची कृपा राहील, तुमची राशी आहे त्यात?
-
Axis Bank Share Price | बँक FD मध्ये अशक्य, पण अॅक्सिस बँकेचा शेअर 40% परतावा देईल, टार्गेट प्राईस पहा
-
Gold Price Today | आज सोनं 57,000 रुपयांच्या पार, चांदीतही तेजी, नवे दर पहा आणि लवकर खरेदी करा अन्यथा...
-
Happiest Minds Technologies Share Price | कमाईची संधी! या शेअरने 425% परतावा दिला, आता अजून 40% परतावा देईल, खरेदी करणार?
-
IndusInd Bank Share Price | बँकिंग शेअर, तिमाही निकालानंतर स्टॉकवर तज्ज्ञांकडून नवी टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा
-
Uco Bank Share Price | बँक FD सोडा आणि बँक शेअर्सकडे वळा, 6 महिन्यांत 160% परतावा, स्टॉक प्राईस 29 रुपये