2 May 2025 9:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

राष्ट्रीय महामार्गावर 'राष्ट्रीय नागरिकांचा' खिसा रिकामा

मुंबई : राष्ट्रीय महामार्गावरील नवीन आर्थिक वर्षापासूनचा प्रवास महागणार आहे. कारण मोदीसरकारने राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल शुल्कात आता 6 टक्के इतकी वाढ केली आहे. तर वांद्रे – वरळी सी लिंकच्या टोलमध्ये थेट दहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

नवीन आर्थिक वर्षापासून आधीच पेट्रोल – डिझेलचे दर वाढले असताना राष्ट्रीय महामार्गावरील नवीन आर्थिक वर्षापासूनचा प्रवास महागणार आहे. कारण मोदीसरकारने राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल शुल्कात आता 6 टक्के इतकी वाढ केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर ‘राष्ट्रीय नागरिकांचा’ खिसा रिकामा होणार आहे.

मोदीसरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोलदरात दरवर्षी पाच ते सहा टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. त्याप्रमाणेच प्रत्येक रस्त्याच्या अंतरानुसार टोलची वाढ ठरवण्यात येते. मोदीसरकारच्या या निर्णयामुळे मुंबई-नाशिक, मुंबई-बेंगळुरू, मुंबई-आग्रा आणि मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गांने प्रवास करताना प्रवाशांना सध्याच्या टोल रकमेच्या तुलनेत सहा टक्के रक्कम जास्त द्यावी लागू शकते.

मुळात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे टोलबंदीची घोषणा याच सरकारने सत्तेत येण्यापूर्वी केली होती. परंतु प्रत्यक्ष सत्तेत आल्यावर मोदीसरकारने टोल वाढीचा निर्णय घेतला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या