माऊंट माऊंगानुई : भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. दरम्यान आज भारतीय फलंदाजांनी धमाकेदार फलंदाजी करत यजमानांना मोठे लक्ष दिले आहे.

रोहित शर्मा ८७ आणि शिखर धवनच्या ६६ धावांच्या जोरावर मजबूत पायावर भारतीय फलंदाजांनी केली. तसेच विराट कोहली ४३ आणि अंबाती रायुडू ४७ यांनी धावांची खेळी केली. फलंदाजांच्या चोख कामगिरीच्या जोरावर भारताने ५० षटकांत ४ बाद ३२४ धावांचा डोंगर रचला.

india vs new zealand second odi india won the toss and elected to first bat