मुंबई : सध्याच्या प्राथमिक फेरीत जरी युतीचे उमेदवार आघाडीवर असले तरी त्यांच्या आघाडीत केवळ २०० ते २००० मतांचा फरक आहे. त्यामुळे सध्या प्राथमिक फेरीत दिसणारे कल शेवटच्या क्षणी बदलू शकतात असं चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे.

सध्या युतीचे औरंगाबादचे उमेदवार चंद्रकांत खैरे पराभवाच्या छायेत आहेत असं प्रथम दर्शनी दिसत आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत काहीही निकाल लागू शकतात असं चित्र सध्या सर्वच पक्षांमध्ये दिसू शकत.

अनेक ठिकाणी युतीचे उमेदवार केवळ २०० ते २००० मतांनी आघाडीवर; कल कधीही बदलू शकतात