नवी दिल्ली: मन की बात अंतर्गत मोदी दार महिन्याला नेटिझन्ससोबत संवाद साधत असतात. त्यासाठी ते नेटिझन्सकडून ऑनलाईन सूचना आणि काही नव्या कल्पना देखील मागवत असतात. मात्र मागील काही दिवसांपासून प्रचंड वाढलेले बेरोजगारी, महागाई, ढासळती अर्थव्यवस्था आणि तरुणांशी संबधित न वाढणारे रोजगार आणि इतर कृषीविषयक निरनिराळ्या समस्या पाहता, मोदींनी दाखवलेल्या खोट्या स्वप्नांवरून लोकं संतापल्याच पाहायला मिळत आहे.
अनेक वेळा ‘मन की बात’ संवादात भाजपचे लोकंच समावेश घेतात, कारण त्यात सामान्य माणसाला कोणताही रस नसतो हे अनेकदा उघड झालं आहे आणि या मन की बात द्वारे मोदी केवळ युजर अंगेजमेंट ठेवतात आणि त्यातून सध्या काहीच होतं नाही असं सिद्ध झाला आहे. त्यातच या महिन्याच्या म्हणजे २९ डिसेंबरच्या ‘मन की बात’साठी मोदींनी पुन्हा सूचना मागवल्या आहे आणि त्यावर नेटिझन्स’नी दिलेल्या भन्नाट प्रतिक्रिया वाचून हसू आवरणार नाही.
Share your ideas and suggestions for this month’s #MannKiBaat, which will take place on the 29th.
Dial 1800-11-7800 to record your message, write on the NaMo App Open Forum or on MyGov. https://t.co/YBbbSTdP7i
— PMO India (@PMOIndia) December 17, 2019
Web Title: PM Narendra Modi asked Netizens to Share Ideas and Suggestions For This Month Mann Ki Baat.
