26 March 2025 5:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 27 मार्च 2025; तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल, गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 27 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, UPI आणि ATM वापरून 1 मिनिटात EPF खात्यातून 1 लाख रुपये काढता येणार Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या दरात मजबूत वाढ झाली, लग्नाच्या सीझनमध्ये तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, ताड तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IREDA TATA Motors Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने दिला खरेदीचा सल्ला, BUY रेटिंग सह टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS GTL Infra Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ जीटीएल इन्फ्रा शेअर, महत्वाची अपडेट आली - NSE: GTLINFRA
x

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार: सोनिया गांधी

Amit Shah, Sonia Gandhi, Narendra Modi

नवी दिल्ली: दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. दिल्लीत झालेला हिंसाचार चिंतेचा विषय असून, केंद्राने जाणीवपूर्वक ७२ तासात कारवाई केली नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी भावना भडकतील अशी भाषणे करत द्वेष पसरवण्याचे काम केले असा थेट आरोप सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपच्या नेत्यांनी दिल्लीतील पोलिसांनी तीन दिवसांची मुदत देत, यानंतर जे काही होईल त्याबद्दल आम्हाला सांगू नका अशी चिथावणीखोर वक्तव्ये केली, असे सांगत या हिंसाचारात २० पेक्षा अधिक लोकांचे बळी गेल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.

मागील ३ दिवसांपासून दिल्लीत हिंसाचार भडकलेला असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते असा सवालही त्यांनी केला. भाजपच्या काही नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळेच हा हिंसाचार भडकला असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान गेली तीन दिवस कुठे होते असा सवालही त्यांनी केला. दिल्ली सरकारलाही परिस्थिती नियंत्रण आणण्यास अपयश आल्याचं त्यांनी सांगितलं. अमित शहा यांनी जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

 

 

News English Summery: The Congress party has demanded that the central government, Home Minister Amit Shah be responsible for the violence in Delhi, and that Home Minister Amit Shah is responsible for the situation in Delhi. Congress chief Sonia Gandhi targeted the Union government, Home Minister Amit Shah and Delhi Chief Minister Kejriwal, saying that the Delhi Chief Minister had also failed to maintain peace in Delhi and did not take responsibility. Sonia Gandhi was speaking at a press conference held after the meeting of the Congress Party Working Committee.

 

Web Title: Story Union home minister Amit Shah and Modi Government are responsible for Delhi violence alleged congress President Sonia Gandhi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Soniya Gandhi(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या