सिंधुदुर्गात आगीच थैमान, काजूबागा आणि कलमे जळून भस्मसात.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील बांद्याजवळील कास-शेर्ले सीमेवर ‘कोल्ह्यांचो पाचो’ परिसरात आगीचे थैमान. हजारो काजूबागा आणि कलमं आगीत आगीत जळून भस्मसात झाली आहेत.
काही दिवसांपासून सिंधुदुर्गात काजू आणि आंबा बागांमध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढले असून, त्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बांद्याजवळील कास-शेर्ले सीमेवर ‘कोल्ह्यांचो पाचो’ परिसरात आगीचे थैमान. हजारो काजूबागा आणि कलमं आगीत आगीत जळून भस्मसात झाली आहेत.
अंदाजित आकडेवारीनुसार जवळजवळ १,००० कलमं जाळून खाक झाल्याचे समजते. या अग्नितांडवात एकूण ४० एकर वरील हजारो कलमे आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत. सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबामुळे या अग्नीतांडवावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आगीचे कारण अजूनही स्पष्ट झाले नसले तरी स्थानिक सरकारी यंत्रणा आगीचे कारण लवकरच स्पष्ट करतील असं कळवण्यात आलं.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Health First | उन्हाळ्यात ताक हेच सर्वोत्तम पेय | अधिक माहितीसाठी वाचा
-
आज बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन | विरोधकांना निमंत्रण नाही
-
लॉकडाऊन की कडक निर्बंध? | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
-
कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा, माध्यमांची भूमिका महत्वाची - मुख्यमंत्री
-
मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ‘वर्षा’वर बोलावली महत्वाची बैठक
-
गृहमंत्र्यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती | मुंबई हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्तींकडून चौकशी
-
लॉकडाउन नव्हे | तर परिस्थितीनुरूप कठोर निर्बंधांवर भर देण्याचे सरकारचे संकेत
-
बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यातील सुविधा मोदींसारख्या सैनिकांनाही मिळाव्यात - शिवसेना
-
मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही - देवेंद्र फडणवीस
-
पवार-शहा यांची भेट झालीच नाही, त्यामुळे अफवांची धुळवड थांबवा - संजय राऊत