28 April 2024 11:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मुंबई महापालिकाच्या शाळेत औषधातून १४० विद्यार्थ्यांना विषबाधा तर एका विद्यार्थिनीचा मृत्यू

मुंबई : गोवंडीमधील एका महापालिका शाळेतील १४० विद्यार्थ्यांना औषधातूनच विषबाधा झाली आहे. त्यात दुर्दैवाने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आरोग्य केंद्रातून हे औषध देण्यात येत. गोवंडी येथील संजय नगर मध्ये एक उर्दू माध्यमाची शाळा आहे तिथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.

या उर्दू महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना कॅल्शियम आणि रक्तवाढीची औषधं दिली जात होती. त्यांना ६ ऑगस्ट रोजी ही औषधं दिली होती. या औषधांमुळेच ती रिअॅक्शन झाल्याचं तज्ज्ञ बोलत आहेत. यात उपचारादरम्यान चाँदनी शेख हीचा मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळं पालकांमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण असून महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिक नगरसेवक रईस शेख यांनी ही विषबाधा नक्की खिचडी खाल्ल्यामुळे झाली आहे की खिचडी खाल्यानंतर घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांमुळ याची चौकशी करण्यात यावी असं म्हटलं आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x