7 May 2025 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मोदींच्या त्या वक्तव्याने त्यांनी सरदार पटेलांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं?

नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या काळात भारतातील नेत्यांकडे शहाणपण नसल्यामुळे पंजाबमधील तीर्थस्थळ कर्तारपूर हे पाकिस्तानात गेले, असे सांगत पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेलांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. तसेच नरेंद्र मोदी स्वतःला सर्वेश्रेष्ठ नेता सिद्ध करण्यासाठी गांधी, पटेल आणि इतर नेत्यांना खालच्या पातळीवर घेऊन जाऊ शकतात, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षांनी मोदींवर निशाणा साधला.

राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका प्रचार सभेत काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले होते की, स्वातंत्र्याच्यावेळी कर्तारपूर हे पाकिस्तानमध्ये गेले. कारण त्यावेळच्या काँग्रेस नेत्याकडे दूरदृष्टी आणि शीख समाजाच्या भावनांची कदर नव्हती. दरम्यान त्या टीकेला राहुल गांधी अचूक पकडत मोदींना लक्ष केलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या