महत्वाच्या बातम्या
-
Recruitment 2020 | ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये भरती | सरकारी नोकरीची संधी
ऑईल इंडिया लिमिटेडने विविध पदांची भरती जारी केली आहे. ही भरती आसामच्या दुलियाजन येथील मुख्यालयासाठी काढण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ऑपरेटर- I (HMV), श्रेणी -7 मधील 36 पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. जर या पदासांसाठी नोकरी करण्यास आपण इच्छुक असाल तर अधिकृत वेबसाइट oilindia.com ला भेट देऊन अर्ज करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
SBI Recruitment 2020 | स्टेट बँकेत यावर्षी 14,000 जागांसाठी भरती निघणार
संपूर्ण देश कोरोना व्हायरससारख्या महाभयाण संकटामुळे पिळून गेला असून त्यामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनचा लोकांवर आर्थिकदृष्ट्या चांगलाच फटका बसला आहे. अनेकांच्या नोक-या गेल्या, काम, उद्योगधंदे काही प्रमाणात ठप्प झाले आहेत. या सर्वांमध्ये पिचून गेलेल्या सामान्य नागरिकांसमोर घरं चालवायचे कसे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान SBI बँकेने एक दिलासादायक बातमी सर्वांसाठी आणली आहे. SBI बँकेत यावर्षी 14,000 पदांसाठी भरती (SBI Recruitment 2020) निघणार आहे. यासाठी बँक खास योजना बनवत असल्याचे सांगण्यात येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
MPSC Exam | अखेर सुधारित वेळापत्रक जाहीर
कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती मुख्य सचिवांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले होते.
2 वर्षांपूर्वी -
Recruitment | बँकेत क्लार्क पदासाठी मोठी भरती | जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आली आहे. कारण आयबीपीएस’ने क्लार्क पदाच्या तब्बल १५५७ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. त्याबाबत संपूर्ण माहिती खाली सोप्या भाषेत पाहू शकता. त्यामुळे तरुणांनी संधी गमावू नये.
2 वर्षांपूर्वी -
6310 पदांवर नोकरभरतीची सुवर्णसंधी | थेट मुलाखतीनं मिळणार नोकरी
राजस्थान सरकारने 6000हून अधिक पदांसाठी सरकारी भरती काढली आहे. त्याअंतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारी(Community health officer)पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज करू शकतात. भरतीसंबंधित अधिकृत अधिसूचनेनुसार उमेदवार 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी कोणतीही लेखी किंवा संगणक आधारित परीक्षा घेतली जाणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
पदवीधर आहात | रेल्वेत ३५ हजार २०८ पदांसाठी भरती | ऑनलाईन परीक्षा होणार
कोरोना संकटकाळात बेरोजगारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ज्या तरुणांना सरकारी नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आरआरबी एनटीपीसी २०२० भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत रेल्वेमध्ये जवळपास ३५ हजार २०८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
सशस्त्र सीमा दलात १५२२ जागांसाठी भरती | २१,७०० ते ६९,१०० रु प्रतिमाह वेतन
सशस्त्र सीमा दलाकडून हवालदार पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे, भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे नोकरी मिळविण्यासाठी चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरीची तयारी करताना पोलीस भरती आणि भारतीय लष्करातील नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी म्हणता येईल.
2 वर्षांपूर्वी -
Recruitment | UGVCL मध्ये प्रशिक्षणार्थी पदवीधरांसाठी नोकरीची मोठी संधी
उत्तर गुजरात वीज कंपनी लिमिटेडने (UGVCL) पदवीधर अॅप्रेंटिस पदासाठी रिक्त जागांवर भरती काढली आहे. या रिक्त जागा BOAT योजनेच्या म्हणजेच 1 वर्षाच्या कराराच्या आधारावर भरायच्या आहेत. याबाबत अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2020 आहे. एकूण 56 पदांसाठी भरती करावयाची आहेत, त्यापैकी 39 पदे पुरुष आणि 17 पदे महिलांसाठी रिक्त आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट www.ugvcl.com वर भेट देऊ शकतात आणि जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
कोरोना संकटात सरकारी नोकरी लागली | महानिर्मितीकडून ७१५ उमेदवारांची यादी जाहीर
कोरोना संकटात देशाची आणि राज्यांची आर्थिकस्थिती नाजूक असताना काहींना सुखद धक्का मिळाला आहे. कारण या कोरोना संकटाच्या काळातच काहींना थेट सरकारी नोकरी प्राप्त झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
MPSC Exams | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज विविध निर्णय घेण्यात आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
रेल्वेमध्ये ४४९९ पदांवर भरती | कोणतीही परिक्षा न देता भरती | जाऊन घ्या माहिती
रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेने 4499 पदांवर भरती काढली होती. मात्र, यात आणखी 432 जागा वाढल्या असून विभागही बदलला आहे. स्टेनोग्राफर, फिटर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक, आरएसी मॅकेनिक, वेल्डर, प्लंबर, प्रिंटर, कारपेंटर, टर्नर अशा विविध ट्रेडसाठी ही भरती काढण्यात आली असून एकूण जागा आता 4931 झाल्या आहेत. य़ा भरतीची महत्वाची बाब म्हणजे कोणतीही परिक्षा न देता 10 वी पास ते आयटीआय उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
राज्य पोलीस भरती | उर्दूत ट्विट | मलिक यांना रस फक्त अल्पसंख्यांच्या ट्रेनिंगमध्ये?
राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. सप्टेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले होते. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
ऐतिहासिक निर्णय | सरकारी नोकरीसाठी एकच परीक्षा | राष्ट्रीय भरती संस्था स्थापन
युवा पिढीच्या नोकरीसंदर्भात मोदी सरकारने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून राष्ट्रीय भरती संस्था (National Recruitment Agency) स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे एकच सामायिक परीक्षा (CET) देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल.
2 वर्षांपूर्वी -
MPSC'च्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा केंद्र बदलता येणार | महत्वाचा निर्णय
एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबरला पार पडणार होती. मात्र राज्यासह देशभरात त्याच दिवशी म्हणजे १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. ही परीक्षा आता २० सप्टेंबरला होणार असल्याची माहिती एमपीएससीने पत्रकाद्वारे दिली होती.
2 वर्षांपूर्वी -
नीट परीक्षेमुळे MPSC राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली
एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबरला पार पडणार होती. मात्र राज्यासह देशभरात त्याच दिवशी म्हणजे १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. ही परीक्षा आता २० सप्टेंबरला होणार असल्याची माहिती एमपीएससीने पत्रकाद्वारे दिली.
2 वर्षांपूर्वी -
वडील ST महामंडळातील निवृत्त वाहक, मुलगा रविंद्र शेळके झाला उपजिल्हाधिकारी
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल काल लागला. प्रसाद चौगुले याने बाजी मारत राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तर पर्वणी पाटील मुलींमध्ये पहिली आली आहे. ही राज्यसेवेची सर्वात मोठी बॅच होती. या बॅच मध्ये ४२० अधिकारी झाले आहेत. विद्यार्थ्यांना गेली अनेक दिवस या निकालांची प्रतिक्षा होती. 13 ते 15 जुलै 2019 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
साताऱ्याचा प्रसाद चौगुले MPSC परीक्षेत राज्यात प्रथम
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल लागला लागला आहे. प्रसाद चौगुले याने बाजी मारत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर पर्वणी पाटील मुलींमध्ये पहिली आली आहे. ही राज्यसेवेची सर्वात मोठी बॅच होती. या बॅच मध्ये 420 अधिकारी झाले आहेत. विद्यार्थ्यांना गेली अनेक दिवस या निकालांची प्रतिक्षा होती. 13 ते 15 जुलै 2019रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
MPSC स्थगित परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
कोरोना विषाणु संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
राज्यात ७२,००० पदांची महाभरती; भरती प्रक्रिया महापरीक्षा पोर्टलद्वारे होणार नाही
महाराष्ट्र सरकारकडून विविध विभागातील तब्बल ७२ हजार पदांच्या महाभरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे ही मेगाभरती प्रक्रिया महापोर्टलद्वारे पार पडणार नसल्याचं निश्चित झालं आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोर्टलबाबत विद्यार्थ्यांकडून अभिप्राय ऑनलाईन मागविण्यात आले होते. त्यानंतर जवळपास ८५ टक्के विद्यार्थ्यांनी महापोर्टल बंद करावे, अशी जोरदार मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचेही वृत्त आहे. मात्र, यावर सरकारने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
3 वर्षांपूर्वी -
महापोर्टल'मार्फत होणाऱ्या सरकारी भरतीला स्थगिती; पण महाराष्ट्रनामा'वर मोफत अभ्यास सुरु ठेवा
अनेक त्रुटी असल्याने महापोर्टल विरोधात राज्यभर आंदोलन पेटली होती. कारण विद्यार्थ्यांना याविषयी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता, तसेच या ऑनलाईन प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यात अनेक निवेदनं आणि आंदोलनं करून देखील फडणवीस सरकारने याची दखल घेतली नव्हती.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Viral Video | त्याचा वेगाने येणाऱ्या कारच्या धडकेने मोठा अपघात होतो, नंतर जे घडलं ते पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही
-
5G Spectrum Auction Scam | 5G स्पेक्ट्रम लिलावात महाकाय घोटाळा झाला?, दाक्षिणात्य नेते आक्रमक, वरिष्ठ पत्रकारांचं ट्विट
-
शिंदे-फडणवीस सरकारच्या 'मायक्रो कॅबिनेट' मंत्रिमंडळाचा जम्बो निर्णय | सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी प्रभाग रचनांबाबत घाईत निर्णय?
-
Amazon Great Freedom Festival 2022 | अॅमेझॉनने ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये अनेक स्मार्टफोन, गॅझेट्स अत्यंत स्वस्त
-
Notice Period Rule | तुम्ही नोटीस पिरियडची सेवा पूर्ण केल्याशिवाय नोकरी सोडू शकता का?, नियम काय आहेत जाणून घ्या
-
शिवसेनेच्या चिन्हाबाबत सध्या कोणताही निर्णय घेऊ नका, सुप्रीम कोर्टाचे मुख्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे आदेश
-
ELSS Vs Gold Mutual Fund | ईएलएसएस किंवा गोल्ड म्युच्युअल फंडांपैकी कोणती योजना चांगला परतावा मिळवून देईल, जाणून घ्या
-
Top 4 Gold Fund | गोल्ड फंड मध्ये गुंतवणूक करून मिळवा जबरदस्त परतावा, हे चार गोल्ड तुम्हाला मालामाल करतील
-
Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफ जबरदस्त परतावा देणारा गुंतवणूक पर्याय, तुम्हालाही मिळेल मल्टिबॅगेर परतावं
-
Multibagger IPO | या आयपीओने गुंतवणूकदारांना केले मालामाल, 110 टक्के परतावा, स्टॉक पुढेही फायद्याचा