1 May 2025 5:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

India Vs Pakistan T20 World Cup 2021 | पाकिस्तानने अखेर इतिहास बदलला | भारताचा 10 विकेटने पराभव

India Vs Pakistan T20 World Cup 2021

मुंबई, 25 ऑक्टोबर | बाबर आजमच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाने अखेर टी-20 विश्वचषक स्पर्धेत इतिहास बदलला आहे. भारता विरुद्ध दुबई येथे झालेल्या सुपर-12 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने दिलेल्या 152 धवनचं माफक लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने 10 विकेटने कर्णधार बाबर आजम आणि मोहम्मद रिझवानच्या दणकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर विजय मिळवला (India Vs Pakistan T20 World Cup 2021) आणि यंदाच्या स्पर्धेची विजयी सुरुवात केली.

India Vs Pakistan T20 World Cup 2021. Led by Babar Azam, the Pakistan team has finally changed the history of the T20 World Cup. In reply to Team India’s modest target of 152 Dhawan in the first match of the Super-12 against India in Dubai, Pakistan won by 10 :

बाबर 68 धावा तर रिझवान 79 धावा करून नाबाद परतले. भारतासाठी फलंदाजांच्या निराशाजनक खेळीनंतर गोलंदाजही प्रभाव पडू शकले नाही. सर्व मात्तबर गोलंदाज विकेट घेण्यात अपयशी ठरले. अशाप्रकारे बाबर आजमचा पाकिस्तान संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात भारताला पराभवाची धूळ चरणारा पहिलाच बनला आहे. यापूर्वी 12 वेळा विश्वचषक स्पर्धेत आमनेसामने आले होते ज्यात टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व गाजवले होते.

भारताची फलंदाजी गडगडली:
सर्वात आधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकली त्यामुळे जिंकणारा संघ निवडेल अशी गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यामध्ये फलंदाजीची सर्वाधिक मदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अवघे 0 आणि 3 रन केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने केवळ झुंज दिली. यात कोहलीने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करत आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर 20 ओव्हरमध्ये आटोपला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: India Vs Pakistan T20 World Cup 2021 Pakistan won by 10 wickets.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#T20Cricket(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या