6 May 2025 10:15 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती उस्मानाबाद शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दौलताबाद येथे देवगिरीचा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
2
दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा.
प्रश्न
3
‘किल्यांचा….?’ पुढीलपैकी योग्य समूहवाचक शब्द कोणता?
प्रश्न
4
संत गाडगेबाबा अभियान कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
5
‘ग’ ची बाधा होणे – वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
प्रश्न
6
‘घरोघर’ याचा समास कोणता?
प्रश्न
7
१९ डिसेंबर १९६१ रोजी कोणता प्रदेश पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला?
प्रश्न
8
पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या. अगणित बांधव बघ अंधारी म्हणून नको उचल चल लगवग ती! अगणित बांधव बघ अंधारी कई रान! भय भवती भारी चरणी जिवाणू! भारे शिरशिरी यमदूत – न कीटक – किरकिरती! दिवे विजेचे धनिक मदिरी प्रकाश पाडिती परिपरी जरी स्नेहशून्य ते सदा अंतरी का करिसी त्यां शिरगणती? अखंड नंदादीपज्योती दगडी देवा सोबत करिती नच बाहेरी क्षणभरि येती अफरा विलासी, त्या न सती!असंख्य बांधव कसे राहात आहेत?
प्रश्न
9
‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ म्हणून पुढीलपैकी कोण ओळखले जातात?
प्रश्न
10
Question title
प्रश्न
11
माझ्या जवळची रक्कम सुहासच्या जवळ असलेल्या रकमेच्या ३/४ च्या २/३ पट आहे. सुहासजवळ रक्कम किती?
प्रश्न
12
‘मरणात खरोखर जग जगते’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
प्रश्न
13
पुढील उत्तरा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आलोकाबाई हि गाडगे बाबांची एकुलती एक संतती. त्यांनीही आपल्यासारखे निलोभ असावे असा बाबांचा आग्रह असे. आलोकाबाई चार चौघांसारखी. बाळपणापासून तिचे आवाल झालेली, पुढे बाबाने डोळे फाटतील असे वैभव निर्माण केले, त्यातील काही थोडके, गरजेपुरते आपल्याला आणि मुलांनाही मिळावे असे तिला वाटत असेल तर त्यात काय वावगे होते. आलोका शेवटी सामान्य होती, नाही म्हणायची बाबांनी आपल्या पलीची कुंतीबाईची व्यवस्था लावली होती. बाबांची महाराष्ट्रभर समाजप्रबोधनासाठी पायपीट केली. अशा अनेक प्रसंगातून त्यांच्या जीवनातील नाव्य फुलत गेले. त्याच्या व्यक्तिमत्वाचा इंद्रधनू अनेकविध रंगांनी रंगला होता. बाबाच सगळं आयुष्य कस त्यांगांन परिपूर्ण आहे.गाडगे बाबांचे संपूर्ण आयुष्य कशाने परिपूर्ण आहे?
प्रश्न
14
एका आयताकार सभागृहाची लांबी ७८ मीटर व रुंदी १५ मीटर आहे. त्या सभागृहाच्या जमिनीवर ०.२५ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा बसतील?
प्रश्न
15
पुढील उत्तरा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आलोकाबाई हि गाडगे बाबांची एकुलती एक संतती. त्यांनीही आपल्यासारखे निलोभ असावे असा बाबांचा आग्रह असे. आलोकाबाई चार चौघांसारखी. बाळपणापासून तिचे आवाल झालेली, पुढे बाबाने डोळे फाटतील असे वैभव निर्माण केले, त्यातील काही थोडके, गरजेपुरते आपल्याला आणि मुलांनाही मिळावे असे तिला वाटत असेल तर त्यात काय वावगे होते. आलोका शेवटी सामान्य होती, नाही म्हणायची बाबांनी आपल्या पलीची कुंतीबाईची व्यवस्था लावली होती. बाबांची महाराष्ट्रभर समाजप्रबोधनासाठी पायपीट केली. अशा अनेक प्रसंगातून त्यांच्या जीवनातील नाव्य फुलत गेले. त्याच्या व्यक्तिमत्वाचा इंद्रधनू अनेकविध रंगांनी रंगला होता. बाबाच सगळं आयुष्य कस त्यांगांन परिपूर्ण आहे.‘आबाळ होणॆ’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
प्रश्न
16
वर्तुळाचा परीघ ८८ सेमी. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
17
३०० मीटर लांबीच्या तशी ७२ कि.मी. वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एका विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?
प्रश्न
18
गॅस सिलेंडरची किंमत शेकडा ४० ने वाढवली. ती आणखी ३०% ने वाढवण्याचा प्रस्ताव केला तो प्रस्ताव मंजूर झाल्यास ती एकूण किती टक्के वाढ ठरले?
प्रश्न
19
चैत्र : जेष्ठ :: भाद्रपद : ?
प्रश्न
20
एक कपाट ३६८० रुपयांनी विकल्यामुळे ८% तोटा होता. ते कपाट किती रुपयास विकावे म्हणजे ८% नफा होईल?
प्रश्न
21
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे?
प्रश्न
22
एका घनाचे फळ ३४३ घन सेमी. आहे. तर त्या घनाचे एकूण फ्रुष्टफळ किती?
प्रश्न
23
‘शाहाण्याला _____ मर,’ महण पूर्ण करा.
प्रश्न
24
‘काय रे, एकटाच का हसतोस?’ वाक्यात किती विरामचिन्ह आहेत?
प्रश्न
25
पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या. अगणित बांधव बघ अंधारी म्हणून नको उचल चल लगवग ती! अगणित बांधव बघ अंधारी कई रान! भय भवती भारी चरणी जिवाणू! भारे शिरशिरी यमदूत – न कीटक – किरकिरती! दिवे विजेचे धनिक मदिरी प्रकाश पाडिती परिपरी जरी स्नेहशून्य ते सदा अंतरी का करिसी त्यां शिरगणती? अखंड नंदादीपज्योती दगडी देवा सोबत करिती नच बाहेरी क्षणभरि येती अफरा विलासी, त्या न सती!विजेचे दिवे कुठे दिसत आहेत?
प्रश्न
26
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्यछायेच्या क्षेत्रात समावेश होतो?
प्रश्न
27
तीन क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज १८ आहे, तर त्यांचा गुणाकार किती?
प्रश्न
28
पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या. अगणित बांधव बघ अंधारी म्हणून नको उचल चल लगवग ती! अगणित बांधव बघ अंधारी कई रान! भय भवती भारी चरणी जिवाणू! भारे शिरशिरी यमदूत – न कीटक – किरकिरती! दिवे विजेचे धनिक मदिरी प्रकाश पाडिती परिपरी जरी स्नेहशून्य ते सदा अंतरी का करिसी त्यां शिरगणती? अखंड नंदादीपज्योती दगडी देवा सोबत करिती नच बाहेरी क्षणभरि येती अफरा विलासी, त्या न सती!अखंड नंदादीप कोणाची सोबत करीत आहे?
प्रश्न
29
तीन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गाची बेरीज १५५ आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
30
महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण आहे?
प्रश्न
31
घटसर्प रोगांचा प्रसार कशामार्फत होतो?
प्रश्न
32
द.सा.द.शे.  दराने एखाद्या रकमेची दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील?Question title
प्रश्न
33
एका कोनाचे माप त्याच्या पुराककोनाच्या मापाच्या दीड पट आहे, तर त्या कोनाचे माप किती?
प्रश्न
34
खालीलपैकी उष्णतेचा दुर्वाहक पदार्थ कोणता?
प्रश्न
35
पुढीलपैकी कोणते व्यंजन ‘कंठय’ नाही?
प्रश्न
36
पुढीलपैकी कोणता शब्द ‘तत्सम’ नाही?
प्रश्न
37
खालील गायलेल्या कोणत्या गीतात २७ जाने २०१४ रोजी ५० वर्ष पूर्ण झाले?
प्रश्न
38
‘अ’ एक काम १० दिवसात पूर्ण करतो. ‘ब’ तेच काम १५ दिवसात पूर्ण करतो, तर ते काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील?
प्रश्न
39
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
40
पुढीलपैकी कोणता शब्द भाववाचक  नाम नाही?
प्रश्न
41
भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे?
प्रश्न
42
आझाद हिंद सेनेचे समरगीत कोणते?
प्रश्न
43
मधुचे वय सदाच्या १/३ आहे. १० वर्षानंतर ते ३/४ पट होईल, तर मधूचे आजचे वय किती?
प्रश्न
44
नॅनो कार प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
45
इतिहासप्रसिद्ध आगाखान पॉल्स कोठे आहे?
प्रश्न
46
मीना आणि गीता यांच्या वयाचे गुणोत्तरे ३:५ असून त्यांच्या वयाची बेरीज ४० वर्षे आहे, तर १० वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती असेल?
प्रश्न
47
महानगर पालिकेच्या सदस्याला काय म्हणतात?
प्रश्न
48
जीवसुष्टीला अपायकारक असणारी सूर्यकिरणे कोणता वायू आडवतो?
प्रश्न
49
‘राजुने उत्तम अभ्यास केला म्हणून त्याला उत्तम गुण मिळाले’ अधोरेखित अव्ययाचा प्रकार कोणता?
प्रश्न
50
‘यशोधन’ याचा संधीचा प्रकार कोणता?
प्रश्न
51
एका चाकाचा व्यास ४२ सेमी. आहे. तर ३.३ कि.मी. अंतर पार करण्यासाठी त्या चाकाचे किती फेर होतील?
प्रश्न
52
दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार २७०० असून त्यांचा लसावि. १८० आहे, तर त्या संख्याची बेरीज किती येईल?
प्रश्न
53
इष्टिकाचिती आकाराच्या लोखंडी ठोकळ्याची मापे ५ सेमी ८ सेमी. आणि १४ सेमी. आहेत. ती इष्टिकाचिती वितळवून त्याचे ३.५ मिमी. १० मिमी. व २० मिमी. मापाचे इष्टिकाचितीआकाराचेच तुकडे तयार केले, तर किती तुकडे तयार होतील?
प्रश्न
54
कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले?
प्रश्न
55
वनस्पितींना अन्न तयार करण्यासाठी  कोणत्या वायूची गरज असते?
प्रश्न
56
१५ किंवा १८ ने भागले असता बाकी ५ उरते अशी लहानात लहान संख्या कोणती?
प्रश्न
57
‘गाडी वेळेत आल्याने मी घरी लवकर पोहोचलो’ वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
58
आनंदला १८० गुण मिळाल्यामुळे अनुत्तीर्ण झाला आणखी ६० गुण मिळाले असते तर गुणांची सरासरी ४०% होऊन तो उत्तीर्ण झाला असता. तर ती परीक्षा किती गुणांची होती?
प्रश्न
59
मुंबई ते बेळगाव हे अंतर ५९० कि.मी. आहे सकाळी ७ वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी ४८ किमी व तशी ७० किमी आहे. दोन्ही गाड्या ज्या वेळी परस्परांना भेटतील तेव्हा बेळगावहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापले असेल?
प्रश्न
60
सह्याद्री पर्वतरांगेस काय म्हणतात?
प्रश्न
61
पुढीलपैकी अपूर्ण भूतकाळाचे वाक्य कोणते?
प्रश्न
62
भारतातील कोणता शहर दोन राज्यांच्या राजधानीचे शहर आहेत?
प्रश्न
63
पुढील उत्तरा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आलोकाबाई हि गाडगे बाबांची एकुलती एक संतती. त्यांनीही आपल्यासारखे निलोभ असावे असा बाबांचा आग्रह असे. आलोकाबाई चार चौघांसारखी. बाळपणापासून तिचे आवाल झालेली, पुढे बाबाने डोळे फाटतील असे वैभव निर्माण केले, त्यातील काही थोडके, गरजेपुरते आपल्याला आणि मुलांनाही मिळावे असे तिला वाटत असेल तर त्यात काय वावगे होते. आलोका शेवटी सामान्य होती, नाही म्हणायची बाबांनी आपल्या पलीची कुंतीबाईची व्यवस्था लावली होती. बाबांची महाराष्ट्रभर समाजप्रबोधनासाठी पायपीट केली. अशा अनेक प्रसंगातून त्यांच्या जीवनातील नाव्य फुलत गेले. त्याच्या व्यक्तिमत्वाचा इंद्रधनू अनेकविध रंगांनी रंगला होता. बाबाच सगळं आयुष्य कस त्यांगांन परिपूर्ण आहे.गाडगे बाबांनी महाराष्ट्रभर कशासाठी पायपीट केली?
प्रश्न
64
पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे?
प्रश्न
65
गांधीजीनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निश्चित केले होते?
प्रश्न
66
महाराष्ट्र नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे?
प्रश्न
67
भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोणा आहे?
प्रश्न
68
Question title
प्रश्न
69
अमेरिकेतील गदर पक्षाचे संस्थापक कोण?
प्रश्न
70
‘प्रल्हाद केशव अत्रे’ यांचे टोपनाव खालीलपैकी कोणता?
प्रश्न
71
‘तुमचा रेडिओ बंद आहे’ अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती?
प्रश्न
72
पाण्याचा एक टाकीची लांबी ३ मीटर रुंदी २ मीटर व खोली ०.५ मीटर असेल. तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी किती लिटर पाणी लागेल?
प्रश्न
73
भारताचे पितामह असे कोणास म्हटले जाते?
प्रश्न
74
पंचायतराज पद्धतीचा प्रमुख उद्देश कोणता?
प्रश्न
75
पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या