23 April 2025 10:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये 3000 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत किती मिळतील? अशी ठरवा बचत रक्कम SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल HDFC Mutual Fund | पगारदार महिना केवळ 1,000 रुपये SIP वर मिळवत आहेत 2 कोटी रुपये परतावा, बिनधास्त पैसा कमवा Horoscope Today | 24 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 24 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत; मार्केट तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN
x

भाजप राजवटीत महाराष्ट्राचं मंत्रालय झालं आत्महत्यालय : राज ठाकरे

मुंबई : आमचे सरकार काँग्रेस सरकारपेक्षा वेगळे आहे असा दावा करणारे भाजप सरकार खरोखरच वेगळे आहे, कारण भाजप राजवटीत महाराष्ट्राचं मंत्रालय आता आत्महत्यालय झालाय अशी बोचरी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

काही दिवस पूर्वीच शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा उपचारादरम्यान हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला होता. त्यात आता पुन्हा एका तरुणाने मंत्रालयासमोर समोर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्नं केला. मंत्रालयात वारंवार होणाऱ्या या घटना पाहता महाराष्ट्राचं मंत्रालय आता आत्महत्यालय झालंय असे ते म्हणाले.

मोठा अविर्भाव आणून आमचे सरकार काँग्रेस सरकारपेक्षा वेगळे आहे असा दावा करणारे भाजप सरकार खरोखरच वेगळे आहे कारण भाजप राजवटीत महाराष्ट्राचं मंत्रालय आता आत्महत्यालय झालाय अशी बोचरी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्राचा शेतकरी हा आता त्याच्या शेतात आणि मंत्रालयाच्या दारातही आत्महत्या करून घेत आहे आणि अशा घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे भाजप सरकार हे काँग्रेस सरकार पेक्षाही कितीतरी भयानक आहे असे राज ठाकरे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या