Diwali Railway Travel | दिवाळीत रेल्वेने प्रवास करताना या वस्तू घेऊन जाऊ नका, रेल्वेने दिला अलर्ट, अन्यथा...
Diwali Railway Travel | भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. त्याचबरोबर सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या खूप जास्त होते. तसेच रेल्वे स्थानकावरही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सध्या दिवाळी आणि छठच्या मुहूर्तावर लोक आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वेनं प्रवास करत आहेत. अशा परिस्थितीत रेल्वे स्टेशनवरही मोठ्या प्रमाणात गर्दी जमत आहे. त्याचबरोबर रेल्वेने काही वस्तूंवर बंदी घातली आहे, ज्यासोबत प्रवास करताना प्रवाशांना रेल्वेने जाता येत नाही.
2 वर्षांपूर्वी