Investment Scheme | वायफळ खर्च टाळून तुम्ही रोज फक्त 45 रुपयांची बचत करा, मुदतपूर्तीवर मिळेल 7 लाखाचा परतावा
Investment Scheme | केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता. भारत सरकारने 2015 साली मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना सुरू केली होती. या योजनेत गुंतवणूक सुरू करण्यासाठी तुम्ही 250 रुपयांच्या नाममात्र रकमेसह कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडू शकता, आणि पैसे जमा करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यावर मुदत पूर्ती झाली की,सरकारद्वारे तुमच्या ठेवीवर 7.60 टक्के व्याज दराने परतावा दिला जाईल.
2 वर्षांपूर्वी