3 May 2024 1:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

भाजपचं डोकं ठिकाणावर आहे का? पूल दुर्घटनेसाठी मुंबईकर पादचारी जबाबदार, भाजपा नेत्याचं अजब वक्तव्य

BJP, BJP maharashtra, shivsena, sanju varma, devendra fadnavis, vinod tawade, bmc, csmt, cst

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील काल झालेल्या पूल दुर्घटनेत ६ लोकांनी आपला जीव गमावला तर ३० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसहित अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. सामान्य मुंबईकर हा नेहमीच भरडला जातो आणि मुंबई स्पिरिट च्या नावाखाली राजकारणी मुंबईकरांना फक्त आणि फक्त मूर्ख बनवत आले आहेत.

तसंच काहीसं आज घडलं आहे, भाजपच्या प्रवक्त्या संजू वर्मा यांनी पूल दुर्घटनेसाठी थेट मुंबईकर पादचाऱ्यांनाच जबाबदार ठरवलं आहे. टाइम्स नाऊशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. संजू वर्मा यांनी ही दुर्घटना नैसर्गिक असल्याचं सांगितलं. सोबतच सरकारचं याच्याशी काही घेणं देणं नसल्याचं सांगत हाट झटकण्याचा प्रयत्न केला आणि पादचारीच दुर्घटनेला जबाबदार असल्याचं म्हटलं. संजू वर्मा यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे.

अशा असंवेदनशील प्रतिक्रियांमुळे मुंबईकर हा मूर्ख आहे आणि त्याला स्पिरिट च्या नावाखाली आपण सहानुभूती दिली कि तो दुसऱ्या दिवशी पासून पुन्हा आपला जीव मुठीत घेऊन जगायला मोकळा, असं काहीसं राजकारण्यांचं मत झालं असावं. पण मुंबईकरांमध्ये स्पिरिट तर आहेच परंतु रोजच्या कमाईवर हातावर पोट घेऊन जगणारा मुंबईकर जर १ दिवस कमला गेला नाही तर त्याच्या घराची चूल पेटणार नाही हे त्याला माहित असून कोणत्याही परिस्थितीत अगदी बॉम्ब ब्लास्ट झाला तरी सुद्धा मुंबईकर दुसऱ्या दिवशी आपल्या नियमित कामाला लागतो आणि ती त्याची मजबूरी आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x