5 May 2024 2:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

राज्याची कायदा व सुव्यवस्था बिहारपेक्षा वाईट: उद्धव ठाकरे

अहमदनगर : अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिहारपेक्षा वाईट असल्याचा आरोप करत महाराष्ट्राला स्वतंत्र आणि पूर्णवेळ गृहमंत्री हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलीय.

शिवसेना पक्षप्रमुख सध्या अहमदनगरच्या दौऱ्यावर असून त्यांनी ज्या दोन कुटुंबीयावर संकट कोसळलेय त्यांची जबाबदारी ही शिवसेनेची आहे असं सांगितलं. हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांच सांत्वन केलं आहे. तसेच पत्रकारांशी बोलताना त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरून फडणवीस सरकारवर सुद्धा निशाणा साधला.

तसेच हत्या करणारे आरोपी अजून मोकाट असून जलद गतीने खटला चालवावा तसेच खटला लढण्यासाठी विशेष सरकारी उज्ज्वल निकम यांची नियुक्त करावी अशी मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x