महत्वाच्या बातम्या
-
भारताचे २० जवान शहीद झाले तरी भाजपच्या व्हर्च्युअल रॅली सुरू होत्या, टीका होताच बंद
पूर्व लडाखमधील भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना चोख उत्तर देताना भारताचे 20 जवान शहीद झालेले आहेत. असे असताना भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी व्हर्च्युअल रॅली सुरूच ठेवल्या होत्या. मात्र काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भाजपाच्या या स्वार्थी राजकारणावर कडाडून टीका करताच आज भाजपाने यापुढील व्हर्च्युअल रॅली रद्द केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भारतीय जवानांना निशस्त्र धोक्याच्या दिशेने कुणी आणि का पाठवले - राहुल गांधी
चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्याने सध्या देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. दरम्यान, या घटनेवरून आला राजकारणही सुरू झाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जवानांच्या मृत्यूवरून केंद्र सरकारला खरमरीत शब्दात जाब विचारला आहे. देशाच्या वीर जवानांना जवानांना धोक्याच्या दिशेने निशस्त्र कुणी आणि का पाठवले, अशी विचारणा त्यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुरक्षा यंत्रणांकडून सुरक्षेसाठी धोकादायक ५२ चिनी अॅप्सची यादी सरकारकडे
चिनी मोबाईल अँप सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक असल्याचं वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. भारतापासून ते अमेरिकेपर्यंत सगळ्याच गुप्तचर संस्थांनी प्रत्येकवेळी चिनी अँप विरोधात आगपाखड केली आहे. आता भारतीय गुप्तचर संस्थेनेही भारत सरकारला ५२ चिनी अँप ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच, हे अँप तत्काळ डिलेट मारण्याचे आवाहन वापरकर्त्यांना करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
चायनिज खाद्यपदार्थांवर बहिष्कार आणि ते विकणाऱ्या हॉटेलांवर बंदी घाला - आठवले
गलवान खो-यात झालेल्या हल्ल्याप्रकरणी भारतीयांकडून चीनविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर चायनीज हाॅटेल आणि खाद्यपदार्थांवर बहिष्कार घाला असं आवाहन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. चीन हे धोकेबाज राष्ट्र असल्याची जोरदार टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर खिळे लावलेल्या रॉडने हल्ला केल्याचं उघड
गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यात सोमवारी झालेल्या हिंसक संघर्षामुळे तणावाचं वातवारण आहे. चीनने भारतीय सैनिकांवर केलेल्या हल्ल्यानंतर आता भारताकडून चीनला अद्दल घडवण्यासाठी तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर लडाखमध्ये सीमारेषेवर हालचालींना वेळ आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात गुजरात सर्वात पुढे
भारतातील कोरोना विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल 12 हजार 881 नवीन रुग्ण आढळले असून 334 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 66 हजार 946वर पोहोचली असून आतापर्यंत 12 हजार 237 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात सध्या 1 लाख 60 हजार 384 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 1 लाख 94 हजार 324 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ओप्पोकडून नवीन स्मार्टफोन लाइव्ह लाँचिंग इव्हेंट रद्द
लडाखमध्ये भारत-चीन सैन्यादरम्यान हिंसक झडप नंतर सुरक्षा दलाचे तिन्ही दल पूर्णपणे हायअलर्ट वर आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ आर्मी डिफेंस (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांची बैठक घेतली.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली: आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण, अमित शहांसोबतच्या बैठकीला हजेरी लावली होती
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना करोनाची लागण झाली आहे. सत्येंद्र जैन यांचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण यानंतर त्यांचा ताप वाढला होता. सत्येंद्र जैन यांच्यात करोनाची लक्षणं दिसल्याने डॉक्टरांनी पुन्हा एकदा त्यांची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. पुन्हा चाचणी केली असता दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारत-चीन वादावर केंद्र सरकारची भूमिका काय? - सोनिया गांधी
पूर्व लडाखमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे भारताच्या पंतप्रधानांनी आता पुढे येऊन जनतेला संबोधित केलं पाहिजे. चीनने देशाचा भाग हडपला कसा यावर बोललं पाहिजे, आपेल २० सैन्य शहीद का झाले, तिकडची सध्याची परिस्थिती काय आहे? असे विविध प्रश्न आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मांडले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही – पंतप्रधान मोदी
जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लडाखमधील हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. यावेळी त्यांनी चर्चा सुरू करण्यापूर्वी सर्व मुख्यमंत्र्यांसह शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली: कोरोनाबळींची संख्या वाढल्याने स्मशानभूमीसाठी अतिरिक्त जागेचा शोध सुरु
देशात कोरोनाबाधितांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांचा आकडा हा १० हजारांच्या घरात आहे. गेल्या २४ तासांत १० हजार ९७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर २००३ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख ८६ हजार ९३५ झाला आहे. तर एकूण मृतांचा आकडा ११ हजार ९०३ झाला आहे. यासह भारताचा मृत्यूदर २.९% वरून ३.४ झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारत-चीन विवाद: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक
पूर्व लडाखमध्ये गलवाण खोऱ्यात झालेला संघर्ष आणि एकूणच चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. येत्या १९ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली. भारतातील विविध पक्षाचे अध्यक्ष या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासांत १० हजार ९७४ नवीन रुग्णांची नोंद , तर २००३ रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोनाबाधितांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांचा आकडा हा १० हजारांच्या घरात आहे. गेल्या २४ तासांत १० हजार ९७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर २००३ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख ८६ हजार ९३५ झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लहानसहान गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान शहीद जवानांसाठी चकार शब्दही काढत नाहीत - काँग्रेस
लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, गालवान खोऱ्या जवळ चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या संघर्षात चीनचं ही मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
झोपाळ्यावर बसून झालं, आता चीनला ‘लाल आँखे’ दाखवा - जितेंद्र आव्हाड
लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, गालवान खोऱ्या जवळ चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या संघर्षात चीनचं ही मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
देश तुमच्यासोबत, पण सत्य काय आहे? काहीतरी बोला - संजय राऊत
लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, गालवान खोऱ्या जवळ चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या संघर्षात चीनचं ही मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
२० भारतीय जवान शहीद, पंतप्रधान शांत का? ते का लपवत आहेत?...राहुल गांधी संतापले
लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, गालवान खोऱ्या जवळ चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या संघर्षात चीनचं ही मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
वेळेवर निर्णय घेतल्यामुळे भारतात कोरोनाचा प्रसार मर्यादित ठेवण्यात यश - पंतप्रधान
आपण कोरोनाच्या प्रादुर्भावाला जितक्या लवकर आळा घालू तेवढ्या लवकर आपल्याला अर्थव्यवस्था रुळावर आणता येईल. कोरोनाला लवकर रोखले तर बाजार, कार्यालये आणि वाहतुकीची साधने सुरु करता येतील. त्यामुळे पुन्हा रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदींनी मंगळवारी २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीत त्यांनी म्हटले की, आपण वेळेवर निर्णय घेतल्यामुळे भारतात कोरोनाचा प्रसार मर्यादित ठेवण्यात यश आले.
5 वर्षांपूर्वी -
भारतीय सैन्याकडून चीनचे ५ सैनिक मारले गेले, ११ सैनिक जखमी
लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात काही महिन्यांपासून तणवाचं वातावरण असताना हिंसक झडप झाल्याचं समोर आलं आहे. ज्यामध्ये एक भारतीय लष्करी अधिकारी आणि २ जवान शहीद झाले आहेत. गलवान खोऱ्यात ही झडप झाली. यामध्ये चीनचे ५ सैनिक मारले गेले असून ११ सैनिक जखमी झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
चीनच्या हल्ल्यानंतर दिल्लीत संरक्षण मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून असलेला तणाव आता आणखी वाढला आहे. सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यात एक हिंसक झडप झाली. ज्यामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात ही झडप झाली. दोन देशांमधील चर्चेनंतर सर्व काही पूर्वस्थितीवर येत असताना ही घटना घडली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS