महत्वाच्या बातम्या
-
...आता फडणवीस पुन्हा कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे - कुणाल कामरा
राज्यातील पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजकीय व्यक्तींप्रमाणे सुरु असलेल्या हालचाली आणि कृत्यांवरून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री हेच यामागील करविते असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करताना भाजपने आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेविरुद्ध टोकाच्या भूमिका घेतल्याने शिवसेनेत संताप आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस बॉम्ब घेऊन आले | तो भिजलेला लवंगी फटाका निघाला - संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना दिलेल्या बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालाची अक्षरश: खिल्ली उडवली. फडणवीस दिल्लीत बॉम्ब घेऊन आले होते. परंतु तो भिजलेला लवंगी फटका निघाला. त्याला वातही नव्हती, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली. तसेच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हेच महाराष्ट्राचे गृहमंत्री राहणार असल्याचं स्पष्ट केलं.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार | पण सेनेविरुद्ध दिल्ली ते गल्ली थयथयाट का? - सविस्तर
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून नवनीत राणा या अमरावतीतून २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत खासदार झाल्या. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याने त्यांचा विजय सुकर झाला होता. मात्र निकलानंतर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पलटी मारत भारतीय जनता पक्षाच्या सरकारला जाहीर पाठिंबा दिला.
4 वर्षांपूर्वी -
ज्या राज्याचे मीठ खातात त्याच राज्याची बदनामी | राजकीय वृत्तीच्या अधिकाऱ्यांवर सेनेचं टोकास्र
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर फडणवीस यांनी पोलिस बदल्यांसाठी झालेल्या फोन टॅपिंगचा डेटा दिल्याने या डेटा बॉम्बचे हादरे महाविकास आघाडी सरकारला बसले आहेत. मंगळवारी सकाळी भाजप कार्यालयातील पत्रकार परिषद आटोपताच फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. काल त्यांनी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांमधील पत्रव्यवहार असलेला एक बंद लखोटा आणि ६.३ जीबीचा पेनड्राइव्ह त्यांना सूपर्द केला.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी आयुक्तांमार्फत पैसे गोळा केलेले | मी त्यांना पुराव्यांसहित माहिती दिलेली
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अहंकारी, लबाड आणि दगलबाज आहेत. हातातील सत्ता गेल्यापासून फडणवीस यांचे मानसिक संतुलन ढळत चालले. देवेंद्र फडणवीसांकडे आतापर्यंत केलेल्या एका तरी भ्रष्टाचाराच्या तक्रारीच्या प्रकरणाची चौकशी झाली का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे. अनिल गोटे यांनी याबाबतचे पत्रक देवेंद्र फडणवीसांवर विविध आरोप केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
त्या केवळ फोनच टॅप करत नव्हत्या | तर फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी अपक्ष आमदारांना फोडण्यातही सक्रिय..
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एक मोठा प्रहार केला आहे. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस दलातील बदल्यांमध्ये झालेल्या हेरफाराबद्दल महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
गुजरातच्या माजी गृहमंत्र्यांवर आरोप करणारे IPS संजीव भट्ट जेलमध्ये | परमवीर सिंह कोर्टात आणि भक्त...
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याच्याकडे दरमहा १०० कोटी रुपये मागितले होते, असा धक्कादायक आरोप गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीरसिंग यांनी केला होता. अँटिलिया स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरणावरून नुकतेच परमबीर यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवण्यात आले आहे. परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून यामध्ये थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. पत्राची प्रत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही पाठवली आहे. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र ATS'ची कारवाई थेट गुजरातपर्यंत | तपास NIA'कडे जाऊनही तो रोकड भोवतीच..
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा महाराष्ट्र ATS तपास करत आहे. खात्रीलायक माहितीवरून ATS’ने पळत ठेवून नरेश रामणीकलाल गोर आणि विनायक बाळासाहेब शिंदे यांना अटक केली असून विनायक शिंदेने मनसुख यांची हत्या घडवून आणली असल्याची एटीएस प्रमुख जयजित सिंग यांनी माहिती दिली. एटीएसने मनसुख यांच्या हत्येच्या मुळाशी पोहचली असून या गुन्ह्यात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता सिंग यांनी वर्तवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ATS'ने जप्त केलेली व्होल्वो मनिष भतिजांची? | मनिष भतिजा फडणवीसांच्या गुडबुक्समधले बिल्डर
अँटिलिया प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक पथका (ATS)ने दमणमधून एक व्होल्वो कार जप्त केली आहे. मनसुख यांच्या हत्येसाठी या कारचा वापर करण्यात आल्याचा संशय पथकाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
API दर्जाच्या अधिकाऱ्याला कोणी १०० कोटी रुपयांचं टार्गेट देईल हेच मनाला पटत नाही - IPS कृष्ण प्रकाश
महाराष्ट्राचे गृहमंत्री सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे देतील, टार्गेट दयायचेच असेल तर पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना देतील, त्यामुळे यात तथ्य वाटत नाही, जे अधिकारी चुकीचे काम करतात, त्यांनाच टार्गेट दिले जाते, असे पिंपरी -चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले. तसेच पिंपरी चिंचवड शहर भयमुक्त करणे, हेच आमचे टार्गेट असून चुकीला माफी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
4 वर्षांपूर्वी -
देशमुख कार्यक्रमानुसार गेलेच असतील असा माझा दावा नाही... फडणवीसांकडून पुन्हा संभ्रम?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या सर्व प्रकरणावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. भाजप नेत्यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
4 वर्षांपूर्वी -
राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही म्हणणारे फडणवीस भाजपची संस्कृती घेऊन दिल्लीला
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या सर्व प्रकरणावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. भाजप नेत्यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवार बोलत आहेत पण मुख्यमंत्री बोलत नाहीत - फडणवीस
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या सर्व प्रकरणावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. भाजप नेत्यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
4 वर्षांपूर्वी -
AXIS बँक | यापूर्वीच ईडीकडे तक्रार आणि न्यायालयात याचिका | म्हणून त्या एकेरी भाषेत संतापल्या?
महाविकासआघाडीचे पक्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना केलेल्या घोटाळ्यावरून फडणवीसांना टार्गेट करत आहेत.ॲक्सिस बॅंकेत पोलीसांचे अकाऊंट ट्रान्सफर करण्यावरून भाई जगताप आणि फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात वॅार पाहायला मिळालं. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत ‘राजीनामा मागणाऱ्या फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं’ असा थेट सवाल विचारला.
4 वर्षांपूर्वी -
ए भाई जगताप! मला डिवचू नको, माझ्यावर बोट उचलायचं न्हाय - अमृता फडणवीस
राज्यात सध्या परमवीर सिंग यांच्या लेटरने गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झालाय,परंतु राजीनामा होणार नाही असा निकाल पवारांनी कालचं दिला.दुसरीकडे महाविकासआघाडीचे पक्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना केलेल्या घोटाळ्यावरून फडणवीसांना टार्गेट करत आहेत.ॲक्सिस बॅंकेत पोलीसांचे अकाऊंट ट्रान्सफर करण्यावरून भाई जगताप आणि फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात वॅार पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेल्या खासदारकीचा राजीनामा द्या | मग राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.दुसरीकडे अंबानी स्फोटक प्रकरणात API सचिन वाझे अटकेत आहेत.या सगळ्या प्रकरणांवरून काल लोकसभेत भाजपच्या खासदारांनी गोंधळ घातला. परंतू या सगळ्यात खासदार नवनीत राणा यांनी आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यांच्या याच मागणीवरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी नवनीत राणांना चांगलेच सुनावले आहे.
4 वर्षांपूर्वी -
एखादा मंत्री भ्रष्ट म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही - घटनातज्ज्ञ उल्हास बापट
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी पत्र परिषदेत दिली. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची हायकोर्टाच्या न्यायाधीशांमार्फत, सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणाखाली किंवा सीबीआयमार्फत चौकशी होणे अत्यावश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी | परमबीर सिंह यांची सुप्रीम कोर्टात धाव
परमबीर सिंग यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपण जे आरोप केले आहेत. त्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी सिंग यांनी या याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेत आपण केल्या सर्व आरोपांची चौकशी करावी. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख आणि वसुली प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप IT सेल प्रमुख आणि फडणवीसांकडून अशी धूळफेक | हा होता घटनाक्रम | फक्त संभ्रम
अॅलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधून सोमवारी (१५ फेब्रुवारी २०२१) ला डिस्चार्ज घेतल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रथम पत्रकार परिषद जाहीर केली त्यानंतर रद्द केली आणि त्यानंतर पुन्हा ‘अनौपचारिकपणे’ ती आयोजित केल्याने वाद निर्माण झाला होता. कोविड मधून बरे होत रिपोर्ट नॉर्मल आल्याने अनिल देशमुख यांना घरी विलगीकरणात होते. मात्र त्यावेळी शेतकरी आंदोलनावरून देशातील मोठ्या प्रतिष्ठित रिहाना ट्विट वादावरून उत्तर दिल्या नंतर मोठं वादळ निर्माण झालं होतं.
4 वर्षांपूर्वी -
आरोपातील तारीख चुकली | देशमुख त्या तारखेला मुंबईत नव्हे तर नागपूरला होते
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. परमबीर सिंहांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक दावा केला. यानंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली होती. आता यावर शरद पवारांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘आरोपांमध्ये तथ्य नाही, यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही’ असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON