महत्वाच्या बातम्या
-
नीरव मोदीची जमिन नगरमधील शेतकऱ्यांनी कब्जात घेतली
नगर जिल्ह्यात खंडाळा गावातील १२५ एकर जमिनीवर काळी आई मुक्ती संग्रामचा नारा शेतकऱ्यांनी कब्जात घेतली. त्यात त्यांना काही राजकीय व्यक्तींनी मदत केल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
शरद पवार आणि राज ठाकरेंची भेट, नेमकं निमित्त काय ?
राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात सकाळीच मुंबईतील पेडर रोड येथील शरद पवारांच्या निवासस्थानी भेट झाली.
7 वर्षांपूर्वी -
युती सरकारची जुलूमशाही, अंगणवाडी सेविका 'मेस्माच्या' कक्षेत
महाराष्ट्रातील युती सरकारने अंगणवाडी सेविका संप करु नये म्हणून अंगणवाडी सेविका तसेच कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र अत्यावश्यक कायद्याच्या म्हणजेच ‘मेस्माच्या’ कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
7 वर्षांपूर्वी -
फडणवीस आणि केंदीय मंत्री अनंत गीते यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा
चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी पक्ष एनडीए मधून बाहेर पडल्यापासून दिल्लीतील राजकीय वातावरण आधीच तापलेले आहे. त्यात एका कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे केंदीय मंत्री अनंत गीते यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याने राजकीय कुजबुज सुरु झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद मधील प्रश्नावर चर्चा - विधानसभा
औरंगाबाद मधील प्रश्नावर चर्चा – विधानसभा
7 वर्षांपूर्वी -
गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रात प्लास्टिकवर संपूर्ण बंदी
महाराष्ट्रात टप्या टप्याने प्लास्टिकवर संपूर्ण बंदी येणार असून त्याला राज्यसरकारची मंजुरी मिळाली असून त्याचा शुभारंभ येत्या गुढीपाडव्यापासून होणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशातील निकाल ही भाजपच्या अंताची सुरुवात : शिवसेना
उत्तर प्रदेशातील नुकत्याच लागलेल्या पोटनिवडणुकीतून ही भाजपच्या अंताची सुरवात असल्याची जोरदार टीका सामना या मुखपत्रातून मोदी सरकारवर करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेना जि. प. सदस्याला २० कोटीच्या खंडणी प्रकरणी अटक
मुंबई मधील पवई स्थीत एका मोठ्या विकासकाकडून तब्बल २० कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
२६ मार्चपर्यंत संभाजी भिडेंना अटक न झाल्यास मुंबईत मोर्चा : आंबेडकर
पुण्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार भडकावण्यामागे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेकरांनी केला होता. परंतु त्यापैकी संभाजी भिडे यांना अजून अटक झाली नसल्याच्या कारणाने प्रकाश आंबेडकरांनी हा इशारा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शरद पवार आणि राहुल गांधींमध्ये बंद दाराआड चर्चा
भारताच्या राजकारणात दोन महत्वाच्या घटना घडल्या त्या म्हणजे उत्तर प्रदेशात अखिलेश यादव मायावतींच्या घरी गेले तर दुसरीकडे शरद पवार आणि राहुल गांधींमध्ये बंद दाराआड दिल्लीमध्ये चर्चा झाली.
7 वर्षांपूर्वी -
किसान मोर्चासंदर्भात काँग्रेसची पत्रकार परिषद
किसान मोर्चासंदर्भात काँग्रेसची पत्रकार परिषद
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंना किसान मोर्चातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद
राज ठाकरेंना किसान मोर्चातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद
7 वर्षांपूर्वी -
स्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रियेविरोधात विद्यार्थ्यांचा मुबंईत 'आक्रोश' मोर्चा
विविध स्पर्धा परीक्षेतील भोंगळ कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचा मुबंईत ‘आक्रोश’ मोर्चा काढण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड नाराजी आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या वादळाच्या तडाख्याने सरकारचा पालापाचोळा उडून गेला असता : सामाना
शेतकऱ्यांच्या वादळाच्या तडाख्याने सरकारचा पालापाचोळा उडून गेला असता अशी भीती सत्ताधाऱ्यांमध्येमोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याशिवाय दुसरा मार्ग सरकारकडे राहिला नसल्याची टीका सामानातून फडणवीस सरकारवर करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
भुजबळांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाल्यास तुम्ही जवाबदार
भुजबळांच्या प्रकृतीला काही धोका निर्माण झाल्यास तुम्ही जवाबदार असाल असं पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंनी भाजपची राज्यसभेची ऑफर स्वीकारली
माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपची राज्यसभेची ऑफर स्वीकरली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची दिल्लीत अमित शहा यांच्याशी चर्चा झाली होती.
7 वर्षांपूर्वी -
मी पाहिलेल्या शहरांमध्ये डोंबिवली हे सर्वाधिक घाणेरडं शहर : गडकरी
डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने विद्यार्थी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
7 वर्षांपूर्वी -
धर्मा पाटलांच्या पत्नीचा सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा
आम्हाला न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा धर्मा पाटलांच्या पत्नी सखूबाईंनी राज्यसरकारला दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाशिक ते मुंबई किसान सभेचा विराट मोर्चा, सरकारच्या निषेधार्थ
भाजप – शिवसेना सरकारने दिलेले कर्जमाफी पूर्णपणे फसवी असून त्याचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई किसान सभेने सरकारविरोधात विराट मोर्चाचे हत्यार उपसले आहे.
7 वर्षांपूर्वी -
किसान सभेचा नाशिक ते मुंबई विराट मोर्चा
किसान सभेचा नाशिक ते मुंबई विराट मोर्चा
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL