महत्वाच्या बातम्या
-
समस्त पृथ्वीवरच नैसर्गिक रोगराईचं संकट, भेंडवळचं भाकित
इतर देशांपेक्षा भारतातील कोरोनाव्हायरस घातक नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. मात्र काही राज्यांमधील कोरोनाव्हायरसची परिस्थिती पाहता या राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसचा घातक स्ट्रेन सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. यामध्ये गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना लढ्यात पोलिसांचं बलिदान; त्या पोलीस कुटुंबीयांना ५० लाख तर वारसाला सरकारी नोकरी
कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेले हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर आणि संदीप सुर्वे यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये आणि त्यांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. मात्र, सरकार या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभे राहील, असे आश्वासन देशमुख यांनी दिले.
5 वर्षांपूर्वी -
मॅट्रिमोनी वेबसाईटवर स्थळ केव्हा नाकारलं किंवा स्वीकारलं जातं?...ही आहेत कारणं
आज देशभरात एकूण पुरुष आणि स्त्रियांमधील प्रमाण अत्यंत वाईट आहे. त्यामुळे लग्नाच्या विचारात असणाऱ्यांना लग्न जुळवताना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अगदी त्यात खूप शिक्षण आणि पगार असणाऱ्या वधू-वरांची देखील तीच अवस्था असल्याचं पाहायला मिळतं. मात्र देशभरातील मँट्रिमोनी साईट्स म्हणजे ऑनलाईन वधू-वर नोंदणीची सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या संशोधनात अजून काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्यामुळे वधू किंवा वराने जरी एखाद्याला इंटरेस्ट पाठवले तरी त्यावर प्रतिक्रिया (होकार-नकार) येत नाहीत, अथवा नकारच अधिक येतात.
5 वर्षांपूर्वी -
संकटाच्या काळातही काही जणांकडून राजकारण, मुख्यमंत्र्यांची टीका
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊनच्या काळात सहकार्याबद्दल सर्वधर्मियांनांचे आभार मानले आहेत. आपले सण आपापल्या घरात राहूनच साजरे करा. आता रमजानचा महिना आहे. घरात राहूनच नमाज पडा अशी विनंती व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना आवाहन केलं आहे. सण बाजूला ठेवून देशाला प्राधान्य दिलं जातंय हे समाधानकारक आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील, हे वैभल्यग्रस्त विरोधी पक्षाने लक्षात ठेवावे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नामनियुक्त विधान परिषद सदस्यतेबाबत राज्यपालांना जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ द्या. पण घटना आणि कायद्याची चौकट कोणालाच मोडता येणार नाही. राजभवनाच्या भिंतीवर कितीही डोके फोडले तरी २७ मे नंतरही सरकार हेच राहील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील. हे वैभल्यग्रस्त विरोधी पक्षाने लक्षात ठेवावे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला खडसावले आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातील रोखठोक या लेखातून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा पेशंट कार्यकर्ता रात्री R R हॉस्पिटलला येतो त्यानंतर कट शिजतो - सविस्तर
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवलीत २३ एप्रिलपर्यंतच्या आकेडवारीनुसार करोनाचे १२४ रुग्ण असून तीन मृत्यू झाले आहेत. मात्र सध्या राजकीय दृष्ट्या मनसेचे आमदार यांना मिळत असलेली प्रसिद्धी विरोधकांना पाहावत नसल्याची चर्चा रंगली आहे. रुग्णालय आणि महापालिकेत झालेल्या सामंजस्य करारानुसार (MoU) महापालिकेने ही सुविधा BAJ Symbiotic Pvt Ltd. कडून भाडेतत्वावर घेतली आहे. जोपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवलं जात नाही तोपर्यंत हा करार वैध असणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक: भीषण आगीमुळ लॉकडाउनदरम्यान अनेक कुटुंब बेघर
नाशिकच्या भीमवाडी झोपटपट्टीला आज सकाळी अचानक भीषण आग लागली असून या आगीत २५ ते ३० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आग लागल्यानंतर एकामागोमाग एक सात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. आग आणि धुराचे लोळ पसरल्याने येथील रहिवाश्यांमध्ये एकच धावपळ उडाली. तब्बल दीड तासांपासून ही आग विझवण्याचे काम सुरू असून आग लवकर आटोक्यात येत नसल्याने येथील संतप्त रहिवाश्यांनी दोन अग्निशमन दलाच्या जवानांवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई-पुण्यात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो - आरोग्यमंत्री
सध्या देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु आहे. हा लॉकडाउन येत्या तीन मे रोजी संपणार आहे. पण मुंबई आणि पुणे या दोन शहरात लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. मुंबई, पुण्यामध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या दोन शहरात १८ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी लाइव्ह मिंटशी बोलताना ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत कोरोनाचे ३५७ नवे रुग्ण, संख्या ४ हजार ५०० च्या वर
महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढताच असून आज दिवसभरात करोनाचे ३९४ नवीन रुग्ण आढळले आहेत तर १८ रुग्णांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात करोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या आता ६ हजार ८१७ इतकी झाली असून एकूण मृतांचा आकडा ३१० वर पोहचला आहे. दरम्यान, दिलासा देणारी बाबत म्हणजे रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढत असून आतापर्यंत ९५७ पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात पूल टेस्टिंग व प्लाझ्मा थेरपीला केंद्राची मान्यता
करोना उपचारासाठी महाराष्ट्रात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून आज मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अजित दादांचा 'बारामती पॅटर्न' जिंकणार, बारामतीत उरला केवळ एक कोरोना रुग्ण
शहरातील (पुणे महापालिका हद्दीत) रेड झोनमधील नागरिकांची तपासणी युध्दपातळीवर सुरू असल्याने, आत्तापर्यंत लक्षणे दिसून न आलेले पण कोरोनाचा संसर्ग झालेल्या अनेक व्यक्ती उजेडात येऊ लागल्या आहेत. गुरूवारी एकाच दिवसात प्रथमच शंभरपेक्षा अधिक रूग्ण आढळून आले. आज तपासणी करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी तब्बल १०४ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ८७६ झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर - आरोग्यमंत्री राजेश टोपे
देशात महाराष्ट्रात सर्वांत जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबापुरीला कोरोनाचा विळखा बसला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा रोज वाढत असताना, मुंबई महापालिकेने विभागवार कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची यादी जाहीर केली आहे. ही यादी मुंबईकरांसाठी दिलासा देणारी नक्कीच आहे.
5 वर्षांपूर्वी -
केडीएमसी'त कोरोना टेस्ट लॅबची उभारणी होणार; मनसे आ. राजू पाटलांच्या प्रयत्नांना यश
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे हे रुग्ण ठणठणीतही होत असल्याचेही दिसत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले राज्यातील अनेक रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्याच्या तिजोरीत महसूल येण्यासाठी सरकारकडे वाईन शॉपचा पर्याय - राज ठाकरे
‘राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. त्यामुळं महसुलाचा ओघ सुरू करण्याचा विचार आता सरकारनं करायला हवा. वाईन शॉप्स सुरू ठेवून त्याची तजवीज करता येऊ शकते. त्यामुळं कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारनं तसा निर्णय घ्यावा,’ अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ‘दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा माझ्या म्हणण्याचा उद्देश नाही, हेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र CM फंडाला CSR लागू करावा यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली
केवळ पीएम केअरला केलेली मदतच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) म्हणून ग्राह्य धरली जाणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री सहायत्ता निधीत जमा केलेली रक्कम सीएसआरमध्ये मोजली जाणार नसल्याचं मोदी सरकारनं सांगितलं आहे. विशेष म्हणजे २ आठवड्यानंतर केंद्रानं याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईतील महापे स्थित आयटी कंपनीतील १९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही सध्याच्या घडीची अत्यंत दिलासादायक बाब समोर येत आहे. आतापर्यंत कोरोनातून सावरलेल्या एकूण ७२२ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. या ७२२ जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक ४४१ असून त्यात २८१ महिलांचाही समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
पालघर हत्याकांड : जंगलात लपलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी ड्रोनची मदत
पालघरमध्ये चोरीच्या संशयावरुन दोन साधू आणि त्यांच्या गाडी चालकाची जमावाने निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेप्रकरणी आतापर्यंत १०१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यापैंकी एकही जण मुस्लिम नाही, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. गृहमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी हे सांगतिले.
5 वर्षांपूर्वी -
पालघर प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये एकही मुस्लिम नाही: गृहमंत्री अनिल देशमुख
पालघरमध्ये चोरीच्या संशयावरुन दोन साधू आणि त्यांच्या गाडी चालकाची जमावाने निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेप्रकरणी आतापर्यंत १०१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यापैंकी एकही जण मुस्लिम नाही, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. गृहमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी हे सांगतिले.
5 वर्षांपूर्वी -
परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा, CM ठाकरेंची केंद्राकडे मागणी
एकट्या मुंबईत ३४५१ कोरोनाबाधित असून १५१ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे मनपात १५० कोरोनाबाधित असून ४ जण दगावले आहेत. तर ठाण्यात २२ जण बाधित असून २ जण दगावले आहेत. नवी मुंबईत ९४ जणांना कोरोनाची लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर कल्याण-डोंबिवली मनपात ९३ जण कोरोनाग्रस्त आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर उल्हासनगरमध्ये एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
5 वर्षांपूर्वी -
शहरात चिंता वाढली...तबलिगींना लवकरात लवकर डोंबिवली शहराबाहेर इतरत्र हलवावे - आ. राजू पाटील
सध्या जगभर थैमान घातलेल्या कोरोना या रोगापासून आपली कल्याण डोंबिवली पण सुटू शकली नाही. यावर मनसेचे आमदार राजू पाटील मोठी चिंता व्यक्त करताना सरकारला देखील विनंती केली आहे. त्यावर सविस्तर बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे की, सध्या कोरोनाबाधित रूग्ण सापडण्यात कल्याण डोंबिवलीचा महाराष्ट्रात तिसरा किंवा चौथा क्रमांक लागत आहे. कल्याण-डोंबिवलीत हा रोग पसरण्यासाठी इथे नाममात्र असलेली आरोग्यसेवा तसेच काही लोकांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. आपण नुकतीच केडिएमसीचे आयुक्त म्हणून सुत्र हाती घेतली असली, तरीही आपण या परिस्थितीतही कोरोनाशी दोन हात करताना जनतेला दिसत आहात.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL