25 April 2024 1:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर Wipro Share Price | भरवशाच्या विप्रो शेअर्सबाबत तज्ज्ञांचा इशारा, शेअर होल्ड करावा की सेल करावा? Tata Group IPO | पैसे तयार ठेवा! टाटा गृपचा IPO येतोय, मालामाल होण्याची मोठी संधी, डिटेल्स जाणून घ्या My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील
x

राज्यात उष्णतेची लाट; सलग मेपर्यंत कायम राहणार

Maharashtra

नागपूर : महाराष्ट्रातसुद्धा सूर्य आग ओकत आहे. विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आली असून ही उष्णतेची लाट पुढील तीन दिवस कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. शनिवारी नागपूरचा पारा ४५.२ अंशांवर पोहोचला असून धुळे, परभणी, चंद्रपूर, अकोल्यातही तापमान चांगले वाढले आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील पारा ४६ अंशांच्या पुढे पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

दुपारच्या वेळेत वाढत्या तापमानाने शहरी भागात रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूरातील तापमान ४१ अंशांवर पोहोचले होते. मुंबईतील सांताक्रुझमधील तापमानाचा पारा ४३.३ अंशांवर आला होता. तर कुलाबाचे तापमान ३४ अंशांवर पोहचले होते.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x