19 April 2024 8:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

मध्यंतरी काहींनी पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला | त्यांची तोंडं बंद झाली

CM Uddhav Thackeray, appreciate, state police

मुंबई, ०१ जानेवारी : मध्यंतरी काही लोकांनी राज्यातील पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता त्यांची तोंडं बंद झाली आहेत. कारण, पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. त्याला तोड नाही. पोलिसांची ही परंपरा १०० ते १५० वर्षांची आहे. त्यामुळंच कोणी कितीही आदळआपट केली तरी ते पोलिसांच्या कर्तृत्वाला डाग लावू शकणार नाहीत,’ असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना टोला लगावला.

कोरोना व्हायरसमुळे आपण राज्यातील जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. लॉकडाऊन केलं. घरातून काम करण्याचे म्हणजेच ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आदेश दिले. पण विचार करा जर पोलिसांनीही ‘वर्क फ्रॉम होम’ केलं असतं तर? अजूनही धोका गेलेला नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. त्यामुळे सर्वच उघडलं तर चुकीचं ठरेल”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आहे. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली आहेत. कारण तुमच्या कर्तृत्वाला कशाचीच तोड नाही. ही परंपरा १०० ते १५० वर्षांपासूनची आहे. त्यामुळे कुणीही कितीही आदळआपट केली तरी तुमच्या कर्तृत्वाला कुणीही डाग लावू शकणार नाही, याची मला खात्री आहे”, असंही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

 

News English Summary: Meanwhile, some people tried to defame the police in the state. But now their mouths are closed. Because the work of the police is as clean as the sun. He has no break. This tradition of policing is 100 to 150 years old. That is why no matter how many people clash, they will not be able to tarnish the work of the police, ‘said Chief Minister Uddhav Thackeray.

News English Title: CM Uddhav Thackeray appreciate state police contribution during covid crisis news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x