महत्वाच्या बातम्या
-
कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या; मुख्यमंत्र्यांची विनंती आणि इशारा देखील
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत असूनही यावर नियंत्रण मिळवणे दिवसेंदिवस कठीण जाताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशभरात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. राज्यात रविवारी कोरोना विषाणूचे १५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत कोरोनामुळे ६८ वर्षीय परदेशी नागरिकाचा मृत्यू
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत असूनही यावर नियंत्रण मिळवणे दिवसेंदिवस कठीण जाताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशभरात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. राज्यात रविवारी कोरोना विषाणूचे १५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
खासगी बस, एसटी पूर्णपणे बंद; शहरातील बस सेवा फक्त अत्यावश्यक सेवांसाठी: मुख्यमंत्री
करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात ‘जनता कर्फ्यू’चं आवाहन केलं होतं. त्याला मुंबई,ठाणे,पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण राज्यात रस्त्यांवर, लोकल आणि बसमध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे. लोकांनी घरातच राहणं पसंत केल्याने राज्यात कडकडीत संचार बंदी पाळली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कलम १४४ लागू; ५ पेक्षा जास्त जण एकत्र आल्यास ताब्यात घेणार: मुख्यमंत्री
करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात ‘जनता कर्फ्यू’चं आवाहन केलं होतं. त्याला मुंबई,ठाणे,पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण राज्यात रस्त्यांवर, लोकल आणि बसमध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे. लोकांनी घरातच राहणं पसंत केल्याने राज्यात कडकडीत संचार बंदी पाळली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती : महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने...
महाराष्ट्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती आता ७४वर पोहोचली आहे. काही तासांमध्ये हे आकडे वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. आता संपूर्ण देशात रुग्णांचा आकडा ३२४ वर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. मागील काही तासांत कोरोनाचे १० नवे रुग्ण समोर आले आहेत. यातील ६ रुग्ण मुंबईतील असून इतर ४ रुग्ण पुण्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कोरोनाचा दुसरा बळी, मुंबईत ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. असं असताना एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा आणखी एक मृत्यू झाला आहे. मुंबईमध्येहे. एका ६३ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील हा दुसरा मृत्यू आहे.
5 वर्षांपूर्वी -
रुग्णांच्या वैद्यकीय मदतीसाठी आम्ही अंधेरीतील सिंधुदुर्ग भवनची जागा देण्यास तयार - निलेश राणे
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा ६३ वर पोहचला आहे. २४ तासांमध्ये ११ रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामधील १० रुग्ण हे मुंबईचे तर एक रुग्ण पुण्याचा आहे. ११ कोरोनाबाधितांमध्ये ८ जण हे परदेशातून आलेले आहेत. तर त्यांच्या संसर्गामुळे इतर तिघांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसंच, राज्यातील ६३ कोरोनाबाधितांमध्ये १३ ते १४ जणांना संसर्गामुळे कोरोना झाला आहे. आपल्या देशात हा विषाणू नव्हता. तो रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत, असे राजेश टोपेंनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
#CoronaVirus : दहावीचा सोमवारचा पेपर पुढे ढकलला
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. सोमवारी होणारा पेपर आता ३१ मार्चनंतर होणार आहे. ३१ मार्चनंतर परिस्थिती पाहून पेपरची तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. सोमवारी सामाजिक शास्त्रे पेपर-२ भुगोल, या विषयाचा पेपर होता.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना काळजी! मुंबईकरांचं दुर्लक्ष, समूहात मॉर्निंग वॉक आणि सूट्टीतलं क्रिकेट सुरूच
देशात, तसेच राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. राज्यातही सरकारनं महत्त्वाच्या सेवा सोडून सर्वकाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊन ती ६३ वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा ६३ वर पोहोचला: आरोग्यमंत्री
कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बाधित रूग्णांची संख्यात आता ६३ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील ५२ कोरोना बाधितांपैकी ४१ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत: आरोग्यमंत्री
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि ठाणे येथील कोरोना विषाणू संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी आणखी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. राज्यात आणखी तिघांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. तीनपैकी प्रत्येकी एक जण पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईतील आहे. या तिघांची प्रकृती स्थिर आहे. राज्यात कोरोना विषाणूबाधितांची संख्या आता ५२ झाली आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: मुंबई पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर; मनसेकडून मोफत मास्क किट वाटप
कोरोना विषाणुने जगभरात थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही याची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारडून कोरोना संदर्भात नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना येत आहे. दरम्यान रत्नागिरीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
दणका! आणि पैसे बुडवणाऱ्या बिल्डरने जगताप दांपत्याचे ९ लाख ५० हजार परत केले
राज ठाकरेंच्या अन्याय तेथे लाथ मारण्याच्या आदेशाचं महाराष्ट्र सैनिकांनी पालन केल्याचं पाहायला मिळालं आहे. नवी मुंबई शहरातील कामोठे या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या प्रविण जगताप आणि स्मिता जगताप यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. प्रविण जगताप हे सिवील अभियंता म्हणून स्वतःचा छोटासा व्यवसाय करतात. त्यामुळे व्यवहारात थोडा जरी आर्थिक फटका बसला तर थेट व्यवसाय बंद करावा लागेल अशी स्थिती कायम होती.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे राज्यातील पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द
कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे राज्यातील पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला. शुक्रवारी त्यांनी पत्रकारांना याबद्दल माहिती दिली. राज्यात शुक्रवारी सकाळपर्यंत ५२ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
जीवनाश्यक वस्तू व्यक्तिरिक्त सर्व गोष्टी ३१ मार्चपर्यंत बंद, मुख्यमंत्र्यांची घोषणा
अर्धी मुंबई बंद असली तर बस आणि रेल्वे सेवा बंद होणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुणे आणि महानगरातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महानगरातील सर्व खासगी ऑफिसेस बंद राहणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
अर्धी मुंबई बंद असली तर बस आणि रेल्वे सेवा बंद होणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुणे आणि महानगरातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींनी बांधलेला मोठा पुतळा बंद आहे; तर नेहरूंनी बांधलेली रुग्णालये २४ तास खुली
जगभरात कोरोना रोगाच्या वृत्ताने थैमान घातले आहे. जिकडे तिकडे कोरोनाचीच चर्चा आणि त्यांसंदर्भात जनजागृती व उपाय करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. चीनमधून सुरुवात झालेला हा रोग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये, अनेक संस्थांना ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, पर्यटनांच्या ठिकाणांनाही टाळे लागले आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींना लक्ष्य केलंय.
5 वर्षांपूर्वी -
आई ICU'मध्ये...पण मुलगा निभावतोय सामान्यांप्रति आरोग्यमंत्री म्हणून कर्तव्य
देशात बुधवारी कोरोनाग्रस्त (Covid – 19) रुग्णांची संख्या वाढून हा आकडा आता १७५ पर्यंत पोहोचला आहे. एकीकडे महाराष्ट्रात तब्बल ४९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिका गल्फ देशांमध्ये गेलेल्या तब्बल २६,००० भारतीयांसाठी क्वारंटाइनची सोय करीत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईत धावणारी एसी लोकल उद्यापासून बंद - पश्चिम रेल्वे
राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे. कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत ४९ वर येऊन पोहचला आहे. अशामध्ये सरकारकडून वारंवार आवाहन करुन देखील गर्दी कमी होत नाही. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी नाईलास्तव लोकल बंद करावी लागेल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: राज ठाकरेंकडून महाराष्ट्र सैनिकांना 'या' मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्रासह देशात करोनाचे रोज नवे रुग्ण वाढत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारांनी करोना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही करोनाचा मुकाबला करण्यासाठी मनसे सैनिकांना सात सूचना केल्या आहेत. तसेच राज्यातील नागरिकांनाही दोन आठवडे सांभाळून राहण्याचं, एकमेकांच्या संपर्कात न येण्याचं, गर्दी आणि प्रवास टाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL