महत्वाच्या बातम्या
-
लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैनिक पुन्हा आमने-सामने | दोन्ही सैन्यात झटापट झाल्याचं वृत्त
भारत-चीन लडाखच्या सीमेवरील तणाव शांत होण्याचं नाव घेत नाही. मुजोर चीनची दादागिरी सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकवेळा केलेल्या चर्चा आणि कराराचं चीनकडून उल्लंघन होत असल्याचं पाहायला पुन्हा एकदा मिळालं. गॅलव्हान खोऱ्यानंतर आता पुन्हा एकदा लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. 29 ऑगस्टला रात्री उशिरा पैंगोग त्सो झील इथे भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य आमने-सामने आल्याची माहिती मिळाली.
5 वर्षांपूर्वी -
लडाखमध्ये परिस्थिती खूपच गंभीर | मोदी सरकारकडून अखेर कबुली
एकतर्फी कुठलाही बदल न करता सर्व करार आणि सहमतीचा आदर केला तर चीन बरोबर सीमावादावर तोडगा निघू शकतो असे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. या मुद्यावर भारताची भूमिका काय आहे ते जयशंकर यांनी स्पष्ट केले. “१९६२ च्या युद्धानंतर लडाखमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नियंत्रण रेषेजवळ दोन्ही बाजूंनी अभूतपूर्व सैन्य तैनाती केली आहे” असे जयशंकर म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
चीनसोबत चर्चा फिस्कटली तर सैन्य कारवाईचा विचार | सीडीएस बिपीन रावत यांचा इशारा
लडाख परिसरातील चीनकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे. यासंदर्भात सध्या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेली चर्चा निष्फळ ठरल्यास भारताला लष्करी कारवाईचा पर्याय खुला आहे, असे वक्तव्य संरक्षण दलांचे प्रमुख CDS बिपीन रावत यांनी व्यक्त केले. एप्रिल महिन्यात पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याने घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढण्यास सुरुवात झाली होती. गलवान खोऱ्यातील संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर हा तणाव आणखीनच शिगेला पोहोचला होता. तेव्हापासून भारत आणि चीन यांच्यात लष्करी आणि राजनैतिक पातळीवर सातत्याने बोलणी सुरु आहेत. मात्र, लडाखच्या अनेक भागांमध्ये भारतीय हद्दीतील सैन्य मागे घेण्यास चीन अद्याप तयार नाही.
5 वर्षांपूर्वी -
भारत चीनमधील सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्णपणे थांबली, भारताकडून सज्जतेची तयारी
लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनबरोबर संघर्ष निर्माण झालेल्या ठिकाणी आता सैन्य माघारीची आणि सैनिक संख्या कमी करण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. तिथे एक प्रकारची कोंडी निर्माण झाली असून तणावाची स्थिती ही दीर्घकाळ राहणार आहे. त्या दृष्टीने भारताने आपली तयारी सुरु केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अजित दोवालांमुळे नव्हे, भारतीय लष्कर अधिकाऱ्यांच्या ३० जूनचा चर्चेचं फलित - चीन परराष्ट्र मंत्रालय
गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केली असल्याचे समोर आल्यानंतर तणाव वाढला होता. त्यातच १५ जून रोजी भारत-चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्याच्या परिणामी दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ झाली. तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आता पर्यंत दोन्ही देशांदरम्यान लष्करी अधिकारी पातळीवर अनेक बैठका झाल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भारतीय लष्कर सज्ज, तर पाकिस्तान-चीनी लष्कर मोठा दगा करण्याच्या तयारीत
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जून रोजी झालेल्या हिंसाचारनंतर लडाखमध्ये एलएसीवर भारतीय वायुसेना हाय अलर्टवर आहे. पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी फॉरवर्ड बेसवर जाऊन चीनविरोधात रणशिंग फुंकले. तसेच, भारतीय वायुसेनाच्या विविध विमानं सीमेवर तैनात आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सेतू App चा ब्रँड अँबेसिडर अजय देवगण भारत-चीन संघर्षावर फिल्म निर्मिती करणार
लडाखमधील गलवान खोऱ्या भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या हिंसक झटापटीवर लवकरच चित्रपट बनणार आहे. या झटापटीत शहीद झालेल्या भारताच्या 20 सैनिकांची शौर्यगाथा आणि पराक्रम मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अजय देवगण हा चित्रपट बनवणार आहे. चित्रपट समीक्षण आणि ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - लडाखमधील जमीन चीनने ताब्यात घेतल्याचा लडाखस्थित स्थानिकांचा दावा
भारत आणि चीन सीमेवर लडाखच्या पूर्वेकडील गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी झालेल्या हिंसेमध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. या घटनेच्या काही दिवसांनंतरच कोणीही आपली एक इंचही जमीन बळकावू शकणार नाही अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांनी लडाखमध्ये चीनने घुसखोरी केलेली नाही असं सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
प. बंगालच्या प्रचारात Map'वर तोंड बंद, App'वर 'डिजिटल स्ट्राईक'ची भाषणं
भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षांपूर्वी -
BREAKING NEWS - गुगलकडून चिनी Apps केवळ तात्पुरत्या स्वरूपात ब्लॉक
भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षांपूर्वी -
चिनी कंपन्यांना महामार्गाचे कंत्राट मिळणार नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची योजना
चिनची आर्थिक नाडी पकडण्यासाठी केंद्र सरकारने दोनच दिवसांपूर्वी डिजिटल स्ट्राईक करून टिकटोकसह 59 अँपना बंदी आणली. आता केंद्र सरकार कडून आणखी एक पाऊल उचलले गेले आहे. त्यानुसार चिनी कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी करुन घेतलं जाणार नाही असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. पीटीआयशी बोलताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
एकाबाजूला चीनच्या भारतासोबत बैठका, दुसरीकडे सीमेवर २० हजार जवान तैनात केले
कालच चुशुलमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. त्यासाठी दोन्ही बाजूने सैन्य कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असं वृत्त पीटीआयने लष्करातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले होते.
5 वर्षांपूर्वी -
मुकुल रोहतगी यांच्याकडून टिकटॉकचे वकीलपत्र घेण्यास नकार
भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षांपूर्वी -
चीनी नागरिकांनी बॅन करावं असं भारतीयांकडे काय आहे?, चीनने डिवचल्याने आनंद महिन्द्राचं ऊत्तर
भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षांपूर्वी -
दिसतं तसं नसतं म्हणून जग? डेटा सुरक्षाबाबत प्रश्न फेसबुकबाबतीत सुद्धा आहेत...मग?
भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पण जगभर चर्चा केवळ टिकटॉकवर का रंगली असावी? लडाखचा मुद्दा तर बहाणा ठरला पण तत्पूर्वी कोणता घटनाक्रम घडला होता?
5 वर्षांपूर्वी -
चीनमध्ये भारतीय वृत्तवाहिन्या, माध्यमसमूहांशी संबंधित वेबसाइट बॅन, व्हीपीएन सुद्धा नियंत्रित
भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षांपूर्वी -
भारतीय औषध कंपन्यांनी चीनमधून आयात केलेला माल बंदरात अडकला
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चिनी सामानावर बहिष्कार घालण्याची, चीनमधून आयात बंद करण्याची मागणी होत आहे. पण सध्या याचा भारतीय औषध कंपन्यांना फटका बसत आहे. भारतीय औषध कंपन्यांनी चीनमधून आयात केलेला माल बंदरात अडकून पडला आहे. त्यामुळे औषध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिनी कंपन्यांकडून आयातीला मंजुरी देण्यासाठी औषध कंपन्यांनी वरिष्ठ सरकारी कार्यलय आणि पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली आहे. सीएनबीसी टीव्ही १८ ने याबाबत वृत्त दिले.
5 वर्षांपूर्वी -
...म्हणून मन की बातमध्ये मोदींनी चीनचा उल्लेखही केला नाही - काँग्रेस
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमधून जनतेशी संवाद साधला. ‘मन की बात’चा त्यांचा हा ६६ वा एपिसोड होता. यावेळी लडाख येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सुरू असणाऱ्या चकमकीबाबत पंतप्रधान मोदी यांनी चीनचा उल्लेख न करता इशारा दिला आहे. भारत संरक्षणक्षेत्रात पुढे जात आहे. भारत मैत्री करणे जाणतो आणि उत्तर देणे ही जाणतो. आम्ही जे काही करतो, ती देशसेवाच असते. आपला देश सक्षम आणि स्वावलंबी बनणे हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल. भारतमातेकडे डोळेवर करून पाहणाऱ्यांना उत्तर मिळाले आहे. वीरपुत्रांच्या त्यागाचा आम्हाला अभिमान आहेत. या वीरपुत्रांचे माता-पिता धन्य आहेत, असे मोदी यावेळी म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
भारत मैत्री निभावतो तसं वेळ पडल्यास चोख प्रत्युत्तरही देतो - पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत आहेत. भारतावर कोरोनाचं संकट असताना, भारत कोरोनाशी सामना करत असतानाच यादरम्यान भारत शेजारील देशाकडून येणाऱ्या आव्हानांचाही सामना करत आहे. परंतु भारत मैत्री निभावतो तसं वेळ पडल्यास चोख प्रत्युत्तरही देत असल्याचं सांगत मोदींनी चीनला इशारा दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लडाखमध्ये परिस्थिती गंभीर, लष्करप्रमुखांनी पंतप्रधानांना पूर्ण माहिती दिली
चीनच्या मुद्द्यावरुन सरकारवर एकापाठोपाठ एक प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींनी अनेक गंभीर आरोप केंद्र सरकारवर केले होते. आपलं सैन्य चीन सीमेवर विनाशस्त्र का पाठवलं गेलं. हा प्रश्न निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलाखतीचा हवाला देत राहुल गांधींनी उपस्थित केला होता. त्यावरुन भाजपनंही जोरदार पलटवार केला होता.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल