महत्वाच्या बातम्या
-
मनसे आमदाराच्या मागणीला यश; 'दिशा' कायद्याच्या अनुषंगाने गृहमंत्री आंध्रचा दौरा करणार
माणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. त्यानंतर मुलीचा जीव घेणाऱ्या नराधमाला फासावर लटकवा, अशी मागणी संपूर्ण राज्यभरातून होऊ लागली. अनेक महिला आज कोणत्या ना कोणत्या नराधमाच्या अत्याचाराच्या बळी पडत आहेत आणि त्यांचं उभं आयुष्य संपत आहे. त्यात न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने, न्याय मिळण्यास देखील प्रचंड उशीर लागतो. त्यामुळे कडक कायद्याची मागणी सात्यत्याने पुढे येतं आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी विधानसभेत करणार: आ. राजू पाटील
‘औरंगाबाद’ की ‘संभाजीनगर’ या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही उडी घेणार आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी मनसेने केली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील शहराच्या नामांतराची मागणी विधानसभेत करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा आयोजित करण्यात आला आहे. दौऱ्याच्या नियोजनासाठी राजू पाटील आणि अभिजित पानसे औरंगाबाद शहरात कालच दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
मनसे आमदारचं २०१९'मधील पत्र राजकीय चष्म्यातून पाहिल्याने सरकारवर 'हे करू ते करू'ची वेळ? सविस्तर वृत्त
माणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. परिणामी दारोडा गावातील एका २४ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला. काही वेळापूर्वी पीडितेचे पार्थिक तिच्या दारोडा गावात दाखल झालं आहे. आमच्या मुलीचा जीव घेणाऱ्या नराधमाला फासावर लटकवा, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अनेक महिलांनी त्या नराधमाला आमच्या स्वाधीन करा अशी मागणी केली आहे. आमच्या मुलीला जसा त्रास झाला त्या नराधमालाही तसाच त्रास व्हायला हवा, असं म्हणताना गावकऱ्यांचा आक्रोश दिसून येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
कल्याण आणि शीळ फाट्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी मनसेच्या आमदारचा पुढाकार - सविस्तर
कल्याण ग्रामीण: गेल्या काही वर्षांपासून शिळफाटा, कल्याण फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. याचा फटका कल्याण, डोंबिवली,
4 वर्षांपूर्वी
कल्याण ग्रामीण, पनवेल, नवीमुंबई, मुंब्रा आणि ठाण्या मधील प्रवाशांना पडतो. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी कशी करता येईल या करता मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या पुढाकाराने वाहतूक पोलीस, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्यक्ष वाहतूक कोंडीची पाहणी करत दौरा केला. यावेळी शीळफाटा, कल्याणफाटा परिसरात होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करून महिन्याभरात हा प्रश्न सोडविण्यात येईल असे ठाणे वाहतूक पोलीस शाखेचे उपयुक्त अमित काळे यांनी सांगितले.
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला
- Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
- Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता
- Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 23 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला