महत्वाच्या बातम्या
-
भाजप IT सेल प्रमुख आणि फडणवीसांकडून अशी धूळफेक | हा होता घटनाक्रम | फक्त संभ्रम
अॅलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधून सोमवारी (१५ फेब्रुवारी २०२१) ला डिस्चार्ज घेतल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रथम पत्रकार परिषद जाहीर केली त्यानंतर रद्द केली आणि त्यानंतर पुन्हा ‘अनौपचारिकपणे’ ती आयोजित केल्याने वाद निर्माण झाला होता. कोविड मधून बरे होत रिपोर्ट नॉर्मल आल्याने अनिल देशमुख यांना घरी विलगीकरणात होते. मात्र त्यावेळी शेतकरी आंदोलनावरून देशातील मोठ्या प्रतिष्ठित रिहाना ट्विट वादावरून उत्तर दिल्या नंतर मोठं वादळ निर्माण झालं होतं.
3 वर्षांपूर्वी -
आरोपातील तारीख चुकली | देशमुख त्या तारखेला मुंबईत नव्हे तर नागपूरला होते
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. परमबीर सिंहांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक दावा केला. यानंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली होती. आता यावर शरद पवारांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘आरोपांमध्ये तथ्य नाही, यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही’ असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपच्या फसव्या जाहिराती | पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी भाड्याच्या घरात
मार्केटिंगच्या हेतूने आखण्यात येणाऱ्या योजनांमागील वास्तव आता समोर येतं आहे. मोदी सरकार अनेक योजना केवळ मार्केटींगचा हेतूने आखल्या गेल्याच यापूर्वी देखील पाहायला मिळालं आहे. त्यात मोदींच्या ‘चाय पे चर्चा’ आणि ‘मन की बात’ मधील चर्चेचा विषय म्हणजे उज्ज्वला गॅस योजना आणि पंतप्रधान आवास योजना हे अनेकदा पाहायला मिळालं आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनती असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही - भाजप आ. गोविंद पटेल
देशात सलग ११ व्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांत वाढ झाली. रविवारी ४४,०४२ रुग्ण आढळले. त्यातील एकट्या महाराष्ट्रातील ३०,५३५ रुग्ण आहेत. महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी २० ते २४ नोव्हेंबरदरम्यान जेव्हा रोज आढळणाऱ्या रुग्णांची सरासरी ४४ हजार होती तेव्हा रोज सरासरी ५१४ मृत्यू होत होते. आता पुन्हा ४४ हजार रुग्ण आढळत आहेत, पण रोज होणाऱ्या मृत्यूंची सरासरी १८० च्या खाली आहे. म्हणजे आधीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी मृत्यू होत आहेत. देशात गेल्या ३० दिवसांतच रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या १४ हजारांवरून ४४ हजारांवर गेली आहे. म्हणजे तिपटीपेक्षाही जास्त वाढ. रोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या १०१ वरून १९७ झाली आहे, म्हणजे दुपटीपेक्षाही कमी वाढ झाली.
3 वर्षांपूर्वी -
पैसे उकळण्यासाठी खंडणीचा अवलंब म्हणजे लैंगिक संबंधासाठी बलात्कार करण्यासारखे आहे - अमृता फडणवीस
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे सध्या राज्यात खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र जोपर्यंत तपास पूर्ण होऊन सत्य समोर येत नाही तोपर्यंत राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे.
3 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग या दिग्गज भाजप नेत्याचे व्याही | हे त्या पत्रा मागील आरोपांचं कारण नाही ना?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि नुकतीच सचिन वाझे प्रकरणावरून उचलबांगडी झालेले परमबीर सिंग यांचे भाजपच्या नेत्यांशी असलेले नाते संबंध देखील समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा अनिल देशमुखांना लक्ष करणाऱ्या भाजपवर अजून टीका सुरु झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | त्या प्रकरणातही झाला होता १०० कोटीची लाच देण्याचा आरोप | पण कोणावर? - सविस्तर
साधारण ५-६ वर्षांपूर्वी न्यायमूर्ती लोया यांच्या अकस्मात मृत्यूने देशात मोठं राजकीय वादळ उठलं होतं. तत्कालीन सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती लोया यांच्याकडेच होती, ज्यामध्ये भाजपा प्रमुख नेते आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुख्य आरोपी होते. त्यावेळी न्यायाशीध ब्रिजगोपाल हरीकिशन लोया यांनी “अनुकूल” निर्णय द्यावा यासाठी तब्बल 100 कोटीची लाच देण्याचा प्रयत्न झाला होता असा आरोप करण्यात आला होता.
3 वर्षांपूर्वी -
२००२ मध्ये गुजरातच्या पोलीस प्रमुखांनी अमित शहांवर पोलीस दलाचा गैरवापर केल्याचा आरोप केलेला - काँग्रेस
परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्बनंतर काँग्रेसने देखील महाविकास आघडीचा बचाव करताना भाजपवर प्रहार केला आहे. या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं की, ‘२००२ मध्ये डी. जी. वंजारा गुजरात पोलीस दलाचे प्रमुख होते. गृहमंत्री अमित शाह पोलीस दलाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी शहांनी राजीनामा दिला होता का? वंजारा यांच्यासारखेच आरोप पोलीस अधिकारी संजीव भट यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर केले होते. त्यावेळी मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता का?, असे प्रश्न सावंत यांनी विचारले.
3 वर्षांपूर्वी -
फडणवीस दिल्लीत आल्यानंतर हे पत्र समोर आलं | पवारांच्या या प्रतिक्रियेचा अर्थ काय?
मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले अधिकारी परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझेंना दिले असल्याचा दावा त्यांनी केला होता. दरम्यान गृहमंत्र्यांनी हे आरोप फेटाळून लावले असले तरीही राज्यात राजकीय वादळ आले आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी प्रतिक्रिया या दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Health First | दातांमध्ये फट असणाऱ्या लोकांमध्ये असतात हे सकारात्मक गुण | नक्की वाचा
आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे, आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाचे, तसेच व्यक्तीच्या स्वभावाचे, अगदी त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत, त्याचे चारित्र्य आणि त्यांच्या आयुष्यात घडून गेलेल्या घटना, आणि त्याचे वर्तमान याबद्दल अंदाज केला जाऊ शकतो.
3 वर्षांपूर्वी -
कोरोनाचं वास्तव आणि भाजपचं राजकारण | काय आहे पूर्ण सत्य | राज्य सरकार अंधारातच
सध्या राज्यातील एकूण वातावरण कोरोनाच्या स्थितीवरून तापतंय की तापवलं जातंय याचा संपूर्ण विषय सखोलपणे समजून घेतल्यास अनेक अंदाज येतील यात महाराष्ट्र विरोधी षडयंत्र तर नाही ना? त्याला एकूण कारणं देखील तशीच आहेत. नुकतंच नागपुरात देवेंद्र फडणवीस यांनी सरकार लोकडाऊन करण्याचा निर्णय घेणार असेल तरी आम्ही त्याला टोकाचा विरोध करणार नाही असं वक्तव्य केलं. मात्र दुसऱ्याबाजूला इतर राज्यांमध्ये निवडणुका असताना तेथे कोरोना वाढत नाही आणि महाराष्ट्रात का वाढतो आहे असं पिल्लू सोडून इथे सरकार आणि आरोग्य यंत्रणा काहीच करत नाही असा अप्रत्यक्ष संदेश दिला. त्यानंतर संजय राऊतांनी देखील प्रसार माध्यमांशी बोलताना कोरोनासंबंधित विषयावर भाष्य केलं.
3 वर्षांपूर्वी -
कोरोनाची दुसरी लाट | मुख्यमंत्र्यांना पंचसूत्री ज्ञान | आणि निवडणुक प्रचारात पंचसूत्री गायब?
देशातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यांना मार्गदर्शन केले होते. त्यांनी सर्व राज्यांमध्ये सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेचे कौतुक केले. तसेच राज्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ठोस योजना तयार करुन कामाला लागावे, असे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले होते.
3 वर्षांपूर्वी -
मीडियाला अंबानीच्या जीवाची काळजी | शेतकरी प्रश्नांवर मीडिया चर्चा केव्हा घेणार? - भाई जगताप
मागील १०० दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनात आज पर्यंत शेकडो शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. मात्र त्यासंदर्भात केंद्र सरकारकडून कोणताही खेद किंवा गरजेचं पाऊल टाकण्यात आलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील केंद्र सरकार विरोधात रोष वाढताना दिसत आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोदींच्या राजवटीत उज्ज्वला याेजनेतील गॅसही परवडेना | मार्केटिंग फोटोतील महिला पुन्हा चुलीकडे
मार्केटिंगच्या हेतूने आखण्यात येणाऱ्या योजनांमागील वास्तव आता समोर येतं आहे. मोदी सरकार अनेक योजना केवळ मार्केटींगचा हेतूने आखल्या गेल्याच यापूर्वी देखील पाहायला मिळालं आहे. त्यात मोदींच्या ‘चाय पे चर्चा’ आणि ‘मन की बात’ मधील चर्चेचा विषय म्हणजे उज्ज्वला गॅस योजना हे अनेकदा पाहायला मिळालं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Health First | रोज सकाळी गरम पाण्यामध्ये हळद मिसळून पिण्याचे जबरदस्त फायदे
दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी अथवा साधे पाणी पिण्याचा सल्ला सगळेच देतात आणि ही एक चांगली सवयही आहे. कारण यामुळे शरीराला अनेक चांगले फायदे होतात. तुम्ही जर या पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून सेवन केले तर याचे फायदे अधिक वाढता. हळदीमधील आरोग्यासाठी फायदेशीर तत्वे शरीराला मिळतात. जर तुम्ही दररोज सकाळी या पाण्याचे सेवन करात तर तुमचे लिव्हर साफ राहते तसेच मेंदूच्या पेशीही सुरक्षित राहतात. याशिवाय याचे अनेक फायदे मिळतात. जाणून घ्या सकाळी गरम पाण्यात हळद मिसळून प्यायल्याने काय फायदे होतात.
3 वर्षांपूर्वी -
जागतिक निद्रा दिन | पेट्रोल-डिझेल, LPG दरवाढ, अर्थव्यवस्था ICU'मध्ये | कुंभकर्ण सरकारला जाग कधी..
देशाची राजधानी दिल्लीच्या दरवाज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू, राज्यात महागाई वाढली आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहे. याच कारणावरुन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आज जागतिक निद्रा दिनाच्या निमित्ताने त्यांनी या विषयांवर केंद्र सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
फ्रान्समध्ये तिसऱ्या कोरोना लाटेची शक्यता | एक महिन्याच्या लॉकडाउनची घोषणा
देशातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व राज्यांमध्ये सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेचे कौतुक केले. तसेच राज्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ठोस योजना तयार करुन कामाला लागावे, असे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले.
3 वर्षांपूर्वी -
LPG सिलेंडरवर सबसिडी मिळते की नाही? | काही मिनिटांत असं चेक करू शकता
घरगुती गॅस सिलिंडर खरेदी केल्यानंतर त्यावर त्यांना अनुदान मिळत आहे की नाही याची चिंता अनेक नागरिकांना पडत असते. कारण, बर्याच वेळा विशिष्ट रकमेपेक्षा कमी व्यवहार एसएमएसद्वारे प्राप्त होत नाहीत. यामुळे बरेच लोक अस्वस्थ किंवा गोंधळून जातात. तथापि, आपल्या एलपीजी कंपनीच्या वेबसाइटद्वारे आपल्याला नियमितपणे अनुदानाची रक्कम मिळत आहे की, नाही हे तुम्ही सहज तपासू शकता. जर आपल्याला अनुदानाची रक्कम मिळत असेल तर आपल्याला किती बुकिंगवर, किती रुपयांचे अनुदान मिळाले, यासंबंधित माहितीदेखील मिळू शकेल. तुम्हाला LPG Cylinder वर Subsidy मिळते की नाही? हे जाणून घेण्यासाठी खालील प्रक्रियेचा वापर करा.
3 वर्षांपूर्वी -
नोकरी सोडल्यानंतर स्वत:च अपडेट करा PF अकाउंट | सहज फंड मिळवण्याचे हे आहेत उपाय
नोकरी बदलल्यानंतर अथवा नोकरी सोडल्यानंतर पीएफचे अकाउंटदेखील बदलावं लागतं. यामध्ये उशीर अथवा गडबड झाल्यावर अनेकदा फंड अडकून पडतो. त्यामुळे Employees’ Provident Fund Organisation ने पोर्टलवर एक नवीन सुविधा सुरु केली आहे. या सुविधेअंतर्गत आपण स्वत:च कंपनीची नोकरी सोडल्याची माहिती पोर्टलवर नोंदवू शकता. आतापर्यंत फक्त नोकरी देणाऱ्यांच्याच हाताता कर्मचाऱ्याच्या कंपनी जॉइन करण्याची आणि सोडण्याची तारीख EPFO च्या सिस्टिममध्ये टाकण्याचा अथवा अपडेट करण्याचा अधिकार होता.
3 वर्षांपूर्वी -
नागपुर मिहान प्रकल्प | गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिल्लीत पवारांशी चर्चा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ६ जनपथ या दिल्लीतील बंगल्यावर गृहमंत्री अनिल देशमुख सकाळी १० वाजताच्या सुमारास दाखल झाले होते. शरद पवार सध्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्ली येथे आहेत. गृहमंत्री आणि शरद पवारांच्या या भेटीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल
- Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम
- Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला
- Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता