महत्वाच्या बातम्या
-
राहुल गांधींनी ते उदाहरण दिलं होत 'त्यांच्या' बटाट्यांच्या स्वप्नांवर, भाजपने केली होती मोड-तोड
राहुल गांधींनी ते उदाहरण दिलं होत ‘त्यांच्या’ बटाट्यांच्या स्वप्नांवर, भाजपने केली होती मोड-तोड
6 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवरील हल्ल्यामागे संजय निरुपम यांच्याच पक्षाचा हात?
स्वतःला महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांचे कैवारी समजणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम सध्या गुजरातमधील उत्तर भारतीयांच्या हल्ल्यामागील प्रकरणावरून बॅकफूटवर गेले आहेत. कारण निरुपम यांच्या पक्षाचाच हात गुजरातमधील उत्तर भारतीयांवरील हल्ल्यामागे असण्याची प्राथमिक माहिती गुजरात मधील प्रकरणावरून समोर येत आहे. त्यामुळे संजय निरुपम या विषयावर पडद्याआड गेले असून त्यांना राज्य काँग्रेसकडून सुद्धा तंबी देण्यात आल्याचे वृत्त आहे. कारण, आता गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवरील हल्ल्यामागे काँग्रेसचे स्थानिक आमदार अल्पेश ठाकोर असल्याचे एका व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये समोर येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
गुजरात यूपी-बिहारींचे पलायन; अल्पेश ठाकोरसह काँग्रेसच गोत्यात?
काही दिवसांपासून गुजरातमधील यूपी-बिहारींवर जोरदार हल्ले सुरु झाले होते आणि त्यानंतर हजारो उत्तर भारतीयांनी गुजरातमधून पलायन केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि विषय सर्वत्र पसरला. परंतु, आता परिस्थती निवळण्यास सुरुवात होताच राजकारण सुद्धा डोकं वर काढू लागलं आहे. या प्रकाराला सुरुवातीला भाजप शासनाला कारणीभूत ठरविण्यात आले होते, परंतु आता विषय काँग्रेसच्या अंगलट आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
म्हणे महाराष्ट्र बंद करू, महाराष्ट्र सैनिकाचा फोन येताच मोबाईल बंद
म्हणे महाराष्ट्र बंद करू, महाराष्ट्र सैनिकाचा फोन येताच मोबाईल बंद
6 वर्षांपूर्वी -
भारत-बंद वेळी स्वतःचा मतदारसंघ ठप्प करू न शकणाऱ्या निरुपमांची महाराष्ट्र-ठप्प करण्याची भाषा
गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधात रान पेटलेल असताना, त्याला संधी म्हणून निरुपम पाहत असावेत म्हणून नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान बोलण्याची संधी मिळताच संजय निरुपम यांनी महाराष्ट्रात प्रक्षोभक वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. स्वतःच्या मतदार संघात उत्तर भारतीयांनी साडेतीन लाखापेक्षा अधिक मतांनी नाकारलेले संजय निरुपम सध्या स्वतःची मतपेटी वाढविण्यासाठी आणि उत्तर भारतीयांचा मसीहा असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी मिळताच केविलवाणे प्रयत्नं करत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या सभेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेची वेळ बदलली: काँग्रेसचा थेट आरोप
लवकरच ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा पूर्ण कार्यक्रम अधिकृत पणे जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी १२.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. परंतु, केंद्रीय निवडणूक आयोगाने या नियोजित पत्रकार परिषदेच्या वेळात ऐनवेळी बदल करून ही पत्रकार परिषद दुपारी ३.३० वाजता होणार असल्याचे जाहीर केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
चंद्रपूर - काँग्रेसच्या नगरसेवकाला भाजपच्या नगरसेवकांकडून मारहाण
चंद्रपूर – काँग्रेसच्या नगरसेवकाला भाजपच्या नगरसेवकांकडून मारहाण
6 वर्षांपूर्वी -
२००९ मध्ये काँग्रेसच्या काळात कामाला सुरुवात झालेल्या सिक्कीमच्या पहिल्या विमानतळाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सकाळीच राज्यातील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं. परंतु, आज मोदींच्या हस्ते उदघाटन झालं असल तरी या विमानतळाचं काम २००९ मध्येच म्हणजे काँग्रेसच्या राजवटीचा सुरु झालं होत. पूर्वनियोजित योजनेनुसार या विमानतळाचं बांधकाम पूर्ण होण्यास तब्बल ९ वर्षांचा कालावधी लागला. सिक्कीममधील पहिलं विमानतळ राजधानी गंगटोकपासून ३३ किलोमीटर अंतरावर आहे. हे विमानतळ तब्बल २०१ एकरवर पसरलेलं आहे. समुद्रसपाटीपासून ४,५०० फूटांवर पाकयोंग गावापासून २ किलोमीटर उंचीवर असलेल्या एका डोंगरावर हे महत्वाकांक्षी विमानतळ उभारण्यात आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
नागपूर - काँग्रेस कार्यकर्त्यांचा पालिकेच्या महापौर कक्षात गोंधळ
नागपूर – काँग्रेस कार्यकर्त्यांचा पालिकेच्या महापौर कक्षात गोंधळ
6 वर्षांपूर्वी -
मुंबई - काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर पैशांची उधळण
मुंबई – काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर पैशांची उधळण
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनी आधीच सूचित केलेला धोका? यूपी-बिहारींचा थेट राज्यातील 'ओबीसीं'च्या आरक्षणावर दावा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये वाढत जाणारे लोंढे आणि त्यामुळे पायाभूत सुविधांवर पडणारा ताण आणि त्यामुळे भविष्यात घडू शकणाऱ्या संभाव्य धोक्यांवर नेहमीच जाहीर भाष्य केलं आहे. परंतु, राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या एका संभाव्य धोक्याला अजून एक पुरावा मिळाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेशातील भाजपचे ३० आमदार काँग्रेसच्या तिकिटासाठी उत्सुक?
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या तीन राज्यात मोठा फटका बसून काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता अनेक सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. त्यात भाजपला सर्वाधिक फटका हा राजस्थान आणि मध्यप्रदेश बसण्याची शक्यता असल्याने भाजपचे विद्यमान आमदार राजकीय गर्तेत अडकल्याचे चित्र आहे.
6 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात पेट्रोल-डिझेल २ रुपयांनी स्वस्त करून काँग्रेसची मोदींना वाढदिवसाची भेट
देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला असून परिणामी महागाईचा भडका उडाला आहे. त्यात वाढत्या महागाईमुळे मोदी सरकार विरोधात जनतेचा रोष वाढत असताना, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली आहे. कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी २ रुपयांची कपात करून सामान्यांना दिलासा दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
तथ्यहीन आरोप? राहुल गांधी किंगफिशरचे मालक मग बँकांची आणि ईडी'ची कारवाई मल्ल्यावर का?
किंगफिशर कंपनीचा मालक विजय मल्ल्याने भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटलींना भेटल्याचा आणि बँकेच्या कर्जप्रकरणी अरुण जेटलींकडे सेटलमेंटचा प्रस्ताव मांडल्याचा खुलासा केला. त्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आक्रमक झाले आणि त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. अर्थमंत्र्यां अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
रघुराम राजन मोदींच्या पीएमओ'बद्दल बोलले की मनमोहन सिंग यांच्या? स्पष्टता टाळली
सध्या आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या बँकांमधील बुडीत कर्जाच्या संबंधित विधानाने काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्याच मूळ कारण म्हणजे रघुराम राजन यांनी निवेदनात म्हटलं आहे की, ‘हाय प्रोफाईल’ कर्जबुडव्यांची यादी पीएमओला दिली होती. मात्र त्या यादीचं पुढे काय झालं, तसेच सरकारनं त्यांच्यावर काय कारवाई केली, याची कोणतीही माहिती माझ्याकडे नाही, असं स्पष्ट केलं आहे. मात्र राजन यांनी निवेदनात पीएमओबद्दल स्पष्ट तसेच सविस्तर भाष्य केलेलं नाही. त्यामुळे ते नक्की मोदींच्या पीएमओबद्दल बोलत आहेत, की मनमोहन सिंग यांच्या पीएमओबद्दल याबद्दल जराही स्पष्टता नसल्याने भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस-एनसीपी'ची आगामी निवडणुकी'बाबत महत्वाची बैठक
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपावरुन काँग्रेस-एनसीपी’ची महत्वाची बैठक राधाकृष्ण विखेपाटील यांच्या बंगल्यावर पार पडली. त्यामुळे निवडणुकीपूर्वी सर्व जागांविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त असून आघाडी निश्चित असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
२०१४ पूर्वी भाजपने असंच आंदोलन केलं तेव्हा इंधन दर १०- जनपथ'च्या हातात होते का?
इंधन दरवाढ तसेच वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसनं ‘भारत बंद’ची हाक आज दिली होती. देशभरातील जवळपास २१ पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला होता. या बंदला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून भाजपने दुपारीच घाईघाईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, भाजपाचे नेते आणि केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे पेट्रोल – डिझेल तसेच इतर इंधनाचे दर वाढले आहेत, असं स्पष्ट करून आमच्या हातात काहीच नाही असा थेट संदेश देऊन हात वर केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
डिझेलचे दर कमी करणं आमच्या हातात नाही: मोदी सरकारने हात वर केले
इंधन दरवाढ तसेच वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसनं ‘भारत बंद’ची हाक आज दिली होती. देशभरातील जवळपास २१ पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला होता. या बंदला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून भाजपने दुपारीच घाईघाईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, भाजपाचे नेते आणि केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे पेट्रोल – डिझेल तसेच इतर इंधनाचे दर वाढले आहेत, असं स्पष्ट करून आमच्या हातात काहीच नाही असा थेट संदेश देऊन हात वर केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
महागाई विरोधात भारत बंद; सत्तांतर निश्चित होणार : डॉ. मनमोहन सिंग
केंद्रातील मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत देशात राजकीय सत्तांतर निश्चित असून विरोधकांनी सर्व मतभेद विसरून एकत्र यावं’, असं आवाहन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिल्लीतील भाषणादरम्यान केलं आहे. पेट्रोल तसेच डिझेलच्या आणि एकूणच इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने धरणं आंदोलन सुरु केलं असून त्यात डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा सहभागी झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
महागाईविरोधात 'भारत बंद'ला सुरुवात, सकाळ पासूनच मोठा प्रतिसाद
काँग्रेस तसेच डाव्या पक्षांनी देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या तसेच एकूणच वाढलेल्या महागाईविरोधात आज भारत बंद पुकारला आहे. आज सकाळ पासूनच प्रतिक्रिया उमटू लागल्या असून अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक तसेच बसेस अडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. जवळपास देशभरातील एकूण ३१ पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा दिला असला तरी महाराष्ट्रात मनसेने सक्रिय पाठिंबा दिल्याने राज्यात मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल
- Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय
- Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा
- Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला
- Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता