महत्वाच्या बातम्या
-
हे सत्तेत की विरोधी पक्षात? त्यांचा सत्तेचा माज उतरवण्याची हिंमत शिवबंधनात: मंत्री तानाजी सावंत
सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचे प्रकार सध्या शिवसेनेत नवीन नसलं तरी त्यात अनेकांची भर पडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात १३ युतीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र त्यापैकी शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार तानाजी सावंत यांना मिळालेल्या मंत्रीपदावरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांसाठी मोर्चा, मग शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळात झोपा काढतात का? : आमदार बच्चू कडू
पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. मागील दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याचे वाटप न केल्यास शिवसेना स्टाईलने रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, त्यानुसार उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरले आणि मुंबईमध्ये पीक विम्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री म्हणून आदित्य यांना प्रोजेक्ट केल्याने आदित्य व शिवसेनेचेही नुकसान
सध्या शिवसेनेकडून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना राज्यभर प्रमोट करण्याचे आणि ब्रँड आदित्य सामान्यांच्या माथी मारण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यानिमित्त राज्यभर आदित्य ठाकरे यांच्या नावाने इव्हेंट आयोजित केले जात असून, त्यासाठी एका नामांकित खासगी कंपनीला काम देण्यात आले असून, त्यांच्या योजनेनुसारच सर्व नियोजन सुरु आहे. त्यासाठी जागोजागी आदित्य संवाद सुरु करण्यात आले असून, त्यासाठी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली जाते आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी ब्रँड निर्मितीचे 'तेच' कॉर्पोरेट मॉडेल आदित्य ठाकरेंवर राबवलं जातं आहे; अर्थात फलदायी ठरणार: सविस्तर
मोदी ब्रँड अर्थात होकारात्मक असो किंवा नकारात्मक पण आजच्या घडीला देशातील सर्वाधिक चर्चेला जाणारा विषय आहे. मात्र ते गुजरात पुरता मर्यादित असलेलं राजकीय ब्रँड अचानक २०१४ पूर्वी पंतप्रधान पदाच्या चर्चेत कसं आणि एकदम देशावर राज्य कसं करू लागलं याचा अभ्यास केल्यास, ती एक शिस्तबद्ध आखली गेलेले योजनाच होती आणि आजच्या घडीला त्याला ‘राजकारणाचं कॉर्पोरेट मॉडेल’ म्हटलं तरी चालेलं. मात्र तत्पूर्वी भाजपने किंवा आरएसएस सारख्या संघटनांनी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ नेमले आणि त्यांचे सल्ले स्वतः ऐकून ते प्रत्यक्ष अंमलात आणले असंच एकूण आहे. कारण आजच्या घडीला शिवसेना वगळता इतर कोणत्याही पक्षात तज्ज्ञांच्या मतांची किंमत शून्यच असावी असंच म्हणावं लागेल. कारण इतर पक्षात तज्ज्ञ नेमून, त्यांच्या सल्ल्याने योजना अमलात आणण्यापेक्षा तंज्ञानाच ज्ञान देण्याचे प्रकार सुरु असावेत, मात्र आज शिवसेना त्याला अपवाद ठरली आहे असंच म्हणावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
मनसे इफेक्ट! मासेविक्रेत्यांचं स्थलांतर मुंबईतच करावे म्हणून महापौरांचं पालिका आयुक्तांना पत्र
विषय मागील अनेक दिवसांपासून पेटत असताना शिवसेना पुन्हा विषय मनसेकडे जाताच जागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेने पाठवलेल्या स्थलांतराच्या नोटिशीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या प्रश्नी स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन भेटीस आलेल्या मासेविक्रेत्यांना दिल्यानंतर, आता शिवसेनेनेला जाग आली आहे. मुंबईतील अनेक विधानसभा क्षेत्रात कोळी समाजाची मतं महत्वाची असल्याने आणि विधानसभा निवडणुकीत पारंपरिक मतदार नाराज होऊ नये म्हणून शिवसेनेने विषय मनसेकडे जाताच धावपळ सुरु केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
तक्रारी होत्या खरीप विमा कंपनीच्या; उद्धव ठाकरेंचा मोर्चा 'रब्बी' विमा कंपनीवर
मागील ५ वर्षात कित्येक शेतकऱ्यांचे मोर्चे कोसो दुरून पायी चालत आले आणि मंत्रालयावर तसेच मुंबईमध्ये धडकले. तेव्हा मुंबईत असून देखील उद्धव ठाकरे यांनी स्वतः सत्तेत असून देखील त्यांची प्रत्यक्ष भेट न घेता पक्षातील प्रतिनिधी धाडले होते. मात्र आदित्य संवाद सुरु झाल्यापासून आणि आदित्य ठाकरे यांच्या ‘जण आशीर्वाद’ यात्रेला जळगावातून सुरुवात होणार होती म्हणून केवळ वातावरण निर्मिती म्हणून पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा सेना किंवा भाजपातून राजकारणात?
पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशलिस्ट मानले जाणारे आणि खंडणी विरोधात कारवाई करून गुंडांची पळताभुई करणारे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख आयपीएस प्रदीप शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजकारणात सक्रिय होण्यासाठी प्रदीप शर्मा यांनी आपल्या शासकीय सेवेचा मुदतपूर्व राजीनामा दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
क्रॉफर्ड मार्केटमधील कोळी समाजाला पालिकेची स्थलांतराची नोटीस; कोळी समाज कृष्णकुंजवर
मुंबई महानगरपालिकेत कित्येक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि मुंबईतील कोळी समाज हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार देखील समजला जातो. मात्र मागील काही वर्षांपासून याच कोळी समाजात शिवसेनेविरुद्धची धुसफूस दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मुंबई शहरातील कोस्टल रोडच्या प्रकल्पामुळे अनेक कोळीवाड्यांचे अस्तीत्वच धोक्यात आलेले असताना, या प्रकल्पाने कोळी समाजातील वस्त्या सर्वाधिक बाधित होणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनेक वस्त्यांमध्ये कोस्टल रोडला मोठा विरोध होतो आहे. विशेष म्हणजे शिवसेना स्वतः याविषयात आग्रही असल्याने तसेच राज्यात देखील सत्तेत असून आता कोळि समाजाच्या मुळावर येणाऱ्या गोष्टी करत असल्याने सध्या हा समाज शिवसेनेवर अत्यंत नाराज असल्याचं समजतं.
5 वर्षांपूर्वी -
सत्तेत राहून शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही ते रस्त्यावर उतरून नाटक करत आहेत: नवनीत राणा
पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. मागील दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याचे वाटप न केल्यास शिवसेना स्टाईलने रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, आज उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरले असून मुंबईमध्ये पीक विम्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पी. साईनाथांप्रमाणे उद्धव ठाकरेंनी थेट रिलायन्सचं इन्शुरन्सच नावं का घेतलं नाही?
पंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल विमान खरेदी घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा आहे, असा आरोप ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी कार्यकर्ते पी. साईनाथ यांनी नोव्हेंबर २०१८ मध्येच थेट जाहीर पत्रकार परिषदेत केला होता. त्यावेळी त्यांनी अनेक कंपन्यांची यादी जाहीर करत बक्कळ नफेखोरी करणाऱ्या कंपन्यांची माहिती दिली होती. त्यात रिलायन्स इंशुरन्ससारख्या तब्बल १० कंपन्यांचा समावेश होता. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कसा घोटाळा किती मोठा आहे याच वास्तव त्यावेळी उघड झालं होतं.
5 वर्षांपूर्वी -
तेव्हा 'वाघ झोपला होता'; नेटिझन्सकडून सेनेच्या निवडणूकपूर्व 'इशारा मोर्चाची' खिल्ली
मागील ५ वर्षात कित्येक शेतकऱ्यांचे मोर्चे कोसो दुरून पायी चालत आले आणि मंत्रालयावर तसेच मुंबईमध्ये धडकले. तेव्हा मुंबईत असून देखील उद्धव ठाकरे यांनी स्वतः सत्तेत असून देखील त्यांची प्रत्यक्ष भेट न घेता पक्षातील प्रतिनिधी धाडले होते. मात्र आदित्य संवाद सुरु झाल्यापासून आणि आदित्य ठाकरे यांच्या ‘जण आशीर्वाद’ यात्रेला जळगावातून सुरुवात होत असल्याने केवळ वातावरण निर्मिती म्हणून पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा: शेतकरी मोर्चांना स्वतः ५ वर्ष भेट न देणारे उद्धव ठाकरे आज रस्त्यावर उतरणार
मागील ५ वर्षात कित्येक शेतकऱ्यांचे मोर्चे कोसो दुरून पायी चालत आले आणि मंत्रालयावर तसेच मुंबईमध्ये धडकले. तेव्हा मुंबईत असून देखील उद्धव ठाकरे यांनी स्वतः सत्तेत असून देखील त्यांची प्रत्यक्ष भेट न घेता पक्षातील प्रतिनिधी धाडले होते. मात्र आदित्य संवाद सुरु झाल्यापासून आणि आदित्य ठाकरे यांच्या ‘जण आशीर्वाद’ यात्रेला जळगावातून सुरुवात होत असल्याने केवळ वातावरण निर्मिती म्हणून पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
'राजकीय' कंत्राटी भरती तरुणांना मोठ्या महाबेरोजगारीकडे घेऊन जाणार: सविस्तर
लोकसभा निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणावर विविध खात्यांच्या भरती संदर्भातील बातम्या वेगेने येताना दिसत होत्या. त्यानंतर असलेले उच्च पदावरील अधिकारी ते खालच्या पदावरील अधिकाऱ्यांना देखील नारळ देऊन त्याजागी खाजगी सेवेतील लोकांना नियुक्त करण्याचा सपाटा केंद्र सरकारने लावला. दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र शासनाने देखील एकावर एक अशा अनेक खात्यांच्या भरती सदंर्भातील बातम्या पेरण्यास सुरुवात केली होती आणि त्यानंतर सर्वच गुदस्त्यात बांधलं गेलं.
5 वर्षांपूर्वी -
डोंगरी दुर्घटना: महापौरांच्या भेटीदरम्यान स्थानिकांचा रोष
मुंबईमध्ये पावसाने उसंत घेतली असली तरी दुर्घटना थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कारण आज मुंबईच्या डोंगरी तेथे कौसरबाग इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. पाऊस नसला तरी अरुंद रस्त्यांमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होतं आहेत. घटनास्थळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जेव्हा भेट दिली तेव्हा त्यांना स्थानिकांच्या प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं. आता या घटनेला कोण जबाबदार असा जाब स्थानिकांनी महापौरांना विचारात संताप व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
केंद्र, राज्य व पालिका हातात तरी 'मराठी भाषा भवन' बनता बनेना; पण हिंदी भाषा शाळांच्या भव्य इमारती
राज्यात मराठी अस्मितेचे राजकारण करणारी शिवसेना मराठी भाषा भवन मुंबईतच व्हावे यासाठी आग्रही असल्याचे दिसत नाही. बाकी इतरवेळी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, असा गळा शिवसेना काढत असते. मग मराठी भाषा भवनाच्या प्रश्नावर शिवसेना सत्तेत येऊन देखील गप्प का बसली आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच पुढे बोलताना सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेने मराठी भाषा भवन मुंबईबाहेर हलवू देणार नाही, यासाठी आग्रह धरला पाहिजे. मात्र शिवसेना फक्त मतांसाठी मराठीचा आणि मराठी माणसाचा वापर करते. मराठी भाषा भवनासाठी मुंबईत एक इमारत उपलब्ध करून देता येत नसेल तर शिवसेनेला मराठी-मराठी करण्याचा अधिकारच राहिलेला नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
मराठी भाषा भवनाच्या प्रश्नावर शिवसेना गप्प का : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका २ महिन्यांवर आल्या आहेत. त्याच अनुषंगाने राज्यातील विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठी भाषा भवनाच्या प्रश्नावरून सत्ताधारी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अंड आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा मिळावा: संजय राऊतांची मागणी
राज्यसभेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका अजब विषयावर मत मांडत थेट आयुष मंत्रालयाकडे मागणी केली आहे. अंड आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्यावा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयुष मंत्रालयाला केली आहे. सोमवारी राऊत राज्यसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी नंदुरबार आणि हरियाणातल्या आदिवासी समाजाचे दाखले देत ही मागणी राज्यसभेत उचलून धरली.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार, शिवसेनेची पोस्टरबाजी; मग फडणवीस?
आगामी निवडणुकीत युती निश्चित मनाली जात असली तरी जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसा भारतीय जनता पक्ष आणि सेनेतील कलगीतुरा रंगण्यास सुरुवात होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधीकारी आक्रमक होताना दिसत आहेत. त्यात कालच शिवसेनेने उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानल्याचं वृत्त सर्वत्र वाचण्यास मिळालं. मात्र आता शिवसेनेचा दुसरा अंक सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
महापौरांची गाडी 'नो पार्किंग'मध्ये पार्क; अन पालिकेची सामांन्यांकडून १० हजार वसुली
मुंबईमध्ये नो पार्किंगच्या नावाने मोठ्या प्रमाणावर दंड आकारले जात असून सामान्य वाहन मालकांमध्ये पालिकेविषयी संतप्त भावना आहेत. मात्र मुंबई शहराचे प्रथम नागरिक स्वतः पार्किंगचे नियम पायदळी तुडवत आहेत असंच म्हणावं लागेल. मात्र नियमांची पायमल्ली करणाऱ्या महापौरांवर कोणताही दंड आकारण्यात आला नसून, नियम केवळ सामान्यांसाठी आहेत का असा सवाल उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, सामान्य लोकांनी नो पार्किंगमध्ये वाहन पार्क केल्यास तब्बल १० हजारांमध्ये दंड आकारले जात आहेत, जो सामान्यांना परवडणार देखील नाही.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेची नाटकं राज्यातील शेतकऱ्यांना समजली आहेत; ते फसणार नाहीत: राजू शेट्टी
मागील काही दिवसांपासून आणि विधानसभा तोंडावर येताच शिवसेना पक्ष पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झाला आहे. त्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून शिवसेना पीक विमा कंपन्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत असलेलं पाहायला मिळत आहे. परंतु विरोधकांकडून शिवसेनेच्या या भूमिकेवर बोचऱ्या शब्दात टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याच विषयाला अनुसरून स्वभिमानीचे नेते आणि हातकणंगले मतदारसंघाचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम
- Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
- Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला
- Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता