महत्वाच्या बातम्या
-
जगभरातील सर्व क्षेत्रातील पंजाबी लोकं मोदी सरकार विरोधात एकत्र | शेतकऱ्यांसाठी मैदानात
मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकार आणि संघटनांची शनिवारी बैठक झाली. परंतु, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीवर अद्याप पूर्णपणे तोडगा निघाला नसून आता पुढची चर्चा ही 9 डिसेंबरला होणार आहे. मात्र तत्पूर्वी म्हणजे ८ डिसेंबरला शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. त्याला राजकीय पक्षांचा जाहीर पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र जगभरातील सर्वच क्षेत्रातील पंजाबी एकवटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
भारत बंद’ला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा | शेतकऱ्यांसोबत थेट रस्त्यावर उतरणार
मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकार आणि संघटनांची शनिवारी बैठक झाली. परंतु, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीवर अद्याप पूर्णपणे तोडगा निघाला नसून आता पुढची चर्चा ही 9 डिसेंबरला होणार आहे. मात्र तत्पूर्वी म्हणजे ८ डिसेंबरला शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. त्याला राजकीय पक्षांचा जाहीर पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन देशभर जाणार | एनडीए’तून बाहेर पडलेले पक्ष उद्धव ठाकरे आणि पवारांच्या भेटीला
‘एनडीए’तून बाहेर पडलेल्या दोन पक्षांची एकजूट होताना दिसत आहे. शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चंदू माजरा (Prem Singh Chandumajra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी मुंबईत आले. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांना शिवसेनेने पाठिंबा दिला असून दिल्लीच्या समन्वय बैठकीमध्ये देखील शिवसेना सहभागी होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
कोरोनावरील सर्वात प्रभावी लस बनविणाऱ्या फायझरचा भारत सरकारकडे परवानगीसाठी अर्ज
युनायटेड किंगडमने (Great Britain Government) त्यांच्या देशात अमेरीकन औषध निर्माती कंपनी फायझर-बायोएनटेकच्या कोरोना लसीला (Pfizer Biontech CoronA vaccine) नुकतीच मंजुरी दिली आहे. कोरोना लसीला मान्यता देणारा यूके हा पहिलाच पाश्चिमात्य देश ठरला आहे. त्यामुळे UK मध्ये पुढील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या कोरोना लसीला मेडिसिन अॅन्ड हेल्थकेअर पॉडक्ट्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी (Medicine and Healthcare Products Regulatory Authority) अर्थात MHRA नं आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. तसेच बाहरीन देशानेदेखील फायझरच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. दरम्यान युकेमध्ये लसीला मंजुरी मिळाल्यानंतर फायझर कंपनीने त्यांच्या कोरोना लसीचा भारतात आपत्कालीन वापर करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
भारतात पुरवठा तसेच १८ देशांना पंजाब-हरियाणातून गहू-तांदूळ निर्यात होतो | केंद्रानं शहाणं व्हावं
मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकार आणि संघटनांची शनिवारी बैठक झाली. परंतु, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीवर अद्याप पूर्णपणे तोडगा निघाला नसून आता पुढची चर्चा ही 9 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार देखील हट्टाला पेटल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे. समाज माध्यमांवर देखील शेतकरी आंदोलनाविरुद्ध ट्रेंड सुरु करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या मागणीवर केंद्राकडून तारीख पे तारीख | संयुक्त राष्ट्राकडूनही आंदोलनाचं समर्थन
मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकार आणि संघटनांची शनिवारी बैठक झाली. परंतु, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीवर अद्याप पूर्णपणे तोडगा निघाला नसून आता पुढची चर्चा ही 9 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार देखील हट्टाला पेटल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे. समाज माध्यमांवर देखील शेतकरी आंदोलनाविरुद्ध ट्रेंड सुरु करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयामध्ये विविध पदांच्या भरतीसंबंधित अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली असून विविध पदांसाठी पदांसाठी अर्ज मागविला आहे. पात्र व इच्छुक उमेदवार भारतीय विमानपत्तन प्राधिकरण भरती २०२० साठी २८ डिसेंबर किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खालील लेखात दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध 368 पदांची भरती
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया रिक्रूटमेंट २०२०. एएआय भरती २०२०. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली असून 368 व्यवस्थापक आणि कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी अर्ज मागविला आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एएआय भरती 2020 साठी 15 डिसेंबर 2020 ते 14 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एएआय भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक माहिती पुढील लेखात दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
हे हिंदू गद्दार | आंदोलक शेतकऱ्यांसमोरील भाषणात युवराज सिंगच्या वडिलांचं वादग्रस्त वक्तव्य
केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या 8 दिवसांपासून पंजाब, हरियाणा इथल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा 9वा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत आतापर्यंत झालेल्या 4 बैठका निष्फळ झाल्या असून अद्यापही शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कृषी बिल रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर केवळ आश्वासन नको ठोस निर्णय घ्या असा शेतकऱ्यांचा सूर आहे.
3 वर्षांपूर्वी -
कोरोना लसचा डोस घेतलेल्या हरयाणाच्या मंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोनाची लस घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वत: ट्वीट करून दिली आहे. माझा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असं आवाहन देखील आरोग्य मंत्र्यांनी केलं आहे. हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांच्यावर सध्या सरकारी रुग्णालयात अंबाला कॅन्ट इथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
बळीराजा संतापलाय | थेट संसदेला घेरण्याच्या इशारा | आज महत्वाची बैठक
केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या 8 दिवसांपासून पंजाब, हरियाणा इथल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा 9वा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत आतापर्यंत झालेल्या 4 बैठका निष्फळ झाल्या असून अद्यापही शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कृषी बिल रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर केवळ आश्वासन नको ठोस निर्णय घ्या असा शेतकऱ्यांचा सूर आहे.
3 वर्षांपूर्वी -
अमित शहा, योगी आदित्यनाथ गेले तेथे भाजपचा पराभव झाला - असदुद्दीन ओवैसी
हैदराबाद महापालिका निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. रात्री दहा वाजता हाती आलेल्या बातमीनुसार, भारतीय जनता पक्षाने जोरदार धक्के देत तेलंगण राष्ट्र समितीसह एमआयएमला विचार करायला भाग पाडले आहे. मागील निवडणुकीत केवळ तीन जागा मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत 48 जागा जिंकल्या आहेत. टीआरएसला सर्वाधिक 55 तर एमआयएमला 44 जागा मिळाल्या आहेत. तर कॉंग्रेसला अवघ्या 2 जागा मिळाल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
शेतकरी विरोधी कायदे रद्द करा | अन्यथा देशभर मोदींचे पुतळे जाळू | भारत बंदची हाक
मागील तब्बल ९ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. सलग नऊ दिवस झाले तरी केंद्र सरकार कृषी कायदा मागे घेत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येत्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे मोदी सरकार कात्रीत अडकलं आहे. उद्या जर शेतकऱ्यांचा संताप अनावर झाल्यास मोठ्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येतं नाही.
3 वर्षांपूर्वी -
Health First | आयर्वेदिक गुणधर्माने परिपूर्ण अळूची पानं | काय आहेत फायदे
अळूची पाने भारतात अनेक ठिकाणी सहज आढळून येतात. देशातील वेगवेगळ्या भागात अळूला वेगवेगळ्या नावानी देखील संबोधले जाते. महाराष्ट्रामध्ये कोंकण भागात याला भलतीच मागणी आहे. पावसाच्या ऋतुमध्ये या पानांची जोमाने वाढ होते. अळूच्या पानामध्ये अनेक आयर्वेदिक गुणधर्माचे भांडार आहे (Taro Leaves has many Ayurvedic properties).
3 वर्षांपूर्वी -
सुधारणा नको, कायदेच रद्द करा | शेतकऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे केंद्राचे धाबे दणाणले
दिल्लीतील कृषि कायद्याविरुद्धचा शेतकऱ्यांचा लढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शेतकऱ्यांच्या चिकाटी आणि जिद्दीपुढे केंद्र सरकार पूणर्पणे थकल्यासारखं वागत आहे. बैठकांचा सपाटा सुरु झाला असला तरी केंद्राच्या पळवाटांवर शेतकरी विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचं दिसतं आहे.
3 वर्षांपूर्वी -
अन्नदात्याने मोदी सरकारचं जेवण नाकारलं | म्हणाले आम्ही आमचं जेवण सोबत आणलंय
सरकार विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत काही वर्षांपूर्वी पुरस्कार परत करण्याची मोहिम सुरू झाली होती. आता केंद्राच्या शेतकरी धोरणाविरोधात आंदोलन सुरू आहे. त्याच्या समर्थनासाठी पुरस्कार परत करण्याची मोहिम सुरू झाली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल (Former Chief Minister of Punjab Parkash Singh Badal ) यांनी पद्म विभूषण (Padma Vibhushan Award) पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. अकाली दलाचे नेते सुखदेव सिंह ढींढसा (Akali Dal Leader Sukhdev Singh Dhindsa) यांनीही आपला पद्म भूषण (Padma Bhushan) पुरस्कार परत करण्याची घोषणा केलीय.
3 वर्षांपूर्वी -
Health First | अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
व्यापारी दृष्टीने अंजीराची लागवड फकत महाराष्ट्रातच केली जाते. सध्या महाराष्ट्रात एकूण ४१७ हेक्टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्यापेकी ३१२ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र एकट्या पूणे जिल्हयात आहे. सातारा व पूणे जिल्हयाच्या शिवेवरील नीरा नदीच्या खो-यातील खेड-शिवारापासून जेजूरीपर्यंतचा (पुरंदर – सासवड तालुका) दहा – बारा गावांचा परिसर हा अंजीर उत्पादनाचा प्रमुख भाग आहे.
3 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन | भाजपचे धाबे दणाणताच चीन-पाकिस्तानच्या हाताचा कांगावा
मागील 8 दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारकडून कोणताही तोडगा काढला जात नसल्याने देशभरातील शेतकरीही संतप्त झाले आहेत. मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत गेल्या आठ दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाचा वणवा आता महाराष्ट्रातही पेटला आहे.
3 वर्षांपूर्वी -
नववर्षाच्या सुरुवातीला कोरोना लसीला परवानगी मिळण्याची शक्यता - रणदीप गुलेरीया
कोरोनाची लस कधी येणार याच्या प्रतीक्षेत संपूर्ण जगभरातील लोकं आहेत. कोरोनाच्या या संकटाशी सामना करणाऱ्या भारतीयांसाठी एक खूशखबर आहे. भारतात डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळेल, अशी आशा दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केली आहे. देशात सध्या सहा लशींवर काम सुरु आहे. यांपैकी दोन लशींचं शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Health First | अंडे खाण्याचे फायदे माहित आहेत का | नक्की वाचा
निरोगी आणि खणखणीत आरोग्यासाठी आहारात सकस पदार्थांचा चौफेर वापर करणे गरजेचे असते. त्यात पालेभाज्या, कडधान्य फळे आणि मांसाहार या घटक पदार्थांमधून शरीराला लागणारे विविध जीवनसत्त्वे, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळत असतात. या सगळ्यांमध्ये जर आपण अंड्यांचा विचार केला तर अंड्यांमध्ये सगळ्या प्रकारची पोषणमूल्ये हे भरभरून असतात. याबद्दलची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस?
- Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा?
- Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल