महत्वाच्या बातम्या
-
अंध सरकारला खड्डे दिसत नसतील तर, जनतेसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांची आंदोलन दिसणारच
नुकताच बांधला गेलेला सायन-पनवेल हायवेची एकाच पावसाने अक्षरशा दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांच प्रमाण इतकं भयंकर वाढलं आहे की तासंतास प्रवाशांचा ट्रॅफिकमध्ये खोळंबा होत आहे. त्यात सरकारला सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे अखेर राज्य सरकारच्या पीडब्लूडी अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तुर्भे कार्यालयाची मनसेच्या नवी मुंबईतील महाराष्ट्र सैनिकांनी तोडफोड केली असून झोपलेल्या सरकारी यंत्रणेला जाग आणण्याचा आक्रमक प्रयत्नं केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपवर दबावासाठी तेव्हा चंद्राबाबुं'सोबत 'फोटोसेशन', आज टीडीपी'ला भेट नाकारली?
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तेलुगू देसमच्या नेत्यांना भेट नाकारल्याचे वृत्त आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चंद्राबाबुंचा टीडीपी म्हणजे तेलुगू देसम नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणण्याची तयारी आहे. त्यासाठी शिवसेनेची मदत घ्यावी या उद्देशाने तेलुगू देसमच्या खासदारांनी उद्धव ठाकरेंची भेट मागितली होती.
6 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानी शेतकरी संघटने पुण्यात दुधाच्या ५ गाड्या फोडल्या, मुंबईत ‘दूध-कोंडी’
राज्य सरकारनेही दूध उत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर ५ रुपये दर द्यावा या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मुंबईचा दूध पुरवठा रोखण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात ५ दुधाच्या ५ गाड्या फोडल्याची बातमी आहे. त्यामुळे हा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का नाही होऊ शकत: निलेश राणे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पुण्याच्या दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत मोदी सरकारला चिमटा काढताना राम मंदिर एका क्षणात का नाही होऊ शकत असं भाष्य केलं होता. शिवसेना सध्या केंद्रात, राज्यात आणि मुंबई महापालिकेत सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या राम मंदिरा विषयीच्या भाष्याला विरोधकांनी लक्ष केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
'आम्ही कागदी नव्हे तर खरे वाघ आहोत', शिवसेनेला अप्रत्यक्ष सणसणीत टोला?
आज नागपूर कोराडी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांचा संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष सणसणीत टोला लगावला आहे. त्यापुढे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर अनेक मुद्यांवर अप्रत्यक्ष आणि बोचरी टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे १९ जुलैपासून मराठवाडा दौऱ्यावर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १९ जुलैपासून मराठवाडा दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. मराठवाडा दौऱ्यादरम्यान राज ठाकरे स्थानिक कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठींवर अधिक भर देणार असल्याचे समजते. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील पक्ष बांधणी अधिक मजबूत करून स्थानिक कार्यकर्त्यांना अधिक बळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
रोखठोक! खड्डेयुक्त आयुष्याला स्वतः मुंबईकर-ठाणेकर जवाबदार? या सत्ताधारी पक्षांना एकजुटीने अद्दल घडविणे गरजेचे!
मुंबई, ठाणे असो वा कल्याण-डोंबिवली येथील प्रवाशांची अवस्था म्हणजे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी झाली आहे. या शहरातील रस्त्यांच्या अवस्था आणि दर्जा पाहिल्यास, त्यावरून प्रवास करण म्हणजे स्वतःचा आणि प्रियजनांचा मजबुरी म्हणून रोज जीव धोक्यात घालणे असाच म्हणावा लागेल. परंतु स्वतःची अवस्था अशी का झाली आहे याचा कधी गंभीर होऊन या शहरातील लोकांनी प्रामाणिक विचार केला आहे का?
6 वर्षांपूर्वी -
आम्ही निवडणुकीला एकत्र येणार का, हे आता सांगता येणार नाही: उद्धव ठाकरे
भाजप आणि शिवसेनेमधील भांडण हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सारखे नसून, ५ वर्षांनी आम्ही पुन्हा काँग्रेस-एनसीपी’सारखे एकत्र येणार किंवा नाही, हे आता सांगता येणार नाही,’ वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुण्यात केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सत्तेत आल्यापासून आम्ही केवळ भांडायचे म्हणून भांडत नाही आहोत आणि ते भांडण माझ्या वैयक्तिक किंवा पक्षाच्या स्वार्थासाठी नसून जनतेच्या हिताचे आहे अशी पुष्टी सुद्धा त्यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधताना जोडली.
6 वर्षांपूर्वी -
विनायक निम्हण यांची उध्दव ठाकरेंच्या बैठकीकडे पाठ, शिवबंधन काढून काँग्रेसचा हात धरणार?
काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत घरवापसी करणाऱ्या माजी आमदार विनायक निम्हण आयोजित कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावली होती आणि मी वाघाच्या पाठ थोपटण्यासाठी आल्याची स्तुतिसुमनं उधळली होती. परंतु काल जेव्हा तेच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आले असता विनायक निम्हण यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आयतोबा? भाजप-राष्ट्रवादी पक्ष प्रोमोशनसाठी घेत आहेत मनसेच्या आंदोलनाचा आधार
काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभर मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या अवाजवी दरांवरून आणि बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यासाठी बंदी असल्याच्या मुद्याला हात घालत आक्रमक आंदोलन छेडलं होत. त्यामुळे काही कार्यकर्त्यांना तुरंगवारी सुद्धा करावी लागली होती. याच मुद्यावरून न्यायालयाने सुद्धा राज्य सरकारला झापले असताना विषय गंभीर असल्याचे समोर आलं होत.
6 वर्षांपूर्वी -
तीच झलक! अमित ठाकरेंचा सक्रिय राजकारणातील प्रवेश ठरू शकतो तरुणांसाठी आकर्षणाचा विषय
राज ठाकरेंचे चिरंजीव सक्रिय राजकारणात कधी येणार हा सर्वांसाठी चर्चेचा विषय होते आहे. अर्थात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि राज ठाकरे अस संपूर्ण कुटुंबच एक विचारधारा असलेलं विद्यापीठ म्हणून महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला परिचित आहे. त्यामुळे असा वारसा लाभलेल्या कुटुंबातील तिसरी पिढी जेव्हा सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या कानावर पडू लागतात, तेव्हा त्याबद्दल कुतूहल निर्माण होणारच.
6 वर्षांपूर्वी -
नाणारप्रश्नी सुभाष देसाईंना प्रेझेटेंशन दिलेल, त्यामुळेच भूसंपादनाची अधिसूचना काढली होती: मुख्यमंत्री
सध्या नागपूर पावसाळी अधिवेशनात नाणार रिफायनरीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. संपूर्ण सभागृहाच या मुद्यावरून पेटलं असताना सत्ताधारी शिवसेनेच्या अडचणी मात्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. काल नाणार आंदोलकांशी शिवसेनेच्या आमदारांशी बाचाबाची झाली होते. त्यावरून कोकणवासीयांमध्ये शिवसेने’प्रती वाढत असलेली नाराजी समोर येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसेच्या आंदोलनाला पहिलं यश, मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी: राज्य सरकार
काही दिवसांपूर्वी मनसेने मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थांवर अवाजवी दर आकारले जात असल्यामुळे आक्रमक होऊन राज्यभर आंदोलन छेडलं होत. दुसर म्हणजे सामान्य प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ आत घेऊन जाण्यास सुद्धा परवानगी नव्हती. महत्वाचं म्हणजे उच्च न्यायालयाचे आदेश सुद्धा पाळले जात नसल्याचे समोर येत होत.
6 वर्षांपूर्वी -
जळगावात खडसे विरोधात प्रचार करतील या भीतीने खाविआ व भाजप युती तुटली
जळगाव महानगर पालिका निवडणुकीसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि खान्देश विकास आघाडीचे सर्वेसेवा सुरेशदादा जैन यांचे भाजप-शिवसेना युतीचे सर्व प्रयत्नं एकनाथ खडसेंच्या एका अप्रत्यक्ष धमकीने हाणून पाडले आहेत. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी युती झाल्यास विरोधात प्रचार करण्याचे संकेत देताच युतीचा निर्णय बासनात गुंडाळण्यात आला.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसची सत्ता आल्यास मोदींचा बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला महाराष्ट्राबरोबर गुजरातमधून सुद्धा विरोध वाढू लागला आहे. त्यात बुलेट ट्रेन म्हणजे श्रीमंतांचे चोचले असल्याचा संदेश सामान्य लोकांपर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे विरोध दिवसेंदिवस अजूनच गडद होत जाणार हे काँग्रेसला उमगल्याने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अशी घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करू असं वचन पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप सोशल मिडिया'चा २०१४ मधील 'प्लॅन' २०१९ मध्ये अधिक ताकदीने वापरणार
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर आले असताना हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. भाजपच्या २०१४ मधील निवडणुकीच्या यशात समाज माध्यमांचा मोठा वाटा होता. त्यामुळे समाज माध्यमांचे महत्व लक्षात घेता तो अधिक ताकदीने राबविण्यासाठी भाजपने त्यांच्या टीमला सूचना दिल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
नागपुरात आंदोलक नाणारवासियांची शिवसेना आमदारांशी बाचाबाची
नागूपर पावसाळी अधिवेशन सध्या रत्नागिरीतील नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे गाजत आहे. सभागृत सुद्धा धुमशान पाहावयास मिळत आहे. दरम्यान कोकणातून थेट नागपुरात दाखल झालेल्या नाणार आंदोलकांसोबत शिवसेना नेत्यांशी बाचाबाची झाल्याचे समोर आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
सत्ताधारी शिवसेना राजदंड कसा पळवू शकते? शिवसेनेची नाटकं कोकणी जनता ओळखून: नितेश राणे
आज सभागृहाचं कामकाज सुरु होताच नाणार रिफायनरी विषयाला अनुसरून शिवसेनेचे काही सदस्य हातात बॅनर घेऊन आणि घोषणा देत अध्यक्षांच्या आसनासमोर आले. परंतु आमदार नितेश राणे थेट सभापतींच्या समोर गेले आणि सभापतींसमोर ठेवलेल्या राजदंडाजवळ पोहचले. परंतु आक्रमक झालेले आमदार नितेश राणे थेट सभापतींच्या राजदंडापर्यंत पोहोचल्याचे दिसताच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, वैभव नाईक, राजेश क्षीरसागर व राजेंद्र साळवी सुद्धा सभापतींच्या आसनाजवळ पोहोचले.
6 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या राज्यात उदयोग सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र पिछाडीवर: जागतिक बँक
उद्योग संपन्न म्हणून अनेक वर्ष देशभर परिचित असणार महाराष्ट्र राज्य उदयोग सुलभतेच्या बाबतीत पिछाडीवर असल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात समोर आले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र उदयोग सुलभतेच्या बाबतीत देशातील पहिल्या दहा राज्यांच्या यादीत सुद्धा नाही. अगदी झारखंड आणि छत्तीसगड सारखी मागासलेली समजली जाणारी राज्य सुद्धा महाराष्ट्राच्या पुढे आहेत असं हा जागतिक बँकेचा रिपोर्ट सांगतो.
6 वर्षांपूर्वी -
महिलांना 'मोफत' गॅस जोडणी देणारी 'उज्ज्वला योजना' केवळ दिखावा?
देशातील गरीब महिलांना मोफत गॅस देऊन स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारच्या ‘उज्ज्वला योजने’तील वास्तव समोर आलं आहे. कारण उज्ज्वला अंतर्गत दिले जाणारे गॅस हे मोफत नसून त्यासाठी गरीब महिलांना नवी जोडणी घेताना तब्बल १७५० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामधील ९९० रुपये हे शेगडीसाठी आणि ७६० रुपये हे सिलेंडरसाठी आकारले जात असल्याचं वास्तव समोर आला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
- Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
- Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल